<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276</id><updated>2011-07-08T05:03:13.979-07:00</updated><category term='सहज संवाद'/><category term='चाइना'/><category term='-  तरुण विजय'/><category term='केंद्र वृत्त'/><category term='ख्रिस्ती'/><category term='इस्लाम'/><category term='इतर'/><category term='घटनाचक्र'/><category term='पाक'/><category term='श्रद्धांजली'/><category term='संत'/><category term='सेकुलर'/><category term='विवेकानंद'/><category term='sampadakiy'/><category term='मागो'/><category term='सम्पादकीय'/><category term='भिशिकर'/><category term='क्रीडा'/><category term='siddharam'/><category term='परमेश्वरन'/><category term='चं.प. भिशीकर'/><category term='आघात'/><category term='पाकिस्तान'/><category term='सावरकर'/><category term='प्रतिके'/><category term='बी निवेदिता'/><category term='पत्र'/><category term='बाल विहार'/><category term='विवेकनान्दा'/><category term='ध्यान'/><category term='अरुणाचल'/><category term='चं. प. भिशिकर'/><title type='text'>विवेक विचार</title><subtitle type='html'>विवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>60</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-4250889558656113086</id><published>2011-05-10T23:51:00.000-07:00</published><updated>2011-05-10T23:53:09.325-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='घटनाचक्र'/><title type='text'>g m food</title><content type='html'>&lt;a href="https://docs.google.com/?authuser=0#query/vr?view=2&amp;amp;filter=pdf"&gt;https://docs.google.com/?authuser=0#query/vr?view=2&amp;amp;filter=pdf&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-4250889558656113086?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/4250889558656113086/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=4250889558656113086' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4250889558656113086'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4250889558656113086'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2011/05/g-m-food.html' title='g m food'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-762648904940165507</id><published>2011-05-03T06:46:00.001-07:00</published><updated>2011-05-03T06:46:30.022-07:00</updated><title type='text'>रवींद्रांच्या दृष्टिकोनातून "ती'</title><content type='html'>रवींद्रनाथ टागोरांचा जन्म 1861 सालच्या वैशाखात झाला. इंग्रजी&lt;br&gt;कालगणनेनुसार 9 मे रोजी त्यांना जन्मून 150 वर्षे होत आहेत. हे पूर्ण&lt;br&gt;वर्ष त्यांची जन्म-सार्धशत वर्ष म्हणून साजरे होतेय. रवींद्रनाथांचे नाव&lt;br&gt;माहीत नसलेली व्यक्ती विरळाच. भारतातील प्रादेशिक साहित्यामध्ये&lt;br&gt;रवींद्रांचे नाव सर्वात प्रथम घ्यावे लागेल. प्रत्येक भारतीयाच्या तोंडी&lt;br&gt;हे नाव पोहोचलं ते त्यांच्या &amp;quot;जन-गण-मन&amp;#39; या राष्ट्रगीतामुळे. भारत आणि&lt;br&gt;बांगलादेश या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये यांचेच राष्ट्रगीत गायले जाते,&lt;br&gt;हे एक याचे वैशिष्ट्य आहे. त्यांना &amp;quot;कविगुरू&amp;#39; किंवा &amp;quot;विश्वकवि&amp;#39; असेही&lt;br&gt;म्हणतात. नोबेल पुरस्कार मिळविलेले हे पहिले भारतीय. जाज्वल्य&lt;br&gt;राष्ट्रभक्तीमुळे त्यांना मिळालेल्या &amp;quot;सर&amp;#39; आणि &amp;quot;नाईट&amp;#39; - या उपाधि त्यांनी&lt;br&gt;परत केल्या होत्या.&lt;br&gt;आपल्या देशात अनेक वर्षांपासून महिला राजकारणात असूनही महिला-बील हा शब्द&lt;br&gt;मात्र आत्ता समोर आला आणि वृत्तपत्रांमध्ये महिलांबद्दल भरभरून लिहून&lt;br&gt;यायला लागले. याच दृष्टीने रवींद्रनाथांच्या दृष्टिकोनातून &amp;quot;ती&amp;#39; याचा&lt;br&gt;विचार करण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.&lt;br&gt;वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांच्यात&lt;br&gt;उपजतच एक भावुकता होती. जी साधारणपणे स्त्रियांमध्ये आढळते. बंगालला&lt;br&gt;निसर्गानेच भरभरून दिलेले आहे. तिथल्या संस्कृतप्रचूर भाषेतही ही&lt;br&gt;संपन्नता दिसून येते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, हे&lt;br&gt;त्यांच्या केवळ एका राष्ट्रगीतातूनही दिसून येते, पण त्यांच्या काव्यात&lt;br&gt;कठेार वर्णांचा उच्चार कमी होता. संपूर्ण राष्ट्रासाठी गीत लिहायचे असेल,&lt;br&gt;तर संस्कृतभाषाच सगळ्यात सोयीची असे त्यांनाही वाटले. त्याकाळी प्रत्येक&lt;br&gt;भाषाप्रभूचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हे आपण सगळे जाणतोच.&lt;br&gt;80 वर्षांच्या आयुष्यात रवींद्रनाथांनी भरभरून लेखन केले. त्यातील&lt;br&gt;अधिकाधिक भाग स्त्रीकेंद्रित आहे. त्यांच्या काव्यसंग्रहांची केवळ&lt;br&gt;नावेसुद्धा त्यासाठी पुरेशी आहेत. चैताली, पलातका, चित्रा, मानसी, बलाका,&lt;br&gt;प्रकृति, पूजा, गीतांजली, सॅंजुति, खिया इ. अनेक त्यांच्या बऱ्याच&lt;br&gt;साहित्यात स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर मांडलेले आहेत. त्यातील &amp;quot;चौखेर&lt;br&gt;बाली&amp;#39; ही साधारण सर्वांना माहीत असलेली कादंबरी. उघड्यावर असलेली स्त्री&lt;br&gt;ही कशी सगळ्यांची संपत्ती मानली जाते, हे यात मांडलेले आहे.&lt;br&gt;रवींद्रनाथ घरचे तसे संपन्न, सुस्थितीतले, सुसंस्कृत घराण्यातले, दिसायला&lt;br&gt;सुंदर आणि सौंदर्याचे पुजारी होते. &amp;quot;चित्रांगदा&amp;#39; हे त्यांचे सर्वांगसुंदर&lt;br&gt;नृत्यनाट्य. चित्रांगदा मणिपूरची राजकन्या असते. तिच्या वडिलांना&lt;br&gt;शिवाकडून त्यांच्या वंशात मुलगी होणार नाही, असा वर मिळालेला असतो. तरीही&lt;br&gt;ती जन्माला येते. ती म्हणजे मी शिवाच्या वराचा भेद करून मुलगी म्हणूनच&lt;br&gt;जन्माला आली, पण तिचे संगोपन मुलाप्रमाणेच केले गेले. दिसायलाही ती&lt;br&gt;साधारणच होती, पण एकदा पर्वतीय प्रदेशात जाणाऱ्या अर्जुनाला पाहून&lt;br&gt;त्याच्या प्रेमात पडली, पण तिच्या सामान्य रूपामुळे अर्जुन काही बघत&lt;br&gt;नाही. त्यामुळे ती अपमानित होते. मदनाकडे प्रार्थना करते. एका वर्षासाठी&lt;br&gt;सुंदर बनव असे म्हणते. ती सुंदर झाल्यावर मात्र दोघांचे मिलन होते, पण&lt;br&gt;तिच्या मनात खंत असते ती ही की याने फक्त माझ्या बाह्यरूपाला स्वीकारलं&lt;br&gt;आहे. खरं तर मी जशी आहे तशीच त्याने मला स्वीकारलं पाहिजे. म्हणून ती&lt;br&gt;पुन: मदनाला शेवटच्या दिवशी प्रार्थना करते की, माझं रूप परत घे.&lt;br&gt;अर्जुनाला सांगते, &amp;quot;मी एक स्त्री आहे. देवी नाही, पण मी चारचौघींसारखी&lt;br&gt;सामान्य स्त्रीही नाही. तुम्ही माझी पूजा करून मस्तकी बसवावं हे मला नकोच&lt;br&gt;आहे. पण अवहेलना करून बाजूला करणेही मला नको आहे. शेवटी ती म्हणते जर तू&lt;br&gt;मला आपल्या बाजूला ठेवून सगळ्या सुख-दु:खात वाटेकरी करणार असशील, तरच मी&lt;br&gt;तुला साथ देईन.&amp;#39; या सर्वांगसुुंदर काव्यात स्त्रीचे बाह्यसौंदर्य न बघता&lt;br&gt;एक सच्ची जीवनसाथी म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे हा संदेश दिलेला आहे.&lt;br&gt;गुजराथमधील मुलींनी एकदा त्यांना विचारले-पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये&lt;br&gt;स्त्रियांना यथार्थ सन्मान आतापर्यंत का मिळाला नाही? त्यावर ते म्हणाले&lt;br&gt;पुरुषांनी स्त्रीचे यथार्थ रूप खऱ्या अर्थाने अजून ओळखले नाही. तिला केवळ&lt;br&gt;उपयोग्य वस्तू मानले. हाच स्त्रीचा सगळ्यात मोठा अपमान आहे, पण काही&lt;br&gt;स्त्रियांना याच गोष्टीचा अभिमान वाटतो. या काही स्त्रियांना हाच विचार&lt;br&gt;बदलण्यासाठी त्यांनी स्वत:च प्रयत्न करायला हवा. हाच विचार त्यांच्या&lt;br&gt;चित्रांगदामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे.&lt;br&gt;डोळ्यावर पट्टी बांधून पतीबरोबर अंधत्व स्वीकारणाऱ्या गांधारीवरचे&lt;br&gt;&amp;quot;गान्धारिर आवेदन&amp;#39; या काव्यात त्यांची चिंतनशीलता दिसून येते. या काव्यात&lt;br&gt;गांधारी स्वत:चा पुत्र दुर्योधनाचा तुम्ही त्याग करावा, असे&lt;br&gt;पुत्रप्रेमाने अंध झालेल्या धृतराष्ट्राला अनेक परींनी विनविते. जी&lt;br&gt;गांधारी पतिनिष्ठेने बांधलेले डोळे दुर्योधनासाठी एकदाच उघडते. ती&lt;br&gt;गांधारी रवींद्रांच्या या काव्यात मात्र अतिशय सडेतोड प्रामाणिक&lt;br&gt;सत्प्रवृत्त दाखविली आहे.&lt;br&gt;प्रकृतिप्रेमी, पुष्पप्रेमी रवींद्रांचे षड्‌ऋतूंवर एक नितांत सुंदर काव्य आहे.&lt;br&gt;&amp;quot;श्यामा&amp;#39; या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीत स्त्री ही प्रेमासाठी कुठपर्यंत&lt;br&gt;पोहोचू शकते, प्रसंगी स्त्रिया कशा आक्रमक होतात हे मांडले आहे.&lt;br&gt;व्यापाराच्या निमित्ताने आपल्या देशात आलेल्या व्यापाऱ्याच्या प्रेमात&lt;br&gt;श्यामा पडते, पण काही कारणाने त्याच्यावर राजरोष ओढवतो आणि फाशी होते, पण&lt;br&gt;तिच्यावर पूर्वीपासून प्रेम करणाऱ्या युवकाला ती तो आळ घ्यायला लावून&lt;br&gt;फाशी स्वीकारायला लावते. व्यापाऱ्याला काही वर्षांनंतर हे कळल्यावर तोही&lt;br&gt;तिला सोडून जातो. &amp;quot;प्रेमासाठी वाट्टेल ते&amp;#39; या स्वभावाची ही स्त्री.&lt;br&gt;&amp;quot;प्रवाशी&amp;#39; या फार जुन्या बांगला भाषेतील मासिकात रवींद्रनाथांच्या गुजरात&lt;br&gt;भेटीचे आणि तिथल्या संवादांचे दीर्घ वर्णन आलेले आहे. 1920 च्या एप्रिल&lt;br&gt;महिन्यात महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून रवींद्रनाथ मुंबईमार्गे&lt;br&gt;गुजरातला साहित्य संमेलनाचे सभापतिपद भूषविण्यासाठी गेले होते.&lt;br&gt;गुजरातमधील स्त्रिया आधुनिक विचारांच्या आहेत, असे त्यांचे मत होते.&lt;br&gt;एका प्रसंगी ते म्हणाले, &amp;quot;&amp;quot;स्त्रियांनी हे विसरू नये की, प्रत्येक&lt;br&gt;स्त्रीच्या आत एक गौरीचे रूप दडलेले असते.&amp;#39;&amp;#39; त्याच वेळी एक मुलगी त्यांना&lt;br&gt;विचारते नारी चरित्रात अशी कोणती विशेषता आहे की, जी तुम्हाला सगळ्यात&lt;br&gt;महत्त्वाची वाटते. त्यावर त्यांनी उत्तर दिले होते, &amp;quot;&amp;quot;कुठल्याही&lt;br&gt;आदर्शासाठी स्त्री ही आत्मसमर्पण करते हे स्त्रियांच्या चरित्राचे&lt;br&gt;वैशिष्ट्य आहे.&amp;#39;&amp;#39; त्यावर ती मुलगी म्हणते, &amp;quot;विधात्याने या आदर्शापायी&lt;br&gt;स्त्रिच्या कपाळी दु:खावर दु:खे लिहिली नाहीत काय?&amp;#39;&amp;#39; त्यावर त्यांचे&lt;br&gt;उत्तर होते. &amp;quot;&amp;quot;हो विधात्याने स्त्रीला कोमल बनविले म्हणून दु:खे ओढवतात,&lt;br&gt;परंतु हीच स्त्री कठीणातले कठीण व्रत करू शकते एवढी शक्तीही तिला दिली&lt;br&gt;आहे.&amp;#39;&amp;#39; यालाच आपण आता नैसर्गिक सहनशक्ती म्हणतो.&lt;br&gt;त्याचवेळी भावनगर येथील एका तपस्विनी वृद्धेच्या संवादात त्या इतक्या&lt;br&gt;सहजपणे घराबाहेर कशा पडू शकतात. (त्याकाळी) असा प्रश्न रवींद्रनाथांना&lt;br&gt;पडल्यावर तिने उत्तर दिले होते की, &amp;quot;&amp;quot;स्त्रीमध्ये ती शक्ती आहे, जशी टणक&lt;br&gt;जमीन भेदून वर येणाऱ्या एका कोवळ्या अंकुरात असते.&amp;#39;&amp;#39; त्यावर ते म्हणाले,&lt;br&gt;&amp;quot;&amp;quot;आज मी स्त्रीचे सच्चे स्वत:चे बोल ऐकले. आजपर्यंत स्त्रिया पुनरुच्चार&lt;br&gt;करताना ऐकले होते.&amp;#39;&amp;#39;&lt;br&gt;सुरत येथे वनिता आश्रमाच्या भेटीत एक स्त्री म्हणाली, &amp;quot;&amp;quot;मी विवाहविरोधी&lt;br&gt;आहे. लग्न करू इच्छित नाही.&amp;#39; त्यावर त्यांचे उत्तर होते, &amp;quot;प्रेम काही&lt;br&gt;तुच्छ नाही, पण हे प्रेम सगळ्यांच्या कल्याणाकरिता उपयोगी आणले पाहिजे.&lt;br&gt;लग्नानंतरचे प्रेम हे नियंत्रित प्रेम असते. अशाच प्रेमाचे गुणगान&lt;br&gt;कालीदास वगैरे सगळ्याच कवींनी केलेले आहे. प्रेमाशिवाय एकमेकांचा परिचय&lt;br&gt;होत नाही.&amp;#39;&lt;br&gt;पराक्रमी पुरुषाच्या वीरतेमध्ये स्त्रीसौंदर्याने बाधा येते का? अशा एका&lt;br&gt;प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणतात, सुंदर स्त्री युद्धावर निघालेल्या&lt;br&gt;पुरुषाला ओवाळते तेव्हा पुरुषाचा पराक्रम वाढतोच. ते सौंदर्य त्याला अडवत&lt;br&gt;नाही, पण स्त्रीने अयोग्य पुरुषाला ओवाळले की त्याच्या दु:खाचा अंत होत&lt;br&gt;नाही.&lt;br&gt;एका ठिकाणी स्त्रियांनी त्यांना घरात बोलावून सत्कार आणि आदरातिथ्य केले.&lt;br&gt;तेव्हा ते म्हणाले, &amp;quot;&amp;quot;आतापर्यंत घराबाहेर (सार्वजनिक) सत्कार झाले. आज&lt;br&gt;घरात झाला. म्हणजे तुमच्या अंत:करणात मी थोडेसे माझे स्थान ठेवून जाऊ&lt;br&gt;शकेन. स्त्रियांना मनात स्थान मिळाले म्हणजे माझ्या लेखनाचे चिज झाले.&amp;#39;&amp;#39;&lt;br&gt;रवींद्रनाथांच्या लेखनाचा आवाका फार मोठा आहे. त्यांच्या कवितेत गेयता&lt;br&gt;होती. ती कविता सुरावटीतूनच बाहेर यायची. त्यांच्या काव्यांना त्यांच्याच&lt;br&gt;चाली असत. &amp;quot;स्वरबितान&amp;#39; नावाचे त्यांचे गाण्यांच्या नोटेशन 10,10&lt;br&gt;व्हॉल्युम्स आहेत.&lt;br&gt;त्यांची पत्रोत्तरे हे ललित-लेखांचे एक अंगच होते. &amp;quot;पत्रावली&amp;#39; नावाने 19&lt;br&gt;व्हॉल्युम्स प्रसिद्ध झालेले आहेत. 1931 साली हे मोन्तो बालादेवी&lt;br&gt;नावाच्या एका अशिक्षित स्त्रीबरोबर त्यांचा साहित्यिक पत्रव्यवहार सुरू&lt;br&gt;झाला. त्यात रवींद्रांची तिला 10 वर्षांत 264 पत्रे गेलेली आहेत. त्यातील&lt;br&gt;साहित्यिक मूल्यही फार उच्च दर्जाचं आहे. त्यात संवाद तर आहेच, पण त्या&lt;br&gt;स्त्रीची प्रतिवाद करण्याची हिंमतही त्यात दिसून येते. विश्वभारतीनेही&lt;br&gt;सगळी पत्रे मुद्रित केलेली आहेत.&lt;br&gt;शिशू आणि शिशू भोलानाथ या त्यांच्या काव्यात आई-मुलांचा विलोभनीय संवाद आहे.&lt;br&gt;वसंत ऋतूत एकदा गाडीतून जात असताना त्यांना भोवताली खूप फुलं फुललेली&lt;br&gt;दिसली. त्याने ते मोहून गेले. तेव्हा शेतात एक आम्रवृक्ष पानांनी,&lt;br&gt;मोहोरांनी पूर्ण बहरून गेलेला दिसला. तेव्हा त्यांना वाटले, फुले काय&lt;br&gt;काही दिवसांत सुकून जातील, पण हा वृक्ष शाश्वत सत्य आहे. त्यांच्या&lt;br&gt;संपूर्णच लिखाणात ही शाश्वताची आश्वासकता आढळून येते. विधात्याची&lt;br&gt;शाश्वतता आणि प्रकृतीची सुंदरता यावर रवींद्रनाथांची नितांत श्रद्धा&lt;br&gt;होती.&lt;p&gt;-- &lt;br&gt;visit @&lt;br&gt;&lt;a href="http://www.psiddharam.blogspot.com"&gt;www.psiddharam.blogspot.com&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-762648904940165507?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/762648904940165507/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=762648904940165507' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/762648904940165507'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/762648904940165507'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='रवींद्रांच्या दृष्टिकोनातून &quot;ती&apos;'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-1622072009026173627</id><published>2011-04-14T00:32:00.001-07:00</published><updated>2011-04-14T00:32:54.616-07:00</updated><title type='text'>मोझेसच्या पाऊलखुणा</title><content type='html'>&lt;p class="mobile-photo"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-Io8ZTnu1PbU/TaajJgtDOxI/AAAAAAAAAKM/4lI6lQt8mss/s1600/4-774617.jpg"&gt;&lt;img src="http://2.bp.blogspot.com/-Io8ZTnu1PbU/TaajJgtDOxI/AAAAAAAAAKM/4lI6lQt8mss/s320/4-774617.jpg"  border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5595338970847460114" /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;-&lt;br&gt;मल्हार कृष्ण गोखले&lt;br&gt;मुंबई&lt;p&gt;                              शिमला, कुलू-मनाली, दार्जिलिंग किंवा&lt;br&gt;नेपाळ अशा पर्यटन सहलींप्रमाणेच धार्मिक पर्यटन सहलीही आपल्याकडे&lt;br&gt;चांगल्याच लोकप्रिय आहेत. फक्त धार्मिक स्थळांची माहिती कुणी नीटशी देत&lt;br&gt;नाही. कित्येकदा लोकांनाही नीट माहिती करून घेण्यात स्वारस्य नसतं.&lt;br&gt;युरोपमधील इटलीसारख्या देशामध्ये पर्यटन सहलीत सेंट पीटर्ससारखी भव्य&lt;br&gt;चर्चेस अर्थातच असतात. पण त्यात धार्मिक स्थळाला भेट या हेतूपेक्षा तिथली&lt;br&gt;अप्रतिम कलाकारी पाहणं हा मुख्य हेतू असतो.इजिप्तमधल्या रफिक बुत्रोस या&lt;br&gt;पर्यटन संस्थाचालकाने मात्र वेगळी वाट शोधून काढली आहे. इजिप्तमध्ये&lt;br&gt;आलेल्या पर्यटकांना पिरॅमिड्‌स, राजा रामसिसच्या भव्य मूर्ती, नाईल नदी,&lt;br&gt;अलेक्झांड्रिया बंदर अशा नेहमीच्या स्थळांखेरीज आणखी काय दाखविता येईल,&lt;br&gt;याचा विचार करता करता त्याला एकदम आठवण झाली ओल्ड टेस्टामेंटची. बायबलचे&lt;br&gt;दोन भाग आहेत. ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट. ओल्ड टेस्टामेंटला&lt;br&gt;ज्यू लोक पवित्र मानतात. या ओल्ड टेस्टामेंटमध्ये एक्सोड्‌स नावाचं&lt;br&gt;प्रकरण असून, त्यात ज्यू लोक मोझेसच्या नेतृत्वाखाली इजिप्तमधून कसे&lt;br&gt;निसटून गेले, याचा कथाभाग येतो. रफिक बुत्रोसने एक्सोड्‌सचा कसून अभ्यास&lt;br&gt;केला आणि इजिप्तमधील मोझेसशी संबंधित अशी स्थळं शोधून काढली. मग आपल्या&lt;br&gt;पर्यटन संस्थेच्या एका सहलीला त्याने नाव दिलं, &amp;#39;मोझेसच्या पावलावर!&amp;#39;&lt;br&gt;आमच्या धार्मिक पर्यटन सहलीत सामील व्हा आणि मोझेसच्या पावलावर पाऊल&lt;br&gt;टाकून प्राचीन तीर्थस्थळांचे दर्शन घ्या!त्याच्या या नव्या सहलीला चांगला&lt;br&gt;प्रतिसाद मिळू लागला आहे. केवळ ज्यू धर्मीयच नव्हे, तर युरोप-अमेरिकेतील&lt;br&gt;ख्रिश्‍चन आणि मध्य पूर्वेतले अरबही मोझेसच्या खाणाखुणा बघायला&lt;br&gt;उत्सुकतेने जात आहेत. पण कोण होता हा मोझेस? त्याच्याबद्दल पर्यटकांना&lt;br&gt;इतकी उत्सुकता निर्माण होण्याचं कारण काय?ज्यू आणि अरब हे आज एकमेकांशी&lt;br&gt;कितीही भांडत असले, तरी दोघांचा मूळपुरुष एकच आहे, तो &amp;#39;सेम&amp;#39; या नावाने&lt;br&gt;ओळखला जातो. म्हणून ज्यू आणि अरब या दोघांनाही &amp;#39;सेमेटिक&amp;#39; वंशाचे म्हणूनच&lt;br&gt;ओळखलं जातं. या सेमेटिक वंशीय लोकांचे मूळ स्थान उत्तर अरबस्थानात होतं&lt;br&gt;असं मानतात. तेथून हे लोक सर्वत्र पसरले. या सेमेटिक वंशीय लोकांपैकी एक&lt;br&gt;माणूस अब्राहम हा &amp;#39;ऊट&amp;#39; या प्रदेशात रहात होता. ऊट हा प्रदेश सध्या&lt;br&gt;इराकमध्ये येतो. अब्राहमला परमेश्‍वराचा आदेश मिळाला की, &amp;#39;मी दाखवीन त्या&lt;br&gt;भूमीत जाऊन रहा.&amp;#39; या आदेशानुसार अब्राहम पॅलेस्टाईन म्हणजे तत्कालीन कनान&lt;br&gt;या प्रदेशात जाऊन राहिला. अब्राहमचा विस्तारलेला वंश म्हणजेच आजचा ज्यू&lt;br&gt;समाज.अब्राहमचा नातू जेकब याला बारा मुलगे आणि सत्तर नातू होते. या विशाल&lt;br&gt;कुटुंबासह जेकब कनान प्रांतात शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेऊन भटके जीवन&lt;br&gt;घालवीत असताना भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा अर्थातच सुपीक, समृद्ध&lt;br&gt;भूमीच्या शोधात जेकब दक्षिणेकडे गोशेन प्रदेशात गेला. हा प्रदेश त्यावेळी&lt;br&gt;इजिप्तच्या साम्राज्यात होता आणि इजिप्तवर सेमेटिक वंशाचाच राजा राज्य&lt;br&gt;करत होता. त्यामुळे जेकब आणि त्याच्या विशाल परिवाराला गोशेन प्रांतात&lt;br&gt;उदार आश्रय मिळाला. इजिप्तमध्ये जेकबला इस्रायल असं नाव पडलं. हा काळ&lt;br&gt;साधारण इ. स. पूर्व १७०० हा मानला जातो. तिथून पुढे सुमारे दीडशे वर्षे&lt;br&gt;जेकबचा परिवार जो लवकरच एका छोट्या लोकसमूहात परिवर्तित झाला व&lt;br&gt;सुखासमाधानाने जगला. पण इ. स. पूर्व १५८३ च्या सुमारास इजिप्तमधील&lt;br&gt;सेमेटिक राजवंशाची सत्ता जाऊन तिथे फरोहा राजांची सत्ता आली. त्यांनी&lt;br&gt;ज्यू लोकांना गुलाम बनविले. गुलामगिरीत पिचणार्‍या एका सर्वसामान्य ज्यू&lt;br&gt;जोडप्याच्या पोटी मोझेसचा जन्म झाला. ज्यू गुलामांचं पहिलं अपत्य मारून&lt;br&gt;टाकण्यात यावं, अशी राजाज्ञा त्यावेळी निघाली होती. म्हणून मोझेसच्या&lt;br&gt;आईने त्याला बांबूच्या टोपलीत ठेवून नाईल नदीत सोडून दिलं. ती टोपली&lt;br&gt;नेमकी सापडली सम्राटाची बहीण नेफरटीटी हिला. हिब्रू शब्दाचा अर्थच मुळी&lt;br&gt;&amp;#39;पाण्याने वहावलेला.&amp;#39; साहजिकच मोझेसचं पालनपोषण राजपुत्र म्हणून झालं.&lt;br&gt;पुढे त्याला आपलं मूळ आणि कूळ कळल्यावर, गुलामीत पिचणार्‍या आपल्या&lt;br&gt;समाजाला घेऊन तो सिनाई पर्वताकडे निघाला. या पळणार्‍या गुलामांचा पाठलाग&lt;br&gt;शस्त्रसज्ज इजिशियन सैन्य करीत होतं. इथे दैवी चमत्कार घडला. पळणार्‍या&lt;br&gt;ज्यूंच्या मार्गात आडव्या आलेल्या लाल समुद्राचं पाणी दुभंगलं. ज्यू समाज&lt;br&gt;सुखरूप पार गेला आणि पाणी परत पहिल्यासारखं झालं. इजिप्तची सेना अलीकडेच&lt;br&gt;अडकून राहिली.सिनाई पर्वताच्या आसपासच्या रेताड प्रदेशात मोझेस आणि&lt;br&gt;त्याच्या समाजाला चाळीस वर्षे काढावी लागली. या कालखंडात ज्यू समाजातले&lt;br&gt;सगळे दोष उसळून वर आले. इजिप्तच्या गुलामगिरीतून केवळ मोझेसच्या&lt;br&gt;नेतृत्वामुळे मुक्त झालेले हे ज्यू त्याच्याचविरुद्ध उठले. शेवटी सिनाई&lt;br&gt;पर्वताच्या माथ्यावर मोझेसला दैवी आदेश प्राप्त झाला. याच त्या&lt;br&gt;सुप्रसिद्ध &amp;#39;टेन कमांडमेंट्‌स&amp;#39; किंवा दहा आज्ञा. या दैवी आज्ञांच्या&lt;br&gt;आधारावर मोझेसने आपला समाज सुसज्ज आणि सुसंघटित केला.अशा प्रकारे मोझेस&lt;br&gt;या कर्तबगार आणि दैवी कृपाप्राप्त पुरुषाने इस्रायल राष्ट्राचीच एक&lt;br&gt;प्रकारे निर्मिती केली. ज्या दिवशी मोझेसला परमेश्‍वराकडून दहा आज्ञा&lt;br&gt;मिळाल्या तो दिवस आजही ज्यू समाजात &amp;#39;शाबाथ&amp;#39; या नावाने साजरा केला&lt;br&gt;जातो.चाळीस वर्षे सिनाई प्रदेशात काढल्यानंतर हे इस्रायली लोक हळूहळू&lt;br&gt;जॉर्डन नदीच्या पलीकडील दक्षिण कनान प्रांतात सरकू लागले. तिथले कनानाईट&lt;br&gt;लोकही मूळचे सेमेटिकच असल्यामुळे हे दोनही समाज हळूहळू एकमेकांत मिसळून&lt;br&gt;गेले. पुढे अनेक लढाया, हल्ले इत्यादी घालमेली होत असतानाच हे लोक&lt;br&gt;मेंढपाळ जीवनाकडून कृषी जीवनाकडे प्रगत होत होते. एका युद्धात सॉल या&lt;br&gt;आपल्या नेत्याला त्यांनी &amp;#39;राजा&amp;#39; म्हणून घोषित केलं. इस्रायलचा हा पहिला&lt;br&gt;राजा. नंतर डेव्हिड या राजाने गाझा ते जोप्पा या भागात राज्य करणार्‍या&lt;br&gt;फिलिस्टिनी लोकांचा पराभव करून जेरुसलेम हे बुलंद ठाणं जिंकलं. डेव्डिडचा&lt;br&gt;मुलगा सॉलोमन याने जेरुसलेममध्ये येहोवा या आपल्या देवाचं एक अतिविशाल&lt;br&gt;मंदिर बांधलं.एकंदरीत इजिप्तच्या गुलामगिरीतून ज्याने ज्यू समाजाला&lt;br&gt;सोडविलं आणि त्या समाजाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची अस्मिता&lt;br&gt;दिली, त्या मोझेसबद्दल ज्यूंना अतिशय आदर वाटावा, हे साहजिकच आहे. पण&lt;br&gt;पराभूत, गुलामी मनोवृत्ती भिनलेल्या, नालायक आणि विश्‍वासातकी अशा ज्यू&lt;br&gt;समाजाचा उद्धार करणारा मोझेस हा खरोखरच एक कुशल संघटक आणि महान नेता असला&lt;br&gt;पाहिजे, या भावनेने ख्रिश्‍चन आणि अरबांनाही त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं.&lt;br&gt;येशू ख्रिस्त ऊर्फ जोशुआ हा स्वत: ज्यूचं होता, त्याच्या अनुयायांना&lt;br&gt;ख्रिश्‍चन म्हणतात. त्यामुळेच अब्राहम, जेकब, मोझेस, डेव्हिड, सॉलोमन या&lt;br&gt;सगळ्यांना ख्रिश्‍चन धर्मीय मानतातच. अरबांनी इसवीसनाच्या&lt;br&gt;सहाव्या-सातव्या शतकात इस्लामचा स्वीकार केला. पण तेही इब्राहिम, याकूब,&lt;br&gt;मूसा, दाऊद, सुलेमान या नावांनी वरील सगळ्या मूळ ज्यू नेत्यांना मानतात.&lt;br&gt;इतकंच नव्हे, तर येशूलाही ते ईसा या नावाने मान देतात् म्हणजे पैगंबर&lt;br&gt;म्हणतात. मात्र, त्यांचं यापुढचं म्हणणं असं की, महंमद हा शेवटचा पैगंबर&lt;br&gt;होय. त्याच्यानंतर कुणीही पैगंबर झाला नाही, होणारही नाही. त्यामुळे&lt;br&gt;त्याने जे काही म्हटलेलं आहे ते अंतिम सत्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.&lt;br&gt;ते कसंही असो. रफिक बुत्रोस या कल्पक पर्यटन संस्थाचालकाने मोझेसच्या या&lt;br&gt;एक्सोड्‌समधील म्हणजे इजिप्तमधून आपल्या समाजाला घेऊन बाहेर पडण्याची अशी&lt;br&gt;बत्तीस ठिकाणं शोधून काढली आहेत. रफिक बुत्रोसच्या या उद्योगावरून&lt;br&gt;प्रेरणा घेऊन दुसर्‍या एका पर्यटन संस्थेचा चालक कामेल शेनुदा हा&lt;br&gt;इजिप्तमधल्या कॉप्टिक चर्चच्या साहाय्याने एक वेगळीच योजना तयार करतो&lt;br&gt;आहे. (इजिप्तमधले ख्रिश्‍चन कॅथालिक किंवा प्रोटेस्टंट नसून काप्टिक&lt;br&gt;पंथीय आहेत.) येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी पॅलेस्टाईनवर रोमनांची&lt;br&gt;अधिसत्ता होती. रोमनांपासून बचाव करण्यासाठी जोसेफ आणि मेरी बाल येशूला&lt;br&gt;घेऊन इजिप्तमध्ये पळून गेले होते. या तिघांनी जिथे जिथे मुक्काम केला&lt;br&gt;होता, अशा ठिकाणांची तपशीलवार यादी करून तिथे पर्यटन सहल आयोजित करायची,&lt;br&gt;अशी कामेल शेनुदाची कल्पना आहे. (साभार : तरुण भारत)&lt;p&gt;-- &lt;br&gt;visit @&lt;br&gt;&lt;a href="http://www.psiddharam.blogspot.com"&gt;www.psiddharam.blogspot.com&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-1622072009026173627?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/1622072009026173627/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=1622072009026173627' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/1622072009026173627'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/1622072009026173627'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2011/04/blog-post_3029.html' title='मोझेसच्या पाऊलखुणा'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-Io8ZTnu1PbU/TaajJgtDOxI/AAAAAAAAAKM/4lI6lQt8mss/s72-c/4-774617.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-8308650018400886579</id><published>2011-04-14T00:24:00.001-07:00</published><updated>2011-04-14T00:24:08.729-07:00</updated><title type='text'>मामाच्या गावाला जाऊ या...</title><content type='html'>&lt;p class="mobile-photo"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-TB-ggvtoeik/TaahGIynShI/AAAAAAAAAKE/cBZiXRKiOX0/s1600/3-748730.jpg"&gt;&lt;img src="http://4.bp.blogspot.com/-TB-ggvtoeik/TaahGIynShI/AAAAAAAAAKE/cBZiXRKiOX0/s320/3-748730.jpg"  border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5595336713865480722" /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;-  अलका रविंद्र नेरकर&lt;br&gt;नांदगांव (नाशिक)&lt;p&gt;अलिकडे सुट्टीतले छंदवर्ग आपल्या मुलांना &amp;#39;ऑल राऊंडर&amp;#39; बनविण्यासाठी&lt;br&gt;पालकांनी शेाधलेला शॉर्टकट... मग मामाच्या गावी मुले तेच तर शिकत नव्हते&lt;br&gt;का?&lt;p&gt;रोजचे रुटीन, शाळा-परीक्षा-अभ्यास या चक्रातून फिरत असताना कुठेतरी तोच&lt;br&gt;तोचपणा-मरगळ आलेली असते. त्यातून सुटण्यासाठी आणि नव्या रुटीनला सामोरे&lt;br&gt;जाण्यासाठी आयुष्यात बदल हवा असतो. त्यासाठी मुलांना मामाच्या गावाला&lt;br&gt;जाण्याचा उत्तम पर्याय होता. ते नुसतेच मामाच्या गावाला जाणे नसते.ही&lt;br&gt;नात्याची वीण पक्की करण्याचा भाग होता. कुठेतरी बरोबरीच्या नात्यांमध्ये&lt;br&gt;मिसळणे असते. सुख-दुःख, ताण-तणाव त्या-त्या वयातल्या समस्यांची मुले&lt;br&gt;आपल्या आपण उकल करत एकमेकांना सहन करायचे... एकमेंकांमध्ये सहभागी&lt;br&gt;व्हायचे... एकमेकांच्या कला-गुणांची, देवाणघेवाण करायची. थोडक्यात&lt;br&gt;&amp;#39;शाळेबाहेरचे व्यवहारिक शिक्षण&amp;#39; मिळवून देण्याची ही मुक्त शाळाच नव्हे&lt;br&gt;का?आई-बाबांच्या धाकात अभ्यास आणि अति जपणूक यामध्ये वावरताना मुलांच्या&lt;br&gt;सुप्त मनात कुठेतरी उद्रेक होत असतो. त्याचा निचरा होण्यासाठी वेगळ्या&lt;br&gt;वातावरणाची पण काळजीने संभाळणार्‍या, मायेने शिकवणार्‍या नात्याची गरज हे&lt;br&gt;&amp;#39;मामाचे गाव&amp;#39; पूर्ण करते.अलिकडे सुट्टीतले छंदवर्ग आपल्या मुलांना &amp;#39;ऑल&lt;br&gt;राऊंडर&amp;#39; बनविण्यासाठी पालकांनी शेाधलेला शॉर्टकट... मग मामाच्या गावी&lt;br&gt;मुले तेच तर शिकत नव्हते का? मनसोक्त हुंदडणे, निसर्गात रमणे, आंब्याच्या&lt;br&gt;झाडावर चढणे, कैर्‍या पाडणे, नदीमध्ये डुंबणे, पोहायला शिकणे, पडत-झडत&lt;br&gt;सायकल शिकणे... नवीन नवीन गावे पाहणे, गावांची वैशिष्ट्ये, निरीक्षण...&lt;br&gt;वेगळ्या चवीचे पदार्थ, फळे खाणे, नवे-नवे खेळ शिकणे, कलाकुसर करणे... मला&lt;br&gt;आठवते माझ्या लहानपणी कशीदा काढणे, भरतकामाचे टाके, उन्हाळी पांढर्‍या&lt;br&gt;फ्रॉकवर काढण्याचे आम्ही आजोळीच शिकलो.... कैरीचे पन्हे... आणि कैरीची&lt;br&gt;आंबट-गोड दाळ गूळ-शेंगदाणे कुटून केलेली भातुकलीतल्या ह्या रेसिपीज आम्ही&lt;br&gt;आपोआप शिकलो. कुठल्या महागड्या क्लासला जाण्याची वेळ आम्हाला कधी आली&lt;br&gt;नाही.मामाच्या गावी आई-बाबांचा धाक नसतो. मनसोक्त पत्ते खेळणे, कॅरम&lt;br&gt;खेळणे, गोष्टीची पुस्तके वाचणे... श्यामची आई, चांदोबा, कुमार ह्या&lt;br&gt;पुस्तकांमध्ये आम्ही गढून जात असू आणि मुख्य म्हणजे पानात पडेल ते&lt;br&gt;सर्वांबरोबर खाऊन संपवणे, घरी जेवणाला नाके मुरडणारी मुले मामे-मावस&lt;br&gt;भावंडाबरोबर न कुरकूर करता खातात. ही सहजीवनाची सवय लागते. अंगणातली ही&lt;br&gt;&amp;#39;अंगत-पंगत&amp;#39; भूक वाढवते!झाडांना झोके बांधून... उन्हाळ्यातही दाट झाडीत&lt;br&gt;दुपारची सुट्टी कशी थंडावा देई, घरी बनवलेले लाकडी पॉटमधील आईस्क्रीम,&lt;br&gt;ऊसाचा रस, कलींगडे, टरबूजे आणि सर्वांनी गोल करून एकत्र चाखलेले आंबे...&lt;br&gt;रात्री सर्वांनी जमून खेळलेल्या गावाच्या नावांच्या, गाण्यांच्या&lt;br&gt;भेंड्या... ह्या आजोळने आम्हाला काय म्हणून दिले नाही? झब्बू,&lt;br&gt;सट्टाझब्बू, गाढवपाणी, बदामसात, भिकार-सावकार, लॅडीस ही पत्त्यांची नावे&lt;br&gt;पुढच्या आयुष्यात पार पुसली गेली. गाण्याच्या भेंड्यात माम्या, आज्या पण&lt;br&gt;सामील होत असत. माझ्या एक मामी &amp;#39;ह&amp;#39; आले की हमखास &amp;#39;हरिणीवाणी आम्ही गवळणी&lt;br&gt;जातो यमुनेला श्याम पुढे आला&amp;#39; हे गाणे म्हणत. आजही हे गाणे ऐकले की&lt;br&gt;त्यांच्या आठवणीने मन व्याकूळ होते. &amp;#39;ड&amp;#39; आले की &amp;#39;डम डम डिगा डिगा&amp;#39; हे&lt;br&gt;त्याकाळचे एकमेव गाणे गायले जायचे. मुळाक्षरांची भाषेची समृद्धी अशी वाढत&lt;br&gt;जाई म्हणूनच आमचे मातृभाषेवरचे प्रेम असे घट्ट आहे.भेंडया खेळत खेळत&lt;br&gt;अंगणात टाकलेल्या भल्या मोठ्या सतरंजीवर आकाशातले तारे मोजत मोजत त्या&lt;br&gt;अथांग छताखाली झोपेच्या कुशीत कधी सामावून जायचे हे कळायचेही नाही आणि हे&lt;br&gt;उन्हाळ्याच्या सुट्टीचे... अंगावर मायेचा गारवा आणि स्वच्छंदी जीवनाचा&lt;br&gt;वारा पिऊन हुंदडणार्‍या कोकराचे दिवस संपत येतात... अधून मधून भरून&lt;br&gt;येणारे ढग.... जून आल्याची वर्दी देतात... शाळा सुरू होण्याची चाहूल&lt;br&gt;आणतात आणि मामे-मावस भावंडांची आणि आजोळी मैत्रीत गुंफलेल्या अनेक&lt;br&gt;सवंगड्यांची ताटातूट होणार या कल्पनेने मन हुरहुरते... डोळयांच्या कडा&lt;br&gt;ओलावतात आणि पुढच्या सुट्टीत भेटण्याचे ठरवून हे &amp;#39;मामाचे गाव&amp;#39; तिथेच&lt;br&gt;ठेवून काढता पाय घ्यावा लागतो आणि मग कितीतरी दिवस या आठवणींच्या पुंजीवर&lt;br&gt;पुढचे दिवस आनंदात जातात...***&lt;br&gt;-- &lt;br&gt;visit @&lt;br&gt;&lt;a href="http://www.psiddharam.blogspot.com"&gt;www.psiddharam.blogspot.com&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-8308650018400886579?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/8308650018400886579/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=8308650018400886579' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/8308650018400886579'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/8308650018400886579'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2011/04/blog-post_6879.html' title='मामाच्या गावाला जाऊ या...'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-TB-ggvtoeik/TaahGIynShI/AAAAAAAAAKE/cBZiXRKiOX0/s72-c/3-748730.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-4243167578046624905</id><published>2011-04-14T00:20:00.001-07:00</published><updated>2011-04-14T00:20:38.632-07:00</updated><title type='text'>अभूतपूर्व स्वागत</title><content type='html'>&lt;p class="mobile-photo"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-3SbU3P8se3s/TaagRjstiTI/AAAAAAAAAJ8/aPVcHoKjpGo/s1600/2-738633.jpg"&gt;&lt;img src="http://4.bp.blogspot.com/-3SbU3P8se3s/TaagRjstiTI/AAAAAAAAAJ8/aPVcHoKjpGo/s320/2-738633.jpg"  border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5595335810555414834" /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;-&lt;br&gt;बी.निवेदिता&lt;br&gt;राष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी&lt;p&gt;एका वृत्तात म्हटले आहे की लोकसमूहाच्या त्या लाटा पाहून समुद्रही क्षणभर&lt;br&gt;अचंबित झाला अन् लाटानिर्मितीचे आपले काम विसरून अगस्ती ऋषीच्या या&lt;br&gt;वारसाचे स्वागत स्तब्ध होऊन पहात राहीला.&lt;p&gt; स्वामी विवेकानंद यांना घेऊन येणारी बोट जसजशी भारतीय किनार्‍यासमीप येऊ&lt;br&gt;लागली तसे संपूर्ण दक्षिण भारतात एक चैतन्य पसरले. त्यांच्या प्रति आदर&lt;br&gt;व्यक्त करण्यासाठी, त्यांचा बहुमान करण्यासाठी गावागावातून लोकांची तयारी&lt;br&gt;सुरु झाली. स्वामीजींचे एक सहकारी स्वामी निरंजनानंद हे त्यांच्या&lt;br&gt;स्वागतासाठी सिलोन येथे उपस्थित होते. बाकीचे बोट येणार तेथे जमले.&lt;br&gt;प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वामीजींच्या होणार्‍या आगमनाबद्दल संपूर्ण&lt;br&gt;भारतात उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्या स्वागतासाठी गावागावातून&lt;br&gt;स्वागत समित्या स्थापन झाल्या होत्या. या समितीत विविध पंथ-संप्रदायाचे&lt;br&gt;आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आपल्या आगमनाबद्दल&lt;br&gt;आपल्या देशबांधवांत किती औत्सुक्य निर्माण झाले आहे, याची खुद्द&lt;br&gt;स्वामीजींना कल्पना नव्हती. आपण विदेशात धर्मपताका डौलांनी फडकावली&lt;br&gt;त्यामुळे देशबांधव आनंदित झाले असतील याची त्यांना कल्पना होती. पण हा&lt;br&gt;आनंद किती पराकोटीचा आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यानाच काय&lt;br&gt;कोणालाच कल्पना आली नाही असे ते अभूतपूर्व स्वागत होते. ज्याचे स्वागत&lt;br&gt;करायचे त्यांना आणि जे स्वागत करणार होते त्यांनाही या स्वागताच्या&lt;br&gt;भव्यतेची कल्पना आली नव्हती.१५ जानेवारी १८९७ ला सूर्यनारायण कोलंबोच्या&lt;br&gt;पूर्व दिशेस उगवले ते विजयपताका फडकावत. स्वगृही परतणार्‍या भारतमातेच्या&lt;br&gt;सुपुत्राच्या स्वागतासाठी हा सूर्य जसा उगवला तसेच स्वामीजी लक्षावधी&lt;br&gt;भारतीयांच्या हृदयात सहस्त्रसूर्याप्रमाणे उगवले. त्या प्रचंड&lt;br&gt;जनसमुदायाच्या भावना आणि दृगोच्चर होणारे प्रेम वर्णन करण्यास शब्द अपुरे&lt;br&gt;पडतात. स्वामीजींना घेऊन येणारी बोट लोकांना दिसताच त्यांनी जेट्टीवर एकच&lt;br&gt;गर्दी केली. लोकांच्या घोषणा आणि टाळ्याचा गजर यात समुद्र लाटांचा आवाज&lt;br&gt;लुप्त झाला. एका वृत्तात म्हटले आहे की लोकसमूहाच्या त्या लाटा पाहून&lt;br&gt;समुद्रही क्षणभर अचंबित झाला अन् लाटानिर्मितीचे आपले काम विसरून अगस्ती&lt;br&gt;ऋषीच्या या वारसाचे स्वागत स्तब्ध होऊन पहात राहीला. कोलंबो येथे झालेले&lt;br&gt;स्वामीजींचे स्वागत हे पहिले सार्वजनिक स्वागत होते. त्यानंतर प्रारंभ&lt;br&gt;झाला तो &amp;#39;विजय ही विजय&amp;#39; या भव्य अभियानाचा. दक्षिणेचे टोक असलेल्या&lt;br&gt;कोलंबोपासून उत्तरेचे टोक असलेला अल्मोडा आणि नंतर राजस्थान अशा दिशेनेे&lt;br&gt;वर्षभर स्वामींचा स्वागत समारोह चालला होता. प्रांत आणि वेळ यानुसार&lt;br&gt;स्वागत समारोहात भिन्नता असलीतरी सर्वत्र उत्साह सारखाच होता. कोलंबो आणि&lt;br&gt;दक्षिणेतील इतर शहरात स्वामीजींची मिरवणुक ज्या मार्गाने जाणार त्या&lt;br&gt;मार्गावर सडे घालण्यात आले होते. आंब्याच्या पानांची तोरणे दारावर लावली&lt;br&gt;होती. संपूर्ण रस्त्यावर केळीचे खुंट लावले होते. रात्रीची वेळ असेल तर&lt;br&gt;लोकांनी रस्त्यावर मशाली पेटवून ठेवल्या होत्या. प्रत्येक घराबाहेर दिवे&lt;br&gt;पेटवलेले होते. &amp;#39;स्वामीजींनी भारतात प्रकाश आणला&amp;#39; हे वाक्य शब्दशः खरे&lt;br&gt;ठरत होते. मांडव आणि पताका सर्वत्र होत्याच, एका प्रत्यक्ष दर्शीनुसार&lt;br&gt;देवाच्या मूर्तीवर छत्र असते ते छत्र स्वामींच्या डोक्यावर धरण्यात आले&lt;br&gt;होते. देवाचा वार्षिक उत्सव असतो व छबीन्यासाठी मूर्ती बाहेर काढली जाते&lt;br&gt;तेंव्हाच हे छत्र बाहेर काढले जाते. स्वामींची मिरवणूक जाताना हर हर&lt;br&gt;महादेवचा घोष चालला होता. सजवलेली घोडागाडी, किंवा बैलगाडी नेहमी असे पण&lt;br&gt;रामनदच्या राजांनी स्वामींची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली तर अल्मोडा&lt;br&gt;येथे सजवलेल्या घोड्यावरून मिरवणूक निघाली. स्वामींचा रथ रामनदच्या&lt;br&gt;राजांनी स्वतः ओढला. कलकत्ता आणि मद्रास येथे रथ ओढण्यात तरुणांचा&lt;br&gt;पुढाकार होता. एका वृत्तानुसार सभा संपली. स्वामी रथात बसले. रथ&lt;br&gt;राजनिवासाकडे निघाला. राजेसाहेब इतरांसोबत पायी चालले होते. थोडे अंतर&lt;br&gt;गेल्यावर राजांनी रथाचे घोडे सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर राजे व&lt;br&gt;इतरांनी रथ गावातून ओढत नेला. स्वामींच्या गौरवार्थ अनेक काव्यरचना&lt;br&gt;झाल्या. कोलंबो येथे &amp;#39;थेवरम&amp;#39; म्हणण्यात आले. मिरवणुकीत वाद्यवृंदावर अनेक&lt;br&gt;भारतीय व इंग्रजी गाणी वाजवण्यात आली.त्यावेळचा हा उत्साह एवढा अमाप होता&lt;br&gt;की ते वर्णन आजही वाचताना आपलं अंग मोहरून येते. त्यापैकी कांही वर्णने&lt;br&gt;पुढील प्रमाणे आहेत.कोलंबो येथे &amp;#39;&amp;#39;वहातुकीसाठी जी जी साधने होती त्याचा&lt;br&gt;वापर करुन तसेच पायी चालत हजारो लोक पानाफुलांनी सजवलेल्या मंडपाकडे धाव&lt;br&gt;घेत होते. स्वामीजी रथातून उतरले. मिरवणुकीत सामील होऊन निघाले. ध्वज,&lt;br&gt;छत्र आणि श्वेतवस्त्र ही हिंदुच्या मानाची प्रतिके मिरवणुकीत होती.&lt;br&gt;वाद्यवृंद समयोचित धून वाजवत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुस मांडव होते.&lt;br&gt;दोन मांडवातील अंतर पाव मैल होते. दोन मांडवातील अंतरांत पानाफुलांनी&lt;br&gt;सजवलेल्या कमानी होत्या. स्वामीजी मांडवात शिरताच कृत्रिम कमळ उमलत असे,&lt;br&gt;त्यातून एक पक्षी बाहेर येई. पक्षाची मुक्ती म्हणजे भारतमातेच्या&lt;br&gt;शृखंलामुक्ततेचा संकेत होता. मात्र ही सारी सजावट तशी दुर्लक्षितच&lt;br&gt;राहीली. कारण सर्वांच्या नजरा स्वामीजींचा तेजपुंज चेहरा आणि चमकणारे&lt;br&gt;डोळे या कडे लागल्या होत्या. या ठिकाणी जणू भारतमातेचे स्वातंत्र्य&lt;br&gt;दृगोच्चर झाले.&amp;#39;&amp;#39;जाफना येथे &amp;#39;&amp;#39;विश्वविख्यात योगीपुरुषाचे दर्शन&lt;br&gt;घेण्यासाठी आणि मिरवणुकीने स्वागत करण्यासाठी बेटावरील सर्व भागातून&lt;br&gt;हजारो लोक या शहरात जमले होते. जाफनातील कांगेसंतुरा हा मार्ग हिंदु&lt;br&gt;कॉलेजपर्यंत सायंकाळी ६ पासून गर्दीने एवढा फुलून गेला होता की त्यावरून&lt;br&gt;एकही वाहन जाणे अशक्य झाले. रात्री ८.३० ला मशाल मिरवणूक काढण्यात आली.&lt;br&gt;एका अंदाजानुसार १५ हजार लोक मिरवणुकीत सहभागी झाले. दोन मैल लांबीच्या&lt;br&gt;या रस्त्यावर माणसेच माणसेच होती. जणू हा मस्तकांचा समुद्र भासत होता.&lt;br&gt;असे असूनही अथ पासून इति पर्यंत सर्वत्र कमालीची शिस्तबद्धता होती. या&lt;br&gt;संपूर्ण मार्गावर जेवढी घरे होती त्या घराबाहेर नीरयकुडम आणि दीप ठेवले&lt;br&gt;होते. एखाद्याला परमोच्च मान देण्याचा हा हिंदु रिवाज आहे. प्रत्येक&lt;br&gt;घराने हा मान त्या थोर सन्यांसाला दिला.&amp;#39;&amp;#39;रामगड येथे &amp;#39;&amp;#39;स्वामीजींची&lt;br&gt;प्रतिक्षा करणार्‍या हजारो लोकांना फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांच्या&lt;br&gt;आगमनाची सूचना देण्यात आली. स्वामी आल्यानंतर आणि मिरवणूक चालू असताना&lt;br&gt;आकाशात अनेक अग्नीबाण सोडण्यात आले. सर्वत्र आनंदी आनंद पसरला होता.&lt;br&gt;दरबाराच्या खास गाडीत स्वामीजी बसले होते. त्यांच्या शेजारी एक शरीर&lt;br&gt;रक्षक होता. महाराजांचे बंधू सर्वांवर देखरेख करीत होते. स्वतः राजेसाहेब&lt;br&gt;पायी चालले होते. स्वतः मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. रस्त्याच्या दुतर्फा&lt;br&gt;मशाली पेटल्या होत्या. भारतीय व पाश्चात्य संगीत मिरवणुकीच्या आनंदात भर&lt;br&gt;घालत होते. &amp;#39;पहा जगज्जेता नायक आला&amp;#39; हे गीत स्वामीजींच्या आगमनाबरोबर&lt;br&gt;सुरु झाले. स्वामीजी मिरवणुकीने समारंभस्थळी पोहचले तेंव्हा निम्मी&lt;br&gt;मिरवणूक रस्त्यावरच होती. महाराजांच्या विनंतीनंतर स्वामींनी वाहन बदलले&lt;br&gt;नंतर ते शंकरा व्हिला येथे गेले.अल्मोडा येथे ः &amp;#39;&amp;#39;स्वामीजी येथे आले तो&lt;br&gt;दिनांक १० मे हा होता. प्रत्यक्षात स्वामींच्या स्वागताची तयारी जानेवारी&lt;br&gt;पासून चालू होती. गुडविन हा युरोपिय लेखक म्हणतो &amp;#39;पारंपारिक पद्धतीने&lt;br&gt;निघालेल्या या मिरवणुकीत अल्मोडाचा प्रत्येक रहिवासी सामील झाला होता.&lt;br&gt;घराघरावर दीप असल्याने संपूर्ण शहरात दीपोत्सव सुरु असल्यासारखे भासत&lt;br&gt;होते. स्थानिक संगीत, लोकांच्या घोषणा यामुळे वातावरण भारून गेले होते.&lt;br&gt;स्वामीजींच्या बरोबर जे लोक कोलंबोपासून आले होते. त्यांनाही हे स्वागत&lt;br&gt;अपूर्व वाटले. प्रत्येक घरातून स्वामींच्या अंगावर फुले व तांदुळ उधळले&lt;br&gt;गेले.&amp;#39;&amp;#39;शिकागोच्या धर्मसंसदेत स्वामीजींचे भाषण झाल्यापासून भारतीय&lt;br&gt;वृत्तपत्रांत स्वामींच्या प्रशंसेने रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध&lt;br&gt;झाला. स्वामीजी कोलंबोस पोहाचल्यापासून त्यांच्यावर तारांचा पाऊस पडत&lt;br&gt;होता. त्यात अभिनंदन, शुभेच्छा, भेटीचे निमंत्रण, भाषणाचे निमंत्रण अशा&lt;br&gt;सर्व प्रकारच्या तारा होत्या. स्वामीजी राष्ट्रनायक बनले होते. त्यांच्या&lt;br&gt;रुपाने भारतमातेला आपला आत्मा गवसला होता. त्यांचा संदेश म्हणजे&lt;br&gt;भारतीयांना जागे करण्यासाठी दिलेली हाक होती. अनेक जणांची निमंत्रणे,&lt;br&gt;त्यांचा आग्रह यामुळे स्वामीजींना आपल्या कार्यक्रमांत वारंवार बदल करावा&lt;br&gt;लागत होता. रामनदच्या राजेसाहेबांच्या निमंत्रणाचा ते जसा स्वीकार करीत&lt;br&gt;तसाच इतरांना होकार देत. स्वामीजी २७ जानेवारीला आपल्या येथे येत आहे हे&lt;br&gt;कळताच महाराजांना पराकोटीचा आनंद झाला. लगेच त्यांनी हजारो गरिबांना&lt;br&gt;अन्नदान केले. प्रत्यक्ष स्वामीजी आले या आनंदाप्रित्यर्थ पुन्हा अन्नदान&lt;br&gt;आणि वस्त्रवाटप केले. १ डिसेंबरला खेत्री येथे जाण्यासाठी स्वामी&lt;br&gt;विवेकानंद रेवाडी जंक्शनवर आले. तेंव्हा खेत्री आणि अल्वारचे शेकडो लोक&lt;br&gt;आपल्या घोडागाडीसह आले होते. तेथे अल्वारच्या लोकांनी एवढा प्रचंड आग्रह&lt;br&gt;केला की स्वामींना खेत्रीच्या ऐवजी आधी अल्वारला जावे लागले.&lt;br&gt;पूर्वनियोजित कार्यक्रमातील अशा बदलामुळे पुणे, त्रिचनापल्ली येथे&lt;br&gt;स्वामीजींना जाता आले नाही. त्रिचनापल्ली येथे पहाटे ४ वाजता स्टेशनवर&lt;br&gt;हजारो लोकांनी एवढी गर्दी केली की स्वामींना बाहेर उतरताच आले नाही.&lt;br&gt;तंजावर येथेही याच कारणामुळे त्यांना डब्यातून बाहेर येता आले&lt;br&gt;नाही.मद्रासच्या पुढे एक लहानसे स्टेशन आहे. स्वामीजी होते ती रेल्वे&lt;br&gt;त्या स्टेशनवर थांबत नव्हती. हजारो लोक स्टेशनवर जमले. त्यांनी&lt;br&gt;स्टेशनमास्तरला गाडी थोडा वेळ थांबवण्याची विनंती केली. स्टेशनमास्तरने&lt;br&gt;असमर्थता व्यक्त केल्यावर त्या हजारो लोकांनी रुळावरच ठाण मांडले.&lt;br&gt;स्वामीजींच्या दर्शनासाठी ते आपल्या प्राणावर उदार झाले होते. गार्डने&lt;br&gt;समयसूचकता दर्शवल्यामुळे दुर्घटना टळली. गाडी थांबल्यावर स्वामीजी&lt;br&gt;डब्याबाहेर आले. रुळावर बसलेल्या लोकांशी बोलले लोकांना दुसरे काय हवे&lt;br&gt;होते? स्वामीजींचे डोळे भरून दर्शन. ज्या स्वामींनी लोकांना स्वाभीमान&lt;br&gt;परत मिळवून दिला. त्यांच्या खाजगी आणि राष्ट्रीय जीवनाला एक उद्दिष्ट&lt;br&gt;मिळवून दिले. त्यांच्या विश्वासाला एक भक्कम आधार मिळवून दिला.आगमनास एक&lt;br&gt;वर्ष पूर्ण झाले तरी स्वामी विवेकानंद यांना सत्काराची निमंत्रणे येतच&lt;br&gt;होती. सततच्या प्रवासाने ते थकले होते. एखादे निमंत्रण स्वीकारले की&lt;br&gt;जाताना किंवा येताना वाटेतील अनियोजित निमंत्रणांना तोंड द्यावे लागे.&lt;br&gt;परिणामी वेळापत्रक बिघडणे, वेळे अभावी ठरलेले कार्यक्रम रद्द करायला&lt;br&gt;लागणे असेही प्रकार घडत. या सर्व दगदगीचा स्वामी विवेकानंद यांच्या&lt;br&gt;प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम झाला. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात लोकांना&lt;br&gt;स्वामी विवेकानंद यांना पहायचे होते. आयुष्यभर उपयोगी पडेल असा संदेश&lt;br&gt;त्यांच्या मुखातून ऐकायचा होता. मानवजातीतील सर्वात प्राचीन आणि वैश्विक&lt;br&gt;वारसा म्हणजे वेदांत होय. याचा अर्थ जाणून त्या विषयी ते आश्वस्त होत.&lt;br&gt;शारिरीक दृष्ट्या प्रत्येक गावाला भेट देणे हे स्वामी विवेकानंद यांना&lt;br&gt;अशक्य होते. पण त्यांचा प्रभाव एवढा दुरगामी ठरला की त्यानंतर भारतीयांनी&lt;br&gt;प्रथम त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. नंतर शिकागो येथील भाषणाची&lt;br&gt;शताब्दि साजरी केली. या शताब्दि सोहळ्याची शृंखला थांबतच नाही. आता&lt;br&gt;भारतवासी त्यांची १५० वी जयंती साजरी करण्यास सज्ज झाले आहेत. स्वामी&lt;br&gt;विवेकानंद यांचे स्वागत पूर्णविराम न मिळता अजून चालू आहे.***&lt;p&gt;-- &lt;br&gt;visit @&lt;br&gt;&lt;a href="http://www.psiddharam.blogspot.com"&gt;www.psiddharam.blogspot.com&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-4243167578046624905?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/4243167578046624905/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=4243167578046624905' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4243167578046624905'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4243167578046624905'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2011/04/blog-post_1263.html' title='अभूतपूर्व स्वागत'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-3SbU3P8se3s/TaagRjstiTI/AAAAAAAAAJ8/aPVcHoKjpGo/s72-c/2-738633.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-6775092556943775193</id><published>2011-04-14T00:17:00.001-07:00</published><updated>2011-04-14T00:17:03.063-07:00</updated><title type='text'>नालंदातील अभ्यासक्रम</title><content type='html'>चिनी प्रवाशांनी मुक्त कंठाने गौरविलेल्या या विद्यापीठातील&lt;br&gt;अभ्यासक्रमाची माहिती आजही उद्बोधक ठरेल असे वाटते. नालंदा विहारात&lt;br&gt;प्रवेश मिळविण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागत त्यांचे कार्य&lt;br&gt;&amp;#39;द्वारपंडित&amp;#39; आचार्यांच्या हातात होते. या परीक्षेकरता लागणारे ज्ञान&lt;br&gt;आजच्या इंटर किंवा &amp;#39;बारावी&amp;#39; च्या तोडीचे; किंबहुना त्यापेक्षा कंकणभर&lt;br&gt;जास्तच ठरेल. प्रत्येक विषयाकरता स्वतंत्र द्वारपंडित असत व त्यांनी&lt;br&gt;घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे नसे. फार थोड्या विद्यार्थ्यांना&lt;br&gt;प्रवेश-पात्र ठरवले जात असे. द्वारपंडिताला लाच देऊन उत्तीर्ण होण्याची&lt;br&gt;कल्पना त्या काळी अस्तित्वात नव्हती. नालंदा म्हणजे आजच्या परिभाषेत&lt;br&gt;&amp;#39;प्रगत अनुसन्धान केंद्र  &amp;#39;Centre of Advanced Study&amp;#39;&lt;br&gt; मानले जात असे.भाषाशिक्षणाची विज्ञानाशी सांगडसाहजिकच येथील&lt;br&gt;अभ्यासक्रमात व्याकरण, गद्य-पद्य, साहित्य, तर्कशास्त्र (आन्वीक्षिकी),&lt;br&gt;योगविद्या यांच्याबरोबर महायान शाखा, जातकग्रंथ व तत्कालीन बौद्धांचे १८&lt;br&gt;संप्रदाय यांचा प्राधान्याने निर्देश करावा लागेल. म्हणजे हिन्दु धर्मा&lt;br&gt;बरोबर बौद्ध व जैन पंथाच्या अध्ययनालाही येथे भरपूर वाव होता.&lt;br&gt;स्वाभाविकपणे येथे आशियाखंडाच्या निरनिराळ्या भागांतून प्रवेशासाठी&lt;br&gt;येणार्‍या विद्यार्थ्यांची रांग लागलेली असे. योगविद्येबरोबर तंत्रविद्या&lt;br&gt;व महायानाबरोबरच &amp;#39;हीनयाना&amp;#39; च्या अध्यापनाची येथे सोय होती.&lt;br&gt;धर्मग्रंथांशिवाय, चित्रकला, शिल्पशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणितशास्त्र&lt;br&gt;यासारख्या व्यावहारिक विषयांचे पद्धतशीर शिक्षण येथे दिले जात असे हे&lt;br&gt;उत्खननातील अवशेषांवरून स्पष्ट होते. या विद्यापीठात शिल्पकला फारच प्रगत&lt;br&gt;झालेली होती हे येथे सापडलेल्या बांधकामाच्या व कोरीव कामाच्या&lt;br&gt;नमुन्यावरून लक्षात येते. त्या काळी छापखाने नसल्यामुळे निरनिराळे ग्रंथ&lt;br&gt;लिहून काढून त्यांच्या हस्तलिखित प्रती जपून ठेवाव्या लागत असल्यामुळे&lt;br&gt;हस्तलिखित तयार करण्यात वेळ जाई; पण त्यामुळे हस्तलिखित मोत्याच्या&lt;br&gt;दाण्यासारखे होई हे अमान्य करता येणार नाही. नालंदा येथे दहाव्या,&lt;br&gt;अकराव्या व बाराव्या शतकात लिहिलेले लेख पहावयास मिळतात असे&lt;br&gt;पुरातत्त्वेत्ते डॉ.अ.स.आळतेकर यांनी आपल्या &amp;#39;एज्युकेशन इन एन्शिएन्ट&lt;br&gt;इंडिया&amp;#39; या पुस्तकात नमूद केलेले आहे. (हा ग्रंथ १९४४ मध्ये प्रकाशित&lt;br&gt;झाला). चीन, तिबेट वगैरे देशांतून शिक्षणेच्छू विद्यार्थी नालन्दात येत&lt;br&gt;असत अशी इतिहासाची साक्ष असल्यामुळे येथे निरनिराळ्या भाषाही शिकवल्या&lt;br&gt;जात असत हे अनुमान करणे भाग आहे. भाषाशिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन&lt;br&gt;यांमध्ये काही मुलभूत विरोध आहे असे गृहीत धरून भाषांच्या&lt;br&gt;अध्ययन-अध्यापनाकडे तुच्छतेने बघण्यात समाधान मानण्याच्या आजच्या काळात,&lt;br&gt;या जुन्या विद्यापीठाने या दोन्हीचा समन्वय साधला होता हे लक्षात&lt;br&gt;ठेवण्यासारखे आहे.(संदर्भ : भारतातील प्राचीन विद्यापीठे - मो. दि.&lt;br&gt;पराडकर, भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन. पृष्ठ : २८)***&lt;p&gt;-- &lt;br&gt;visit @&lt;br&gt;&lt;a href="http://www.psiddharam.blogspot.com"&gt;www.psiddharam.blogspot.com&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-6775092556943775193?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/6775092556943775193/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=6775092556943775193' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/6775092556943775193'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/6775092556943775193'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2011/04/blog-post_14.html' title='नालंदातील अभ्यासक्रम'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-7758414159582613654</id><published>2011-04-14T00:13:00.001-07:00</published><updated>2011-04-14T00:13:33.426-07:00</updated><title type='text'>‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय ?</title><content type='html'>&lt;p class="mobile-photo"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-iZCcfAhtOKc/TaaenRO0ENI/AAAAAAAAAJ0/AFLHHzjhGjQ/s1600/1-713427.jpg"&gt;&lt;img src="http://2.bp.blogspot.com/-iZCcfAhtOKc/TaaenRO0ENI/AAAAAAAAAJ0/AFLHHzjhGjQ/s320/1-713427.jpg"  border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5595333984532041938" /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;-  अनिर्बन गांगुली&lt;br&gt;संशोधक, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन, नवी दिल्ली&lt;p&gt;प्राचीन काळातल्या नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न&lt;br&gt;जारी आहेत. २००७ सालपासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना व्यापक&lt;br&gt;प्रसिद्धीही मिळालेली आहे. हे काम बिहारमध्ये होणार आहे हे साहजिक आहे.&lt;br&gt;पण हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय मान्यता आणि पाठिंबा हवा असतो.&lt;br&gt;तसा तो मिळण्यासाठी आवश्यक ती पार्श्‍वभूमी तयार होत नाही. दृष्टीकोनाचा&lt;br&gt;अभाव आणि संभ्रम असे अडथळे त्यात येत आहेत. हा अभाव या प्रकल्पाविषयीच्या&lt;br&gt;आकसातून उद्भवला आहे आणि प्रकल्पाच्या प्रारंभापासूनच त्याला त्रासदायक&lt;br&gt;ठरायला लागला आहे.&lt;p&gt;या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी नेमण्यात आलेल्या आधार गटात काही बुद्धीवंत&lt;br&gt;आहेत, शास्त्रज्ञ आहेत, संशोधक, सनदी अधिकारी आहेत. पण तिबेटीयन समाजाचा&lt;br&gt;एकही प्रतिनिधी नाही. तिबेटी जनतेचा आणि नालंदा विद्यापीठाचा फार घनिष्ठ&lt;br&gt;संबंध आहे. तिबेटमधील सत्ताधारी आपल्या अधिपत्त्याखालील विद्यापीठात&lt;br&gt;नालंदा विद्यापीठातला स्नातक शिक्षक म्हणून नेमण्याचा प्रघात पाडलेला&lt;br&gt;होता. अशा शिक्षकांच्या प्रयत्नातूनच तिबेटच्या इतिहासातले सुवर्ण युग&lt;br&gt;साकार झाले होते. त्यामुळे नालंदा विद्यापीठातून शिक्षण घेऊन&lt;br&gt;येणार्‍यांना तिबेटमध्ये फार मान दिला जात असे.&amp;#39;नालंदा&amp;#39;मध्ये शिक्षण&lt;br&gt;घेतलेल्या या पंडितांनीच बुद्ध धर्माची तत्त्वे तिथल्या भाषेत अनुवादित&lt;br&gt;केली आहेत आणि त्यामुळेच तिबेट आणि चीनमध्ये बौद्ध मताचा प्रसार झालेला&lt;br&gt;आहे. आठव्या शतकातला तिबेटचा राजा ड्यू त्सान याने तिबेटमध्ये धर्म&lt;br&gt;प्रचारार्थ काही भारतीय पंडितांना पाचारण केले होते. आचार्य शांत रक्षित&lt;br&gt;हे त्यातलेच एक होते. त्यांनी तिथे केलेल्या कार्याची पावती म्हणजे&lt;br&gt;तिबेटी जनतेने त्यांना दिलेला &amp;#39;आचार्य बोधिसत्व&amp;#39; हा सन्मान.हा संबंध&lt;br&gt;अर्वाचिन काळातही जारी राहील. नालंदा विद्यापीठाचा हा ज्ञानाचा दिवा&lt;br&gt;प्रज्ज्वलित ठेवणार्‍या दोन संस्था आजही भारतात आहेत. वाराणसी जवळील&lt;br&gt;सारनाथ येथे असलेले &amp;#39;सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज&amp;#39; आणि&lt;br&gt;लेह (लडाख) येथील &amp;#39;सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज&amp;#39;. जवाहरलाल&lt;br&gt;नेहरू यांनी आपल्या मृत्यूच्या पाच दिवस आधी दलाई लामांंंशी चर्चा करताना&lt;br&gt;भारतात तिबेटी ज्ञानाचे जतन करण्यासाठी एखादी संस्था स्थापन करण्याचा&lt;br&gt;विचार बोलून दाखवला होता. हे सारे संबंध पाहिल्यावर नालंदा विद्यापीठ&lt;br&gt;पुनरुज्जीवन सल्लागार समितीवर तिबेटचा प्रतिनिधी किती आवश्यक आहे हे&lt;br&gt;लक्षात येईल. या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. अमर्त्य सेन यांना, &amp;#39;या&lt;br&gt;समितीवर दलाई लामा यांना का समाविष्ट करण्यात आलेले नाही?&amp;#39; असा प्रश्‍न&lt;br&gt;विचारला असता त्यांनी &amp;#39;ते धार्मिकदृष्ट्या सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांना&lt;br&gt;धार्मिक अभ्यासाविषयीच्या समितीवर घेणे उचित होणार नाही&amp;#39; असे उत्तर दिले.&lt;br&gt;धार्मिक असणे ही धर्माचा अभ्यास करण्यासाठी अपात्रता ठरवली गेली आहे. ही&lt;br&gt;बाब भारतीय तत्त्वज्ञानात तरी न बसणारी आहे.तसा चीनचाही या प्रस्तावाशी&lt;br&gt;संबंध आहे. कारण तिथेही दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात आचार्य धर्मदेव&lt;br&gt;यांना बौद्ध मताच्या चिनी अनुवादासाठी पाचारण केलेले होते. पण त्यामुळे&lt;br&gt;तिबेट-नालंदा संबंधाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसा तर कोरियाचाही&lt;br&gt;नालंदाशी काही प्रमाणात संबंध आला होता, पण तिबेटच्या प्रतिनिधीत्वाला&lt;br&gt;संस्कृती-संगमाच्या दृष्टीने खास महत्व आहे. पण तिबेटला वगळून चीनला खूष&lt;br&gt;करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात एकेकाळी भारताने बौद्ध मताच्या&lt;br&gt;आधारे चीनसह त्या भागातल्या सर्व देशांतल्या लोकांची मने नालंदातील&lt;br&gt;शिक्षणाच्या आधारे घडवलेली आहेत.हा प्रकल्प साकार करणारी एजन्सी म्हणून&lt;br&gt;मनुष्य बळ विकास मंत्रालयाची नियुक्ती करण्याऐवजी परराष्ट्र खात्याची&lt;br&gt;नियुक्ती करण्यात आली आहे. असे का? असाही एक प्रश्‍न जाता-जाता विचारता&lt;br&gt;येतो. खरे तर ही मनुष्यबळ विकास खात्यासाठी शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय&lt;br&gt;विचार मांडण्याची एक उत्तम संधी होती. महत्वाचा प्रश्‍न आहे तो या&lt;br&gt;विद्यापीठाच्या स्वरूपाचा. पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठ हे&lt;br&gt;इंजिनियरींग, व्यवस्थापन शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान अशा&lt;br&gt;उपयोजित-भौतिक शास्त्रांचे शिक्षण देणारे आणखी एक विद्यापीठ असणार आहे&lt;br&gt;का? की नालंदा विद्यापीठाने पुरातन काळी जाग्या केलेल्या ज्ञानाच्या आणि&lt;br&gt;अध्यात्माच्या प्रेरणा पुन्हा जागृत करणारे खरेखुरे नालंदा विद्यापीठ&lt;br&gt;राहणार आहे? इतिहासतज्ञ आर.के. मुखर्जी यांनी &amp;#39;मेन अँड थॉट इन एन्शिएण्ट&lt;br&gt;इंडिया&amp;#39; या आपल्या ग्रंथात नालंदा विद्यापीठातल्या त्या प्रेरणा आणि&lt;br&gt;शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन यांचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. नालंदा&lt;br&gt;विद्यापीठातल्या अभ्यासाला वैश्‍विक स्वरूप होते. जगाच्या सर्व भागातून&lt;br&gt;आलेल्या ज्ञानाचे तिथे स्वागत होत होते. सर्व पंथांच्या ज्ञानावर तिथे&lt;br&gt;चर्चा होत असे. चर्चा हीच तिथल्या ज्ञान ग्रहणाची पद्धत होती&amp;#39; असे श्री.&lt;br&gt;मुखर्जी यांनी म्हटले आहे. विचारांचे स्वातंत्र्य हा तिथल्या अध्यापन&lt;br&gt;शास्त्राचा आणि अध्यापन पद्धतीचा आधार होता. आताच्या विद्यापीठांनी हा&lt;br&gt;आधार गमावला आहे. पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठातही हीच &amp;#39;निराधार&amp;#39;&lt;br&gt;पद्धती अवलंबिली जाणार असेल तर ती नालंदा &amp;#39;स्पिरीट&amp;#39;ची कुचेष्टा ठरणार&lt;br&gt;आहे.या विद्यापीठात केवळ मानव्यशास्त्र, संस्कृती आणि इतिहास यांचेच&lt;br&gt;अध्यापन केले जाता कामा नये तर अन्यही विषय शिकवले जावेत असे जोरदारपणे&lt;br&gt;म्हटले जात आहे. सकृतदर्शनी या म्हणण्यात काही चूक नाही पण एका बाजूने&lt;br&gt;असाही प्रश्‍न केला जातो की, केवळ मानव्यशास्त्रांचाच अभ्यास करणारे&lt;br&gt;एखादे केंद्र का असू नये? आणि ते भारतात का असू नये ? भारतात&lt;br&gt;मानव्यशास्त्रातले किती तरी विद्वान, संशोधक आहेत पण तरीही विविध&lt;br&gt;विद्यापीठांत मानव्य शास्त्रांची अवस्था वाईट आहे. तेव्हा नालंदाच्या&lt;br&gt;आधुनिक अवतारालाच मानव्यशास्त्राचे आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्र बनवायला&lt;br&gt;काय हरकत आहे?नालंदा विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते होते&lt;br&gt;शिक्षण संस्थांच्या सामाजिक जबाबदारीचे. नालंदा विद्यापीठ हे समाज आणि&lt;br&gt;परिसर यातून अलग झालेले केवळ उच्च शिक्षण देणारे केंद्र नव्हते तर ते&lt;br&gt;ज्ञानदान करणारे आणि समाजाला अभ्यासू व विद्वान व्यक्ती उपलब्ध करून&lt;br&gt;देणारे केंद्र होते. एवढीच त्याची मर्यादित भूमिका नव्हती. ते रुग्णांना&lt;br&gt;औषधे देणारे औषधालय होते. ते निराधारांना आधार देणारे आश्रयस्थान होते&lt;br&gt;आणि अन्न छत्रही होते. तेव्हा आजही त्यांचे पुनरुज्जीवन करताना त्याला&lt;br&gt;विकासाचेही केन्द्र बनवता येते. एकंदरीत नालंदा हे असे एक जागतिक&lt;br&gt;कीर्तीचे विद्यापीठ होते जिथे जगातले सर्व धर्म आणि पंथांचे विद्यार्थी&lt;br&gt;ज्ञानार्जनासाठी जमत असत. जिथून चीन, अफगाणिस्तान आणि अन्यही अनेक देशांत&lt;br&gt;बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. पंथ, धर्म, भाषा आणि देश वेगवेगळे&lt;br&gt;असले तरीही माणूस एकच आहे हा संदेश जगाला देणारे तत्त्वज्ञान याच&lt;br&gt;विद्यापीठात जोपासले गेले होते. मानवाला मानवाशी जोडणारा मानव्याचा धागा&lt;br&gt;बळकट करण्याचे ते स्थान बनले होते. त्या काळात जगात अस्तित्वात असलेल्या&lt;br&gt;सर्व संस्कृतींचा संगम या ठिकाणी झाला होता. आताही आपण या विद्यापीठाला&lt;br&gt;ते जुने वैभवशाली स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर&lt;br&gt;या विद्यापीठातून खरे खुरे जागतिक नेते शिकून बाहेर पडतील याची दक्षता&lt;br&gt;घेतली पाहिजे.&lt;br&gt;स्वैर अनुवादअरविंद जोशी&lt;p&gt;-- &lt;br&gt;visit @&lt;br&gt;&lt;a href="http://www.psiddharam.blogspot.com"&gt;www.psiddharam.blogspot.com&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-7758414159582613654?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/7758414159582613654/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=7758414159582613654' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/7758414159582613654'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/7758414159582613654'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2011/04/blog-post.html' title='‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय ?'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-iZCcfAhtOKc/TaaenRO0ENI/AAAAAAAAAJ0/AFLHHzjhGjQ/s72-c/1-713427.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-2276662226571945448</id><published>2011-04-14T00:07:00.001-07:00</published><updated>2011-04-14T00:07:40.889-07:00</updated><title type='text'>संपादकीय april</title><content type='html'>&amp;#39;धर्म हा भारताचा आत्मा आहे. खरा भारत चंद्रमौळी झोपड्यात आहे.&amp;#39; हे&lt;br&gt;स्वामी विवेकानंद यांचे १०० वर्षांपूर्वीचे उद्गार आजही तेवढेच प्रासंगिक&lt;br&gt;आहेत. आज भारत जगातील एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. एकीकडे&lt;br&gt;अब्जाधिशांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कर्जाच्या विळख्यातून सुटका&lt;br&gt;करून घेण्यासाठी मृत्यूला कवटाळणारे लक्षावधी शेतकरी, वासनेचा बाजार,&lt;br&gt;गोत्र आणि जात पंचायतींची गडद होत असलेली जळमटं, शेजारील देशांत अनागोंदी&lt;br&gt;माजलेली, आपल्या परिपक्व लोकशाहीत भ्रष्टाचाराला आश्रय देणार्‍या वृत्ती&lt;br&gt;बळावत आहेत. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विसंगतींनी घेरलेले हे जगातील एक&lt;br&gt;प्राचीन राष्ट्र महान नियतीच्या सूर्योदयाने जागृत होत आहे. या अनोख्या&lt;br&gt;वेळी स्मरण असू द्या की या धरतीच्या कणाकणात राम व्याप्त आहे अन्&lt;br&gt;प्रत्येक निर्णयाच्या वेळी दिशादर्शनाचं कार्य पार्थसारथी श्याम करीत&lt;br&gt;आहे. विश्‍वास बसत नसेल तर कोणत्याही खेड्यातील अशा ठिकाणी जाऊन पहा की&lt;br&gt;जिथे चार-पाच भारतीय (ते अशिक्षित, खेडवळ असतील तर आणखी चांगले) बसलेले&lt;br&gt;असतील. गावच्या चावडीवर जायचं भाग्य कधी मिळालं नसेल तर भारतीय&lt;br&gt;रेल्वेच्या जनरल (सर्वसाधारण) बोगीतून प्रवास करा. तिथे सुरुवातीला भलेही&lt;br&gt;भ्रष्टाचार किंवा राजकारण या विषयांवर चर्चा सुरू होईल, परंतु १०-१५&lt;br&gt;मिनिटांत ती धर्मावर (रिलिजन नव्हे) येईल. तुकोबांची गाथा, ज्ञानेश्‍वरी,&lt;br&gt;दासबोध, रामचरितमानसच्या चौपाई, कबीर-रहीमचे दोहे, शास्त्रवचनांचे आधार&lt;br&gt;पुढे येऊ लागतील. माणसं जेवढी साधारण असतील तेवढ्या लवकर त्यांची चर्चा&lt;br&gt;धर्म-अध्यात्मावर येईल. आजही खेड्यात जाऊन पहा- रात्रीच्या वेळी जय&lt;br&gt;हनुमान, ॐ नम: शिवाय, महाभारत अशा धाटणीच्या टीव्ही कार्यक्रमांनाच&lt;br&gt;लोकांची पहिली पसंती आहे. गावागावांत दरवर्षी ग्रामदेवतेची जत्रा&lt;br&gt;तेवढ्याच उल्हासाने साजर्‍या होताहेत.धर्माच्या परिभाषेत सांगितलेली&lt;br&gt;गोष्ट आपल्या लोकांना अधिक भावते. या देशातील जनता सहजपणे ज्या गोष्टींशी&lt;br&gt;एक होते ती गोष्ट म्हणजे धर्म आहे. &amp;#39;टाईम्स ऑफ इंडिया&amp;#39;च्या &amp;#39;स्पीकिंग&lt;br&gt;ट्री&amp;#39; या उपक्रमांतर्गत मार्च २०११ मध्ये भारतातील शहरी तरुणांचं&lt;br&gt;सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे. ९१ टक्के तरुणांचा कल धर्म-अध्यात्माकडे&lt;br&gt;असल्याची बाब यातून समोर आली आहे. (&lt;br&gt;&lt;a href="http://timesofindia.indiatimes.com/articleshow/7637389.cms"&gt;http://timesofindia.indiatimes.com/articleshow/7637389.cms&lt;/a&gt;&lt;br&gt;)कारण धर्म ही भारताची आत्म चेतना आहे. व्यक्ती, कुटुंब, कुल, जाती,&lt;br&gt;प्रांत आणि राष्ट्राला स्वत:ची एक अंगभूत रचना असते. स्वभाव असतो. एक&lt;br&gt;संदेश असतो. हा धर्म जाणणे आणि त्याचा निर्वाह करणेच प्रत्येकाच्या&lt;br&gt;जीवनाचे ध्येय असते. वैयक्तिक जीवनात यशस्वीतेसाठी आणि जीवनाच्या&lt;br&gt;सार्थकतेसाठी आपल्या स्वभावानुकूल कर्म करणे जेवढे अनिवार्य असते तेवढेच&lt;br&gt;परिवार, समाज आणि राष्ट्रासाठीही प्रासंगिक असते. व्यक्तिगत आणि सामूहिक&lt;br&gt;व्यवहारातून असा प्रयत्न चालू असतो. स्वधर्म पालन किंवा अवहेलना यामुळे&lt;br&gt;राष्ट्राचे उत्थान किंवा पतन होत आले आहे. शिक्षण व संस्काराची प्रत्येक&lt;br&gt;समाजाची व्यवस्था म्हणजे याच आत्म-चेतना जागरणाचा संस्थात्मक किंवा&lt;br&gt;पारंपारिक प्रयत्न असतो. संस्कृतीच्या मुळांना चांगल्या रीतीने सिंचित&lt;br&gt;केल्यास वैज्ञानिक प्रयोगांप्रमाणेच ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा&lt;br&gt;प्रत्ययाला येऊ शकते. समाज जेव्हा आपल्या आत्म चेतनेनुसार जागृत व्यवहार&lt;br&gt;करीत असतो अर्थात आपल्या धर्माचे पालन करीत असतो तेव्हा व्यक्ती, केवळ&lt;br&gt;परंपरेच्या पालनातूनही आपल्या आत्म चेतनेची सहज, जैविक, सर्वोत्तम&lt;br&gt;अभिव्यक्ती करून आपले अंतिम उद्दिष्ट प्राप्त करू शकते. परंतु समाजाची&lt;br&gt;आत्म चेतनाच विस्मृतीत गेली असेल तर अशा वेळी यशस्वी आणि सार्थक जीवनाची&lt;br&gt;पहिली पायरी आत्मचेतनेचा परिचय हीच असू शकते. स्वत:ची ओळख करून घेण्यालाच&lt;br&gt;&amp;#39;प्रबोध&amp;#39; म्हटले जाते. बोधी गयाच्या &amp;#39;त्या&amp;#39; वृक्षाखाली गौतमाच्या&lt;br&gt;आत्मचेतनेचे जागरण झाले आणि या &amp;#39;प्रबोधा&amp;#39;ने तथागत बुद्धाचा जन्म झाला.&lt;br&gt;सार्‍या जगातील दु:ख दूर करण्यासाठी संघटित शक्तीचे साक्षात अवतरण बुद्ध&lt;br&gt;धम्माच्या रूपात झाले. आपल्या आईच्या हाकेने -&amp;#39;जागृत शंकर जागृत&amp;#39;, चार&lt;br&gt;वर्षाच्या शंकराला प्रबोध झाला. यातूनच आद्य शंकराचार्यांच्या रुपाने&lt;br&gt;अद्वैत वेदांताची पुनर्स्थापना झाली. भारताच्या सुप्त आत्मचेतनेच्या&lt;br&gt;जागरणाचे हे अनुष्ठान हजारो वर्षांपासून सतत सुरू आहे. ही शृृंखला&lt;br&gt;अखंडपणे सुरू आहे. व्यक्तिगत प्रबोधाच्या सामूहिक प्रगटीकरणातून हे&lt;br&gt;राष्ट्र पुन: पुन: आपल्या नियतीकडे अग्रेसर झाले आहे. आधुनिक काळात&lt;br&gt;कन्याकुमारीच्या श्रीपाद शीलेवर स्वामी विवेकानंदांच्या &amp;#39;प्रबोधा&amp;#39;मुळे&lt;br&gt;राष्ट्रीय आत्मचेतनेच्या जागरणाला प्रारंभ झाला आहे. तो आजही सुरू आहे.&lt;br&gt;२०१३ साली स्वामी विवेकानंदांच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.&lt;br&gt;स्वामीजींच्या सार्ध शती समारोहाच्या तयारीला प्रारंभ झालाय. आपल्या जीवन&lt;br&gt;लक्ष्याच्या &amp;#39;प्रबोधा&amp;#39;ची ही सुवर्णसंधी आपल्यासमोर चालून आली आहे. &amp;#39;भारत&lt;br&gt;जागो ! विश्‍व जगाओ!!&amp;#39; हा मंत्र घरोघर पोहचविण्याचे अभियान मानवतेचा&lt;br&gt;प्रबोध बनावा, या प्रार्थनेसह हा अंक सादर करीत आहोत. गुढीपाडवा, भारतीय&lt;br&gt;नववर्षाच्या शुभेच्छा !&lt;p&gt;-- &lt;br&gt;visit @&lt;br&gt;&lt;a href="http://www.psiddharam.blogspot.com"&gt;www.psiddharam.blogspot.com&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-2276662226571945448?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/2276662226571945448/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=2276662226571945448' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/2276662226571945448'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/2276662226571945448'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2011/04/april.html' title='संपादकीय april'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-3850350094244645108</id><published>2010-09-27T08:34:00.000-07:00</published><updated>2010-09-27T08:37:28.017-07:00</updated><title type='text'>सिंहनाद</title><content type='html'>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_6DPICKavCAQ/TKC6K2O9ZpI/AAAAAAAAAJk/81HUOTywDEs/s1600/sinhnaad.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5521617838675945106" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 293px; CURSOR: hand; HEIGHT: 320px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_6DPICKavCAQ/TKC6K2O9ZpI/AAAAAAAAAJk/81HUOTywDEs/s320/sinhnaad.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-3850350094244645108?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/3850350094244645108/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=3850350094244645108' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3850350094244645108'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3850350094244645108'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='सिंहनाद'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_6DPICKavCAQ/TKC6K2O9ZpI/AAAAAAAAAJk/81HUOTywDEs/s72-c/sinhnaad.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-1416489295149792349</id><published>2010-05-11T05:06:00.000-07:00</published><updated>2010-05-11T05:07:21.936-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='घटनाचक्र'/><title type='text'>नक्षलवादाला रोखणार कसे?</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;- सुधीर पाठक&lt;/span&gt;&lt;br /&gt;या देशात नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रं हाती घेऊन आपली दहशत, मागास वा अति मागास भागात निर्माण करणे सुरू ठेवले आहे. त्याला आपण रोखणार कसे, हा खरा प्रश्न आहे आणि सत्ताधारी पक्षात नेमके त्याबाबत एकमत नाही. केंद्रीय गृहमंत्री या नात्याने पी. चिदंबरम्‌ जी धोरणे राबवू बघत आहेत, त्याला कॉंग्रेस व सहयोगी पक्षातून काही गट विरोध करीत आहेत. पी. चिदंबरम्‌ यांच्या बौद्धिक अहंकारामुळे नक्षलवादी दुखावले गेले आणि ते दंतेवाडासारख्या घटना घडवून आणत आहेत, अशी टीका त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षातून होत आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग आणि नव्याने राज्यसभा सदस्य झालेले मणिशंकर अय्यर यांनी ही फळी सांभाळली आहे. आपण सोनिया गांधींच्या खूप जवळ आहोत, असे भासवणारी ही मंडळी, चिदंबरम्‌वर तुटून पडत आहेत आणि ज्यांनी कॉंग्रेस पक्षाची दाणादाण उडल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा ते विरोधक चिदंबरम्‌ यांच्या मागे ठाम उभे आहेत, असे हे गंमतीदार चित्र निर्माण झाले आहे.&lt;br /&gt;एक काळ होता जेव्हा, नक्षलवाद्यांबद्दल समाजात खूप सहानुभूती होती. ते आदिवासी, जंगलात राहणारे यांच्या कल्याणाची काळजी वाहतात. त्यांना अधिक रोजगार व मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करतात, असे मानले जात होते. ती वस्तुस्थितीही होती. या गरीब आदिवासींचे शोषण करणारे जे कंत्राटदार होते, तेंदुपत्ता जमा करण्यासाठी आदिवासींचे शोषण करणारे जे होते, भ्रष्टाचाराने लडबडलेली जी सरकारी यंत्रणा होती तिला धडा शिकविण्यासाठी नक्षलवादी आघाडीवर होते. ते आपल्या पद्धतीने न्याय करीत. त्यांच्या या न्याय करण्याच्या पद्धतीमुळे सरकारी यंत्रणा, उद्योगपती हादरून गेले होते. तेंदुपत्ता संकलनाला चांगला भाव, मजुरी मिळू लागली. त्या मजुरीवाढीमुळे त्यांच्या जीवनात आशेचे काही किरण फुलू लागले होते, पण ते फक्त काही वर्षे टिकले. त्यानंतर या आदिवासींचेही शोषण करणे या चळवळीने सुरू केले. त्यांना विकासवंचित ठेवण्यात धन्यता मानली जाऊ लागली. त्यामुळे रस्ता बांधला जातो का, मग कर अडथळा उभा; पूल बांधतो का, उडव पुलाला अन्‌ बांधकाम करणाऱ्याला, असा प्रयोग सुरू झाला. पुढे पुढे तर आपल्याबद्दल दहशत कशी निर्माण होईल, याची काळजी नक्षलवादी घेऊ लागले. जो कुणी मािहती देतो, पोलिसांना मदत करतो असा संशय आहे अशांना अन्‌ नक्षलवादी प्रतिकार मोडत काढत जे सरकारी यंत्रणेला, विकासाला सहकार्य करीत होते त्यांना टिपणे नक्षलवाद्यांनी सुरू केले. अतिशय क्रूर पद्धतीने दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांची हत्या केली जाऊ लागली. फक्त समोरच्याला मारणे हा नक्षलवाद्यांचा कधीच हेतू राहिला नाही, तर आपले क्रौर्य त्या भागातील जनतेला दिसावे, ते दहशतीत, दहशतीखाली यावेत, या हेतूने भीषण हत्या करणे सुरू झाले. इकडे नक्षलवाद्यांना मदत करता म्हणून पोलिस त्यांना वेठीला धरीत. अशा पद्धतीने आदिवासींचे दुहेरी शोषण सुरू झाले. त्यातूनच 2030 पावेतो या देशातील लोकशाही संपवून टाकू, अशी दर्पोक्ती नक्षलवादी करू लागले. अर्थात, या नक्षलवाद्यांबाबत कॉंग्रेस पक्षाने सुरवातीला घेतलेले बोटचेपे धोरण त्याला हातभार लावणारे ठरले. आंध्रप्रदेशात या नक्षलवाद्यांना मधल्या काळात खूप सोयीसवलती मिळाल्या. एरव्ही जंगलात लपूनछपून राहणारी ही मंडळी बाहेर आलीत. त्यांना एक संरक्षण मिळाले. ते थेट राजभवनात पोहोचले, पण त्यांचा दहशतवाद थांबला नाही. उलट त्यांचा उग्रवाद पराकोटीचा वाढला.&lt;br /&gt;अशाप्रकारे सशस्त्र क्रांती करायची अन्‌ त्याच वेळी आदिवासींनाही दहशतीखाली आणायचे, यावरून त्या नक्षलवाद्यांतही वाद सुरू झालेत. नक्षलवाद्यांचे स्थापनकर्ते बाजूला पडलेत, तर किसनजी वगैरेसारखे आग्यावेताळी नेतृत्व पुढे आले. हे नेतृत्व आदिवासींबाबतही क्रूर होते. सरकारी यंत्रणेचा लहानातील लहान खिळा उचकटून काढला पाहिजे, असे त्यांचे मत होते. म्हणून पोलिस व सरकारी यंत्रणेवर हल्ले सुरू झालेत. अगदी गर्भवती महिलेचीही, ती केवळ पोलिस दलात आहे म्हणून हत्या करण्यापावेतो क्रौर्य वाढले. त्याचा प्रतिकार केला पाहिजे, ही भावना सरकारी पातळीवर वाढीला लागली अन्‌ त्यातून "ऑपरेशन ग्रीन हंट' सुरू झाले.&lt;br /&gt;या "ऑपरेशन ग्रीन हंट'चा हेतू नक्षलवाद्यांना नमविणे हा होता. शस्त्राला शस्त्राने उत्तर देण्याला ते सज्ज होते. पण, तथाकथित मानवतावादी जे आहेत त्यांना या ग्रीन हंटने पोटशूळ निर्माण केला. पोलिस त्या नक्षलवाद्यांना टिपतात म्हणजे काय? असा सूर लावला जाऊ लागला. प्रत्यक्षात ज्यांनी हा नक्षलवादी क्रौर्याचा अनुभव घेतला होता ते तर त्यांचा नि:पात केला जावा, या मताचे होते. पोलिस यंत्रणा या कामात अपुरी पडत होती. कारण त्या कुणालाही अशा प्रकाराने शस्त्राने लढण्याचे प्रशिक्षण नव्हते. समोर ज्याचा प्रतिकार करायचा तो आधुनिक शस्त्रास्त्र घेतलेला आहे आणि आपण मात्र पुरातनकालीन शस्त्र वापरतो आहे, यातून एक भयगंडही उत्पन्न होतो. त्यामुळे पोलिस यंत्रणा या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करायला जात जरूर होती, पण प्रत्यक्षात बंदोबस्त करण्यापेक्षा- "आम्ही आलो आहोत, आम्हाला सुरक्षित जाऊ द्या,' हा भाव जास्ती राहत असे. या नक्षलवाद्यांशी लढताना आधुनिक शस्त्रसज्जता व लढाईवृत्ती जरूरी होती, पण आमचे जवान त्या ऐवजी बेसावधपणाने त्यांच्या जाळ्यात अडकत होते. दंतेवाड्याला सीआरपीएफ जवानही असेच गेलेत. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचे जे नियम होते त्या नियमांचे पालन झाले नाही, त्यामुळे 85 जवान शहीद झालेत.&lt;br /&gt;या घटनेमुळे "ऑपरेशन ग्रीन हंट'चे संयोजकच, नेतेच, जनरलच हादरले आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारीत, राजीनामा देण्याची तयारी दाखविली. आपला राजीनामा पंतप्रधान व संपुआच्या प्रमुख सोनिया गांधी यांना सादर केला. वास्तविक, अशा राजीनाम्याची मागणी विरोधक करीत असतात, पण विरोधकांनीच आग्रह धरला की, "पीसी' तुम्ही राजीनामा देऊ नका. राज्यसभेत तर अरुण जेटली म्हणाले, ""युद्ध सुरू असताना जनरल मैदान सोडून जात नाही. एखादी लढाई हरली तरी, चकमक हरली तरी फरक पडत नाही. अंतिम युद्ध जिंकायचे असते.'' चिदंबरम्‌ यांनी राजीनामा देऊ नये, ही भावना खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली अन्‌ तिचा पंतप्रधान व सोनिया गांधी या दोघांनीही सन्मान केला. पण... कॉंग्रेसमधूनच विरोधाचे हाकारे सुरू झालेत. हे हाकारे घालणारे होते- कम्युनिस्टांची वकिली करणारे मणिशंकर अय्यर! हो. तेच मणिशंकर अय्यर- ज्यांनी पोर्टब्लेअरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याची पट्टिका उखडली होती!! अन्‌ त्यांना साथ देत होते- दिग्गी राजा! दिग्गी राजांना हा प्रश्न तरी माहीत होता का? छत्तीसगड होण्यापूर्वी ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते, यापलीकडे त्यांचा संबंध नव्हता. पण, त्यांनी या िचदंबरम्‌विरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले.&lt;br /&gt;एकूण चिदंबरम्‌ यांची स्थिती महाभारतातील कर्णासारखी झाली होती. त्यांना शापाचे धनी बनविण्यात आले होते. ते जी धोरणे मांडीत होते ती धोरणे विरोधकांनाही मान्य होती, पण त्यांच्याच पक्षातील मंडळी दुभंगली होती. एकूण त्यांची स्थितीही बोलून-उपरोधिक बोलण्याने बेजार होणाऱ्या कर्णासम झाली आणि राजा शल्याची टोचून उपरोधिक बोलण्याची भूमिका दिग्गी राजा व मणिशंकर आज निभावीत होते. तर अरुण जेटली मात्र कौतुक करताना सांगत होते, सेनापती कधीही युद्ध क्षेत्र त्यागून सोडून जात नाही. ही तर अशी युद्धभूमी आहे की, ज्यावर सुरू असलेले युद्ध गमाविणे भारताला परवडणारे नाही. आज आम्हाला स्वत:च्या गृहमंत्र्याचे पाय ओढणाऱ्या सरकारचीच गरज नाही. आज सरकार आणि सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष माओवाद्यांशी कसे लढायचे, या प्रश्नावर विभाजित झाला आहे, तर विरोधी पक्ष माओवादी पक्षाविरुद्ध धोरणाला पाठिंबा देण्यासाठी एक झाला आहे. आज गृहमंत्र्यांना देशाप्रति आपली प्रतिबद्धता आणि पक्षशिस्त यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. तसेच सरकारमधील जे नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक आहेत, त्यांच्याशीही संघर्ष करावा लागणार आहे. जेटली जेव्हा चिदंबरम्‌ यांचे कौतुक करीत बोलत होते, तेव्हा जनार्दन द्विवेदी खुलासा करू लागले होते की, एखाद्याचे व्यक्तिगत मत हे पक्षाचे मत होत नाही.&lt;br /&gt;पण या सरकारमध्ये कशी मंडळी आहेत. ममतादीदी आहेत, ज्या म्हणतात- ""लालगडमध्ये एकही नक्षलवादी नाही. उलट प. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाच अटक करण्याची गरज आहे.'' सीताराम येचुरी यांनीही ममतादीदींवर असाच आरोप लावला आहे. ""एकीकडे पंतप्रधान आज डावे अतिरेकी हा सर्वांत मोठा अंतर्गत धोका असल्याचे मानतात आणि ममतादीदी नक्षलवाद्यांना पाठीशी घालतात.'' हा त्याचा मथितार्थ.&lt;br /&gt;वास्तविक बघता राजकारणात, सत्ता असताना सर्वांची सामूहिक जबाबदारी असते. असे असताना ममतादी या त्या तत्त्वाला हरताळ फासून वाटेल ते बोलत आहेत. त्यांना सभागृहासमोर बोलावून या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, ती गरज आहे.&lt;br /&gt;नक्षलवाद्यांशी लढताना आम्हाला एकदिलाने, एका विचाराने लढावे लागणार आहे. त्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त झाला, तर त्याचा फायदा भाजपाला होईल वा विरोधी बाकांवर बसणाऱ्यांच्या राज्यांना होईल, असा विचार करणे हा वैचारिक कोतेपणा ठरणार आहे. खरोखर पक्षीय राजकारणापल्याड जाऊन आम्हाला नक्षलवाद, त्यांचा धोका, त्यांची वाढती आक्रमकता यांचा विचार करावा लागणार आहे व त्याला तोडीस तोड असे उत्तर द्यावे लागणार आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार रोखण्यासाठी आम्ही कसे सज्ज होणार, हा खरा प्रश्न आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-1416489295149792349?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/1416489295149792349/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=1416489295149792349' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/1416489295149792349'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/1416489295149792349'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_820.html' title='नक्षलवादाला रोखणार कसे?'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-3930922118316760474</id><published>2010-05-11T05:00:00.000-07:00</published><updated>2010-05-11T05:11:02.693-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पत्र'/><title type='text'>एका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;br /&gt;हॉटेल बेल व्ह्यू, बोस्टन&lt;br /&gt;13 सप्टेंबर 1894&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;लिऑन लॅन्ड्‌सबर्ग नामक एका अमेरिकन संन्यासी शिष्याला&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;प्रिय लिऑन,&lt;br /&gt;तुम्हाला मी एक गोष्ट करावयास सांगणार आहे, त्याबद्दल मनाला काही वाटू देऊ नये. गुरू या नात्याने तुम्हाला उपदेश करण्याचा मला अधिकार आहे, म्हणून तुम्ही स्वत:साठी काही कपडे करून घ्यावेत, असे मी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगतो; कारण त्यांच्या अभावी या देशात कोणतेही कार्य करण्यास तुम्हाला अडचण होईल. एकदा कार्य सुरू झाले म्हणजे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे पोशाख करू शकाल. त्याबद्दल लोक मग काही म्हणणार नाहीत.&lt;br /&gt;तुम्ही माझे आभार मानण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण हे माझे कर्तव्यच होय. हिंदू कायद्यानुसार शिष्यच संन्याशाचा वारस असतो. संन्यासग्रहणापूर्वी जरी त्याला पुत्र झालेला असला तरीदेखील शिष्यच त्याचा उत्तराधिकारी असतो. गुरुशिष्यांचा संबंध म्हणजे खरा आध्यात्मिक संबंध असतो, ज्याला तुम्ही अमेरिकन लोक "ट्यूटर' म्हणता, तशा प्रकारचा हा संबंध नव्हे.&lt;br /&gt;तुमच्या यशासाठी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो।&lt;/p&gt;&lt;p&gt;तुमचा &lt;/p&gt;&lt;p&gt;विवेकानंदा &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-3930922118316760474?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/3930922118316760474/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=3930922118316760474' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3930922118316760474'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3930922118316760474'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/13-1894.html' title='एका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-5003653720495090252</id><published>2010-05-11T04:59:00.000-07:00</published><updated>2010-05-11T05:00:23.138-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सम्पादकीय'/><title type='text'>मे सम्पादकीय</title><content type='html'>विकासाचा दर वाढतोय. तसं पाहिलं तर महागाई, फुटिरता, दहशत आणि हिंसाही वाढत आहे. हे सारंं विकासाची देणगी असल्याचंही म्हटलं जातं आहे. मनाची समजूत घालण्यासाठी असं विचार करणं ठीक आहे, परंतु ज्या प्रक्रियेचे हे सर्व अनिवार्य परिणाम आहेत, त्याला विकास म्हणता येईल का? याला वित्तवृद्धीतून आलेली समृद्धीही म्हणता येणार नाही.&lt;br /&gt;श्री आणि समृद्धी यांमध्ये साधनसामग्री आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच संपूर्ण समाजाची सुख, शांती व निर्भयताही अंतर्भूत असते, परंतु आज तर समाजाची शकलं उडताना दिसत आहेत. माणूस हा विकासाचा आधार मानला गेला आहे. माणूस हा एकटा राहू शकत नाही, तो तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे नैसर्गिक अंग आहे, याचे विस्मरण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जोवर मन-वाचा-कर्माने ही भावना विस्तारित होणार नाही, तोवर खरा विकास होणे शक्य नाही! परंतु आज अर्थव्यवस्था असो वा न्यायव्यवस्था, ते समाज आणि कुटुंबव्यवस्था तोडण्याचे काम करीत असल्याचे दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर करण्यात येत असलेल्या तथाकथित सुधारणा या व्यक्तीलाच आतून पोखरून काढत आहेत.&lt;br /&gt;राजकारणात तर स्वार्थासाठी समाजाचे तुकडे-तुकडे करण्यालाच सफलता मानण्यात येऊ लागले आहे. बहुपक्षीय निवडणूकप्रणालीत सर्वाधिक मते मिळवणे म्हणजेच विजयी होणे असल्यामुळे तेथे सर्व काही तोडण्या-फोडण्यावरच आधारलेले असते. 100 च्या लोकसंख्येत समजा आपला गट 20 चा आहे, तर इतरांना इतक्या छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागून टाका की, 20 वालाच सर्वात मोठा गट राहील. परिणामी करण्यात आलेल्या मतदानापैकी 22 प्रतिशत मते घेऊन आमचे प्रतिनिधी संसदेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची धोरणं निर्धारित करतात. यात सुधारणा करणे सहज शक्य आहे. 50 प्रतिशतपेक्षा किमान 1 मत अधिक घेणाराच विजयी असेल, असा नियमच केला पाहिजे. असे झाले तर मग जाती, भाषा आणि अन्य गोष्टींवरून समाज तोडणारे हेच सारे स्वार्थी राजकीय नेते आपल्या विजयासाठी समाज जोडण्याचे काम करू लागतील.&lt;br /&gt;आपली इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीदेखील याच व्यक्तिवादी दृष्टिकोनाने ग्रासली गेली आहे. यामुळेच आपण आपल्या महापुरुषांचे वर्णन आणि मूल्यमापन दोन्हीही व्यक्तिगत उपलब्धंींच्या आधारेच करतो. भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या त्याग, साधना, बोध आणि करुणा यासाठी स्मरले जाते, परंतु त्यांचा मुख्य विचार तर व्यक्तिकेंद्रित कर्मकांड आणि त्यामुळे समाजात आलेल्या अंध रूढींच्याप्रति विद्रोह होता. त्यांच्याच अनुयायांकडून सर्वाधिक अन्याय जर कोणत्या महापुरुषावर झाला असेल, तर तो बुद्धांवरच होय. ज्या बुद्धाने मूर्तिपूजेच्या अज्ञानाचा जीवनभर विरोध केला, आज मूर्तींच्या बाबतीत सारे विश्व-कीर्तिमान, बुद्ध मूर्तींच्या नावानेच आहेत. साक्षात करुणेची प्रतिमूर्ती भगवान बुद्धांचे अनुयायी त्यांच्या नावावर विद्वेषाचे समाजकारण करताना दिसत आहेत. राज्याचा त्याग करून ज्ञानाची साधना करणाऱ्या बुद्धाच्या नावावर नोटांचा हार घालून सत्तेचे राजकारण सुरू आहे.&lt;br /&gt;भगवान बुद्धांचा मुख्य संदेश त्यांच्या मंत्रात सामावला आहे -&lt;br /&gt;बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि।।&lt;br /&gt;हाच चिरंतन विकासाचा मूलमंत्र आहे. माणसाने आपला अहं आणि स्वार्थ ज्ञानाच्या शरणात न्यावा. याचे व्यवस्थारूप माध्यम आहे- संघटनेला शरण जाणं आणि अशा संघटनशक्तीनेच संपूर्ण मानवता धर्माच्या सिद्धांताना शरण जाऊन खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. या त्रिसूत्रीय मंत्रावर आधारित गणतंत्र, राजतंत्र आणि समाज निर्माणातूनच मानवी समस्यांचे दूरगामी निदान आणि समाधान शक्य आहे. याच महिन्यात जयंती असलेल्या वि.दा. सावरकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनातूनही हाच संदेश ध्वनित होतो.&lt;br /&gt;धर्माच्या सनातन तत्त्वांना युगानुकूल आवश्यकतेनुसार आचरणात आणून समाजात रुजविण्याचे कार्य करणाऱ्या बुद्ध, बसवेश्वर आणि वि.दा. सावरकरांवरील लेख निश्चितच वाचकांना उपयुक्त ठरतील, अशी आशा आहे. धर्माचे मर्म आचरणात आहे, म्हणून याची सम्यक प्रतिष्ठा प्रत्यक्ष आपल्या कार्यानेच होईल. "विवेक विचार'चे वाचक विवेकानंद केंद्र परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून कार्यात प्रत्यक्ष सहभाग आणि सेवाकार्यात सक्रीय नेतृत्वाची अपेक्षा आहे.&lt;br /&gt;अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-5003653720495090252?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/5003653720495090252/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=5003653720495090252' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/5003653720495090252'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/5003653720495090252'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_8442.html' title='मे सम्पादकीय'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-862608522528848534</id><published>2010-05-11T04:58:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:59:31.925-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विवेकानंद'/><title type='text'>भगवान बुद्ध</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील डेट्रॉईट नामक&lt;br /&gt;शहरी एकदा व्याख्यान देताना स्वामी&lt;br /&gt;विवेकानंदांनी भगवान बुद्धदेवांसंबधी पुढील विचार&lt;br /&gt;प्रकट केले होते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;प्रत्येक धर्माने एकेका विशिष्ट साधनावर भर देऊन त्याचाच विशेष विकास केला असल्याचे आपल्याला आढळून येईल. बौद्ध धर्मामधे निष्काम कर्माला प्राधान्य मिळाले आहे. तुम्ही लोक बौद्धधर्म आणि ब्राह्मणीधर्म यांत घोटाळा करून नका. या तुमच्या देशात अनेक व्यक्ती असला घोटाळा करताना आढळतात. ह्या लोकांची अशी समजूत आहे की, बौद्धधर्माचा सनातनधर्माशी काहीही संबंध नसून, तो एक संपूर्ण स्वतंत्र धर्म आहे, परंतु ही त्यांची गैरसमजूत आहे, वस्तुस्थिती अशी नाही. वस्तुत: बौद्धधर्म हा सनातन धर्माचाच केवळ एक विशिष्ट संप्रदाय आहे. हा बौद्धधर्म गौतम नामक एका महापुरुषाने स्थापिला आहे. तत्कालीन लोकांतील तात्त्विक काथ्याकुटाची बेसुमार आवड, प्रचलित कर्मकांडातील अनुष्ठानांची अस्वाभाविक गुंतागुंत आणि विशेषत: जातिभेदाची प्रथा या सर्वांना गौतम अगदी विटून गेले होते.&lt;br /&gt;कुणाकुणाचे असे म्हणणे असते की, आम्ही एका विशिष्ट कुळात जन्मलो आहोत आणि म्हणून जे अशा कुळात जन्मले नाहीत, त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत! भगवान बुद्ध जातिभेदाच्या असल्या कल्पनेचे विरोधक होते. त्याप्रमाणे धर्माच्या गोंडस नावाखाली कपट-कौशल्याने आपलीच तुंबडी भरून घेण्याच्या पुरोहितांच्या स्वार्थी खटाटोपाचेही ते घोर विरोधी होते. त्यांनी स्वत: अशा धर्माचा प्रचार केला की, ज्यात सकामभावाला थाराच नव्हता.&lt;br /&gt;तत्त्वज्ञान व ईश्र्वर या संबंधीची नानाविध मतमतान्तरे घेऊन वादावादी आणि चर्वितचर्वण करीत बसणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. या बाबतीत ते संपूर्ण अज्ञेयवादी होते. पुष्कळदा अनेक लोक त्यांना ईश्र्वर आहे की नाही, म्हणून विचारीत. त्यावर त्यांचे उत्तर ठरलेलेच असे. ते उत्तर देत - ""यासंबंधी मला काहीच माहिती नाही.'' माणसाचे खरे कर्तव्य काय, अशी पृच्छा केल्यास ते म्हणत की, सच्छील व्हा आणि इतरांचे कल्याण करा.&lt;br /&gt;एकदा पाच ब्राह्मणांनी बुद्धदेवांकडे जाऊन त्यांच्यात आपापसात चाललेला वादविवाद मिटवून देण्याची त्यांना विनंती केली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, ""भगवन्‌, माझ्या शास्त्रात ईश्र्वराच्या स्वरूपासंबंधी आणि त्याचा लाभ करून घेण्याच्या उपायासंबंधी ही अशी अशी वचने आहेत.'' दुसरा ब्राह्मण म्हणाला,""अंहं, ती सारी खोटी असली पाहिजेत. कारण माझ्या शास्त्रात ईश्र्वराच्या स्वरूपासंबंधी आणि त्याला मिळविण्याच्या साधनासंबंधी अगदी निराळेच सांगितले आहे.'' याप्रमाणे बाकीचेही आपापल्या आवडीच्या शास्त्रांतून ईश्र्वराचे स्वरूप व त्याच्या प्राप्तीचे उपाय व यासंबधी नाना वचने उद्‌धृत करू लागले. बुद्धदेवांनी त्या सगळ्यांचे म्हणणे अगदी शांतपणे ऐकून घेतले आणि नंतर एकामागून एक त्यांतील प्रत्येकाला त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले, ""बरे पण तुमच्यापैकी कुणाच्या शास्त्रात असे सांगितले आहे काय की, ईश्र्वर क्रोधी, हिंसापरायण वा अपवित्र आहे?''&lt;br /&gt;पाचही ब्राह्मण एकमुखाने म्हणाले,""नाही भगवन्‌, सर्वच शास्त्रांचे म्हणणे आहे की, ईश्र्वर शुद्ध आणि शिवस्वरूप आहे.'' त्यावर बुद्धदेव म्हणाले, ""बंधूंनो, मग तुम्ही स्वत: आधी शुद्ध आणि चांगले बनण्याचा का बरे यत्न करीत नाही, की जेणेकरून ईश्र्वर म्हणजे काय वस्तू आहे, हे तुम्हाला आपोआपच कळून येईल.''&lt;br /&gt;अर्थातच मी बुद्धदेवांच्या सर्वच मतांचे समर्थन करीत नाही. तात्त्विक चिंतनाचीच मला स्वत:ला अत्यंत आवश्यकता आहे, असे मला वाटते. कितीतरी बाबतीत माझा बुद्धदेवांशी संपूर्ण मतभेद आहे, पण मतभेद आहे एवढ्यासाठी मी त्यांच्या चारित्र्याचे, त्यांच्या उदात्त उपदेशांचे सौंदर्य लक्षात घेऊ नये असे थोडेच आहे? जगातील सर्व आचार्यांमध्ये बुद्धदेव हे एकटेच असे आहेत, की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर महापुरुषांनी व सर्वांनीच आपण ईश्र्वरावतार आहोत अशी घोषणा केलेली आहे आणि ते असेही संगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्र्वास ठेवील तो स्वर्गी जाईल, मुक्त होईल, पण बुद्धदेवांकडे बघा. मृत्यूच्या अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी काय म्हटले आहे? ते नेहमी हेच म्हणत असत, ""कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी सहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला सहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांनी मुक्तिलाभाची कास धरा!''&lt;br /&gt;स्वत:संबंधी ते म्हणत, ""बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न. मी गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्न कराल, तर तुम्हालाही ती प्राप्त होऊ शकेल?''&lt;br /&gt;ते पूर्ण कामनाशून्य होते. त्यांचे ठायी स्वार्थी हेतूंचा लेशही नव्हता. म्हणून स्वर्गात जाण्याच्या वा ऐश्र्वर्याच्या आकांक्षेचा गंधही त्यांचेठायी नव्हता. यौवनाच्या भर वसंतात, राज्यलक्ष्मीच्या स्नेहल अंकावर लोळत असताना सत्यलाभार्थ सिंहासनावर लाथ मारून आणि सर्व भोग-सुखांवर पाणी सोडून ते भारताच्या रस्त्या-रस्त्यांतून भ्रमण करीत भिक्षावृत्तीने उदरभरण करीत फिरले आणि समुद्रासारख्या आपल्या विशाल हृदयाच्या पवित्र प्रेरणेने, समस्त नर-नारींची व इतर प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून सत्याचा प्रचार करीत त्यांनी सर्वत्र संचार केला. अवघ्या जगामध्ये तेच असे एकमेव महापुरुष आहेत, की ज्यांनी यज्ञातील पशुहत्या थांबविण्यासाठी यज्ञपशूंच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखविली.&lt;br /&gt;एकदा ते एका राजाला म्हणाले होते, ""यज्ञात पशूंचा बळी दिल्याने जर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकत असेल, तर मानवाचा बळी दिल्याने त्याहीपेक्षा केवढीतरी श्रेष्ठ प्राप्ती होईल यात काय संशय? म्हणून यज्ञवेदीवर माझाच बळी द्या!'' त्यांचे हे म्हणणे ऐकून तो राजा खरोखर अत्यंत विस्मित होऊन गेला आणि लक्षात ठेवा, हे सर्व त्यांनी केले ते कोणताही मतलब पोटात न बाळगता. ते कर्मयोगाचे मूर्तिमंंत उदाहरण होते. त्यांना जी अत्युच्च अवस्था लाभली होती, तिच्यावरून हेच स्पष्ट दिसते की, कर्माच्या जोरावर आपणही आध्यात्मिक जीवनाचा अंतिम टप्पा गाठू शकू.&lt;br /&gt;ईश्र्वरावर विश्र्वास ठेवल्याने पुष्कळांचा साधनामार्ग सुगम होत असतो यात शंका नाही, परंतु बुध्ददेवांच्या जीवनाचे अनुशीलन केल्यास हे स्पष्टपणे प्रतीत होते की, एखाद्याचा ईश्र्वरावर मुळीच विश्र्वास नसला, कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाकडे त्याचा ओढा नसला, त्याने कोणत्याही संप्रदायाची कास धरलेली नसली किंवा तो कोणत्याही मंदिरात देवदर्शनार्थ जात नसला, फ़ार काय पण तो जरी बाह्यत: नास्तिक वा जडवादी वाटला तरीही तो ती चरम अवस्था प्राप्त करून घेण्यास समर्थ होऊ शकेल, यात काहीच संदेह नाही.&lt;br /&gt;बुद्धदेवांच्या मतांचे वा कार्याचे मूल्यमापन करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. त्यांच्या अपूर्व हृदयाचा एक लक्षांशही मला लाभता, तर मी स्वत:ला धन्य मानले असते. त्यांचा ईश्र्वरावर विश्र्वास असला काय आणि नसला काय, त्याच्याशी मला काहीच करावयाचे नाही आणि त्याने माझी काही हानीही व्हावयाची नाही, परंतु एवढे मात्र निश्चित की, इतर व्यक्ती योगाच्या, भक्तीच्या वा ज्ञानाच्या साहाय्याने ज्या पूर्णावस्थेचा लाभ करून घेत असतात, तिचा बुद्धदेवांनाही लाभ झालेला होता. यावर किंवा त्यावर नुसता विश्र्वास ठेवीत गेल्याने सिद्धी लाभते असे नव्हे. केवळ तोेंडाने धर्माच्या आणि ईश्र्वराच्या लांबलचक बाता झोकूनही काहीच साधावयाचे नाही. एखादा पोपटही शिकवाल त्याची घडघड उजळणी करून दाखवू शकतो. कर्म निष्कामभावाने करू शकल्यासच सिद्धिलाभ होत असतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-862608522528848534?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/862608522528848534/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=862608522528848534' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/862608522528848534'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/862608522528848534'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_9895.html' title='भगवान बुद्ध'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-3099817624003459159</id><published>2010-05-11T04:56:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:57:54.760-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='siddharam'/><title type='text'>बसवेश्वर</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे&lt;br /&gt;ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील&lt;br /&gt;अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी "अनुभव मंडप'&lt;br /&gt;ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास&lt;br /&gt;कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद&lt;br /&gt;होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.&lt;/span&gt;&lt;br /&gt;प्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. त्या धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये.&lt;br /&gt;- म. बसवेश्वर&lt;br /&gt;भारतात प्राचीन काळापासून भगवान शिवाची उपासना होत आली आहे. नंदी हा भगवान शिवाचे वाहन आणि शिष्य. कृषिप्रधान भारतात वृषभ (बैल) हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वृषभाला नंदीच्या रूपात पूजण्याची प्रथाही भारतात प्राचीन काळापासून आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला गेला आहे. यादिवशी बैलांना शेतीकामाला जुंपण्यात येत नाही. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता भाव ठेवून आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याची परंपरा भारतीयांच्या तरल संवेदनेची ओळख करून देण्यास पुरेशी आहे. पशु-पक्षांचे शोषण होऊ नये यासाठी 21 व्या शतकातील मानव कायदे बनविताना दिसतो, परंतु भारतामध्ये प्राणिमात्रांवर दया करणेच नव्हे, तर ईश्वररूपात पाहणेदेखील दैनंदिन आचरणाचा अविभाज्य भाग आहे. 900 वषार्र्ंपूर्वी समाजात समरसता निर्माण करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना साक्षात नंदीचा अवतार मानले गेले. संस्कृतमधील "वृषभ' या शब्दाचे बसव हे कन्नड रूप. सन 1131 मध्ये बसवण्णांचा जन्म झाला. (बसवला लोक प्रेमाने बसवण्णा म्हणत) पुढे लोकांनी त्यांना आदराने "बसवेश्वर' हे नामाभिधान दिले.&lt;br /&gt;समुद्राला भरती येते, त्यानंतर ओहोटी येते. सूर्य मध्यावर येतो आणि नंतर मावळतोही. समाजाचेही तसेच असते. या भूमीने व्यास, कपिल, कनाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेते, चंद्रगुप्तांसारखे सम्राट निर्माण केले. समाज भरभराटीला आला आणि नंतरच्या काळात अधोगतीही झाली. निरर्थक अंगरूढींनी उच्छाद मांडला. स्पृश्य-अस्पृश्यता यांसारख्या समाजाला मागे खेचणाऱ्या प्रथा बोकाळल्या. दुर्दैव असे की हे सारे धर्माची झूल पांघरून सुरू होते. अशावेळी बसवण्णा यांचा उदय झाला आहे.&lt;br /&gt;आधुनिक सुधारणावाद्यांपेक्षा बसवण्णा वेगळे होते. 19 व्या शतकातील थोर सुधारक स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आधुनिक सुधारणावाद्यांना धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटते. अलीकडच्या काळात असा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला, त्यांना अपयश मिळल्याचे दिसते. कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वत:च अभ्यास केला होता आणि सर्व धर्मांची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती.&lt;br /&gt;समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने, हे महात्मा बसवेश्वर जाणून होते. कृष्णा आणि मलापहारी नद्यांच्या संगम ठिकाणी असलेल्या गुरुकुलात ज्ञानी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले होते. विविध ग्रंथांचा, ज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी संस्कृत ग्रंथातील धर्मतत्त्वे कन्नडमधून लिहिली. बसवण्णांपूर्वी कन्नड वाङ्‌मय फक्त पद्यस्वरूपात लिहिले गेले होते. बसवण्णांनी गद्यातून वचने लिहिण्यास सुरुवात केली, त्यामुळे कन्नड भाषेतील गद्य वाङ्‌मयाचा विकास झाला. कित्येक शिवशरणांनी म्हणजे शैवसंतांनी बसवण्णांचे अनुकरण केले. या वचनांचा लोकांमध्ये प्रचार झाला. वचनांच्या माध्यमातून समाजाच्या निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. समाजाची नैतिक व धार्मिकदृष्ट्या रचना कशी असावी, हे सांगण्यात आले. प्रत्येकाने आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करतानाच प्रामाणिक व आध्यात्मिक जीवन जगायला मार्गदर्शक ठरतील अशी तत्त्वे बसवेश्वरांनी समाजाला दिली.&lt;br /&gt;कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील खेड्यांतील लोकांच्या जिभेवर आजही बसवेश्वरांची वचने आरूढ झालेली दिसतात.&lt;br /&gt;बसवण्णांचे समाजपोषक विचार आणि आचार याने प्रभावित होऊन चालुक्य राजाच्या दरबारात बसवण्णांना मानाचे स्थान मिळाले. सर्वसामान्यांच्या उन्नतीची कामे करण्यात बसवण्णांचा हातखंडा होता. निस्पृहता आणि कर्तृत्वाच्या बळावर बसवण्णा राज्याच्या मंत्रिपदी आरूढ झाले. सत्ता आणि वैभव, कीर्ती पायाशी लोळण घेतानाही बसवण्णा आध्यात्मिक नीतिमूल्यांपासून ढळले नाहीत. या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी "अनुभव मंडप' ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.&lt;br /&gt;बसवण्णा - मंत्री, प्रभुदेव - तेजस्वी आध्यात्मिक नेते, सिद्धाराम - कर्मयोगी, चेन्नबसवण्णा - प्रकांड पंडित, अक्कमहादेवी - महासाध्वी, माचैया - धोबी, रामण्णा - गुऱाखी, मद्द्य - शेतकरी, रेम्मवे - विणकर, रामीदेव - कोतवाल, कनैया - तेली, संगण्णा - वैद्य, बसप्पा - सुतार, काकैया - चर्मकार, हरळैया - मोची असे विविध क्षेत्रांतील लोक अनुभव मंडपात सहभागी होते.&lt;br /&gt;जातीभेद निर्मूलन, समाज प्रबोधन, प्रशासन या क्षेत्रांतील महात्मा बसवेश्वर यांचे कार्य 900 वर्षांनंतरही तेवढेच प्रासंगिक असल्याचे आजच्या समाजाकडे पाहिल्यास जाणवते. महात्मा बसवेश्वरांनी समाजाला जोडण्याचे, अंधरूढी नष्ट करण्याचे कार्य केले, परंतु गुरूंचा पराभव करणारे शिष्य इतिहासात जागोजागी दिसतात. तसे बसवण्णा यांच्याही बाबतीत पाहायला मिळते. म. बसवेश्वर यांचे नाव घेत "शैव हे हिंदू धर्माहून वेगळे आहेत', "आमचा धर्म वेगळा आहे' असे म्हणणारे अंध बसवेश्वरभक्त पाहायला मिळातात. ज्या लोकांना या देशाशी आणि येथील धर्मतत्वांशी काही देणेघेणे नव्हते, त्या परक्यांनी लिहिलेली पुस्तके घोकून पीएच.डी. मिळविणारे आमचे बांधव बसवेश्वरांचा जयजयकार करीत समाजात भेद उत्पन्न करण्याचा प्रयत्न अज्ञानामुळे करीत आहेत. अन्य धर्मीय प्रसारक आपल्या भारतीय धर्मांची लचके तोडत असताना भारतातील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य साधणे आवश्यक आहे. "एकं सत्‌ विप्रा बहुधा वदन्ति' हे हिंदू धर्माचे मूलभूत तत्त्व "जगात ईश्वर एकच आहे, फक्त नावे निराळी आहेत' म. बसवेश्वर यांनी सांगितली. "माझाच धर्म खरा' असा दुराग्रह धरून भारताबाहेर उगम पावलेले रिलिजन (धर्म नव्हे) भारतीय धर्मावर आघात करू पाहताना भारतीय आध्यात्मिक पंथांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. जातीपातीच्या भिंती पाडून एकरस समाजासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. माझा महात्मा बसवेश्वरांच्या आजच्या युवापिढीला हाच संदेश आहे.&lt;br /&gt;***&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-3099817624003459159?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/3099817624003459159/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=3099817624003459159' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3099817624003459159'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3099817624003459159'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_8807.html' title='बसवेश्वर'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-4758623684498924197</id><published>2010-05-11T04:55:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:56:44.728-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सावरकर'/><title type='text'>सावरकरांची विज्ञाननिष्ठा</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;मुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची&lt;br /&gt;व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये&lt;br /&gt;कोणती? हे समजून घेतले की, सावरकरांच्या&lt;br /&gt;विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे&lt;br /&gt;भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक&lt;br /&gt;बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून&lt;br /&gt;मगच स्वीकारणे, शोधक- जिज्ञासू वृत्तीचा&lt;br /&gt;अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता&lt;br /&gt;बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील.&lt;/span&gt;&lt;br /&gt;क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावामागे जितक्या स्वाभाविकपणे "स्वातंत्र्यवीर' ही बिरुदावली लावली जाते, तितक्याच सहजपणे अन्यही अनेक विशेषणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतात. कट्टर राष्ट्राभिमानी, प्रतिभावन्त साहित्यिक, बुध्दिमान विचारवंत, निरलस-स्वार्थत्यागी देशभक्त, संवेदनशील कवी, ... या साऱ्या विशेषणांबरोबरच "निखळ विज्ञाननिष्ठ' याही शब्दांत सावरकरांचे वर्णन केले जाते. सनातन हिंदुधर्माचे कडवे अभिमानी असूनही बावनकशी विज्ञाननिष्ठांची जोपासना या दोन बाबींमध्ये विरोधाभास असल्याचा भ्रम अनेकदा सावरकरांच्या संदर्भात हेतुपूर्वक निर्माण केला जातो. गमतीची बाब पहा : सावरकरांच्या व्यक्तित्वाच्या या विज्ञानिष्ठ पैलूकडे एकतर आंधळेपणाने दुर्लक्ष तरी केले जाते किंवा त्यांच्या विज्ञानविषयक वक्तव्यांचा मतलबासाठी गैरवापर तरी केला जातो. अन्यथा त्यांच्या विचारांशी सुतराम संबंध नसणारे राजकारणी आपल्या स्वार्थासाठी मात्र सावरकरांच्या वक्तव्यांचा-मोडून, तोडूनच- आधार घेतात.&lt;br /&gt;गोहत्येबाबतची चर्चा आणि त्यात आपापल्या युक्तिवादासाठी सावरकरांच्या मताचा दिला जाणारा दाखला हे याचे अत्यंत ठळक उदाहरण आहे. आभास असा निर्माण केला जातो की जणू "उठा आणि सरसकट गायींची कत्तल करीत सुटा' असेच सावरकरांनी सांगितलेय. खरेतर सावरकरांनी गायीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत, त्यांचा वस्तुनिष्ट सारांश, "गोपालन, गोरक्षण आणि गोसंगोपन ही मनुष्यमात्रांस अतिशय उपयुक्त बाब आहे,' असाच आहे. "गोपालन-गोपूजन नव्हे' हे त्यांच्या गायीवरील निबंधाचे शीर्षकच बोलके आहे. "गाय हा पशु हिंदुस्थानसारख्या कृषिप्रधान देशात अत्यंत उपयुक्त असल्याने अगदी वैदिक काळापासून आपल्या हिंदू लोकांत तो आवडता असावा, हे साहजिकच आहे. शेतीच्या खालोखाल जिच्या दूध-दही-लोणी-तुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अतिउपयुक्त पशुंचे आम्हां मनुष्यांस एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे, हे माणुसकीला धरूनच आहे. अशा त्या गायीचे रक्षण करणे, हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे तर, आपल्या हिंदुस्थानपुरते एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे... तेव्हा आमची साऱ्या गोरक्षक संस्थांस अशी विनंती आहे की, त्यांनी गोपालक बनावे. वैज्ञानिक साधनांनी मनुष्यास त्या पशुचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, याच काय त्या दृष्टीने तिची अमेरिकेसारखी सकस नि सुरेख वीण वाढवून, दूध वाढवून, आरोग्य वाढवून जोपासना करावी, गोरक्षण करावे. राष्ट्राचे गोधन वाढवावे, परंतु त्या नादात भाबडेपणाची भेसळ होऊ देऊन पशुलाच देव करून पूजण्याचा मूर्खपणा करू नये. गाईचे कौतुक करायचे तर तिच्या गळ्यात घंटा बांधा-पण देवाच्या गळ्यात हार घालतो त्या भावनेने नव्हे तर, कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालतो त्या भावनेने...' या शब्दांत भाष्य करताना सावरकराना जो संकेत ठळकपणाने व्यक्त करायचा आहे, तो लक्षात घेणे आवश्यक आहे.&lt;br /&gt;त्या निबंधात सावरकर पुढे म्हणतात, "हा प्रश्न एका फ़ुटकळ धर्मसमजूतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धिहत्या करीत आहेत, त्या भाकड प्रवृत्तींचा आहे...! तिचे एक उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट तेवढी निवडली...' या उद्‌गाराचा थोडा तटस्थ आणि बारकाईने विचार केला तर, त्यांच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य लक्षात येते. ते ध्यानात घेण्याऐवजी मोडतोड करून संकुचित अर्थाने सावरकर विचारांचा वापर केल्यामुळे विज्ञानाचा अंगिकार म्हणजे धर्मावर आघात असा अत्यंत चुकीचा समज प्रस्तुत होतो. सावरकरांनी उलट धर्माची जोपासना खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या आधारेच करता येईल आणि केली पाहिजे असेच महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचे संपूर्ण आकलन करून घ्यायचे तर, अशा अर्धवट आणि मतलबी तर्कवादाच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे.&lt;br /&gt;वैज्ञानिकता म्हणजे काय?&lt;br /&gt;मुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? हे समजून घेतले की, सावरकरांच्या विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणे, शोधक-जिज्ञासू वृत्तीचा अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील. मात्र यातल्या कोणत्याही एका बाबीचा- अगदी बुध्दिवादासकट-एकात्मिक दुराग्रहसुध्दा वैज्ञानिकतेला अंतिमत: बाधाच उत्पन्न करणारा ठरतो, याचे भान बाळगले पाहिजे. आंधळा दैववाद जसा चुकीचा, तितकाच एककल्ली बुध्दिवादही अनुपयोगी. बुध्दिगम्यतेच्याही पलीकडच्या अनेक गोष्टी एका मर्यादेपर्यर्ंत मान्य करणे अपरिहार्य असते. याचे असंख्य उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो. बुध्दी ही सृष्टीतल्या सर्व सजीवांपेक्षा मानवाला श्रेष्ठत्व प्रदान करणारी बाब आहे, हे सर्वमान्य सत्य."बुध्दिर्विहिन: पशुभि: समान:' ही उक्ती प्रसिध्दच आहे. मात्र भूकंपासारख्या अवचित येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना माणसाच्या कितीतरी आधी त्या "निर्बुध्द' पशुंना कळते, हे आपण अनुभवले आहे. पावसाळा जवळ येत चालला की मुंग्यांची वर्दळ वाढते, पक्ष्यांचीही धांदल उडते, हेही आपण पाहतो. म्हणूनच निसर्गात असलेल्या नियमांना संपूर्णपणे समजून घेण्यात मानवी बुध्दी तोकडी पडते, हे मान्य करावेच लागते. सावरकर हे मोकळेपणाने मान्य करतात, हे त्यंाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य.&lt;br /&gt;"खरा सनातन धर्म कोणता,' या त्यांच्या निबंधात सावरकर नमूद करतात, "ही गोष्ट आम्ही जाणून आहोत की हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. जे आज अवगत आहेसे वाटते, त्याबाबतचे आमचे ज्ञान विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियामांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित&lt;br /&gt;पडेल. जेव्हा जेव्हा ती पडेल वा त्यात सुधारणा करावी लागेल, तेव्हा तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक प्रकटपणे घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू...' इतक्या स्वच्छ शब्दांत विज्ञानाचे महानपण आणि मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य करणारे स्वातंत्र्यवीर नव्याचा स्वीकार करण्याची- सदैव टवटवीत मानसिकता बाळगणे या वैज्ञानिकतेच्या कसोटीला तंतोतंत उतरतात.&lt;br /&gt;त्याउलट दैववादावर मात्र ते कडाडून हल्ला चढवितात-मात्र तोही अत्यंत तर्कनिष्ठ शब्दांत आणि समर्पक उदाहरणांसह. विरोधासाठी विरोध नव्हे, तर बिनतोड युक्तिवादाच्या आधारे त्यांनी भाबड्या दैववादावर आपल्या निबंधात कसा आसूड ओढला आहे, तो त्यांच्याच शब्दांत पाहणे उद्‌बोधक होईल. "खरा सनातन धर्म कोणता' या निबंधात सावरकर लिहितात, "सूर्य, चंद्र, आप, तेज, वायु, भूमि, अग्नि आणि समुद्र प्रभुती या कोणी लाभाच्या लहरीप्रमाणे प्रसन्न वा रुष्ट होणाऱ्या देवता नसून, या आमच्या सनातन धर्माच्या नियमांनी पूर्णपणे बध्द असणाऱ्या वस्तू आहेत. ते नियम जर आणि ज्या प्रमाणात मनुष्यास हस्तगत करता येतील, तर आणि त्या प्रमाणात सर्व सुष्ट शक्तींशी त्याला रोखठोक आणि बिनचूक व्यवहार करता आलाच पाहिजे-करता येतोही. भर महासागरात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्रास प्रसादविण्यासाठी नारळांचे ढीग त्यात फ़ेकले आणि अगदी शुध्द वैदिक मंत्रांत जरी टाहो फ़ोडला तरी तो समुद्र आमच्या जनांसह त्या नावेस बुडविल्यावाचून हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी राहत नाही आणि जर त्या नावेस वैज्ञानिक नियमांनुसार ठाकठीक करून, पोलादी पत्र्यांनी मढवून, बेडर बनवून सोडली तर तिच्यावर वेदांची होळी करून शेकणारे आणि पंचमहत्पुण्ये समजून दारू पीत, गोमांस खात मस्त झालेले रावणाचे राक्षस जरी चढलेले असले तरी त्या बेडर नावेस हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी समुद्र बुडवीत नाही-बुडवू शकत नाही, तिला वाटेल त्या सुवर्णभूमीवर तोफ़ांचा भडिमार करण्यासाठी सुखरूपपणे वाहून नेतो. जी गोष्ट समुद्राची तीच इतर महाभूतांची. त्यांस माणसाळविण्याचे महामंत्र वेदात, कुराणात, झेंद अवेस्थात नसून, प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानात सापडणारे आहेत...!' केवळ दैववादावर आंधळी निष्ठा ठेवणे कसे चुकीचेच नव्हे तर, सर्वथा अनर्थकारक आहे, हे सावरकरांनी निखळ बुध्दिनिष्ठ आणि तर्कशुध्द भाषेत सातत्याने मांडले. श्रुती, स्मृतींमध्ये जे मांडले, ते अनुभवसिध्द आणि ज्ञाननिष्ठ चिंतनातूनच पूर्वजांनी सांगितले आहे, त्याबद्दल शंका न घेता त्याचा अवलंब करणेच हिताचे आहे, त्यातच संस्कृतीचे जतन, रक्षण सामावले आहे. अशा प्रगाढ श्रध्देच्या आधारे रूढींचे पालन करणाऱ्यांना उद्देशूनही सावरकरांनी दिलेला संदेश असाच तर्कशुध्द आहे. "संस्कृतीरक्षणाचा खरा अर्थ प्राचीन काळी वेळोवेळी ज्या उलटसुलट प्रथा त्या काळच्या ज्ञान-अज्ञानाप्रमाणे "संस्कृत' वाटल्या, त्या जरी आज व्यर्थ वा विक्षिप्त वाटल्या तरीही तशाच चालू ठेवणे हा नव्हे- आज जे संस्कृत म्हणून अभिमानाने रक्षावयाचे, ते प्राचीनातले आजही मनुष्यास हितकारक ठरणारे तेवढे, तेवढेच काय ते होय...' थोडक्यात, प्राचीन ग्रंथवाङ्‌मयातून जे सांगितले, तेही आजच्या विज्ञानसिध्द, वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर पारखून मगच स्वीकारायचे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. "वस्तुनिष्ठता' हा त्यांच्या बुध्दिप्रामाण्यवादी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. याच वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर शंकराचार्यादि महापुरुषांचे मार्गदर्शनही पारखून घ्यायला हवे, हेही स्पष्टपणे सांगण्यात ते संकोच करीत नाहीत. एका निबंधात याचा परामर्श घेताना त्यांनी म्हटले आहे की, "आंतरअनुभूतीतून प्राप्त झालेले आणि शंकराचार्य, मध्व, रामानुज, पतंजली, कपिलमुनी आदींच्या कथनांतून प्रकट झालेले ज्ञानही अंतिम नाही- नाहीतर त्या सर्वार्ंच्या मांडणीत विसंगती राहिली नसती...' हाच मुद्दा एका मार्मिक काव्यपंक्तीतून अधिक स्पष्ट करताना सावरकर लिहितात :&lt;br /&gt;" पाहिले प्रत्यक्षचि, कथितो पाहियले त्याला,&lt;br /&gt;वदति सारे आप्तचि सारे, मानू मी कवणाला...?'&lt;br /&gt;सगळेच थोर चिंतक जे प्रत्यक्ष पाहिले त्याचेच प्रमाण देऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सारे आत्मीय, आप्तच आहेत. तरीही त्यांनी त्यांना जे सत्य गवसले वा भासले ते सांगितले आहे, परंतु सत्याचा शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सखोल विचार आणि सातत्याच्या संशोधनातून सत्याचे नवे नवे पैलू प्रत्येक चिंतकाला गवसतात. त्यामुळेच त्यांच्या मांडणीत, ती अनुभवसिध्द असली तरीही, परस्परविरोधी आणि विसंगती आढळते. अशा स्थितीत "मानू मी कवणाला?' अशा संभ्रमात न घोटाळता, बुध्दिनिष्ठा आणि विवेकनिष्ठा अंगिकारणे हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठेच्या पाठोपाठ विवेकनिष्ठा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणखी एक पैलू सावरकर आपल्यासमोर उलगडून ठेवतात आणि बुध्दीच्या सहाय्याने, विवेकाच्या आधारे सतत चिंतनशील राहण्याची प्रेरणा जागवितात. ज्ञान-विज्ञानाच्या अंगिकाराने सामोरा येणारा सत्याचा नवा पैलू जुन्या समजुतींना धक्का देणारा असला तरीही त्याला मोकळेपणाने स्वीकारण्याचे धैर्य ही प्रेरणा आपल्याला प्रदान करते.&lt;br /&gt;परिपूर्ण वैज्ञानिकता&lt;br /&gt;सावरकर यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा चौथा आणि महत्त्वाचा पैलू लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण तो पैलू त्यांच्या विज्ञाननिष्ठेला परिपूर्णता प्रदान करतो आणि आपणा सर्वांना एक उज्ज्वल प्रेरणा प्रदान करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीच्या भौतिक आणि सैध्दांतिक चर्चेच्या पलीकडे आपणा सर्वांना घेऊन जाणाऱ्या या प्रेरणेचा अंगिकार हाच सावरकरांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला केलेला सर्वश्रेष्ठ प्रणाम होय. प्रखर वास्तवतेची जाणीव करून देत आपणा सर्वांना कर्तव्यबोध करून देणारा संदेश जागविताना सावरकर म्हणतात, "कोणत्या हेतूने वा हेतुवाचून हे जगड्‌व्याळ विश्र्व प्रेरित झाले, ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की, काहीही झाले तरी मनुष्य या विश्वाच्या देवाच्या खिजगणतीतही नाही. जशी कीड, मुंगी, माशी तसाच या अनादि अनंत काळाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम आहे... विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही. फार फार थोड्या अंशांनी ते आपणास अनुकूल आहे. फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे...' या शब्दांत केवळ वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन ते थांबले असते तर, कळत-नकळत तुम्हा आम्हा सर्वांना न्यूनभावाच्या आहारी जाऊन अधोमुख होण्याला प्रवृत्त करणारे ठरले असते, पण सावरकर येथेच थांबत नाहीत आणि यातच त्यांच्या चिंतनाचे, दृष्टिकोनाचे आणि मार्गदर्शनाचे सर्वांत मोठे महत्त्व प्रत्ययाला येते. सावरकर पुढे बजावून सांगतात : "... फार फार मोठ्या अंशांनी आपल्याला प्रतिकूल असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी, विश्वाच्या देवाची तीच खरी पूजा... ही विश्वाची आदिशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते, ते तिचे नियम समजतील, जे समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या सुखाला नि हिताला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तसा उपयोग करून घेणे मनुष्याच्या हातात आहे...!' म्हणजे, विश्वाच्या आदिशक्तीच्या दृष्टीने भले मानवी जीवनास अत्यंत तात्पुरते वा तुच्छ स्थान असो; आपण मात्र त्या शक्तीच्या नियमांना बेधडक आणि धीटपणे सामोरे जावे, हीच खरी माणुसकी. असा पुरुषार्थप्रेरक आवाहन करणारा आणि जगड्‌व्याळ आदिशक्तीच्याही समोर आव्हान उभे करू पाहणारा विचार सावरकर देऊन जातात. नुसता विचारच देतात असे नव्हे, तर तशा पुरुषार्थाच्या व्यवहाराचे खणखणीत उदाहरण आपणासमोर आणि आगामी अनेक पिढ्यांसमोर स्वत:च्या जीवनव्यवहारातून उभे करतात.&lt;br /&gt;सावरकरांच्या व्यक्तित्व, चरित्र आणि विचारांचा या उत्तुंग उंचीला नीटपणे समजून घेतले म्हणजे मग त्यांच्या कवितेच्या ओळी कारागृहाच्या भिंतीवरून पुसून टाकण्याचा नतदृष्टपणा करणाऱ्यांनी क्षुद्रतेची कशी पराकोटी गाठलीय, हे सहज लक्षात येईल. अशा कोत्या आक्षेपांना आणि अडथळ्यांना सहजपणे ओलांडून सावरकरांचे नाव आणि शिकवण इतिहासाच्या कालपटलावर कधीच कोरली गेली आहे आणि ती सृष्टीविज्ञानाशी इतकी घट्‌ट नाते सांगणारी आहे की, निसर्ग आणि त्यातून अभिव्यक्त होणारे ज्ञानविज्ञान जितके चिरपुरातन आणि नित्यनूतन आहे, तितकेच अमरत्व सावरकरांच्या विचारांनाही प्राप्त झाले आहे. बुध्दिप्रामाण्य, वस्तुनिष्ठता, विवेकनिष्ठा आणि पुरुषार्थ या चार स्तंभांच्या भक्कम आधारावर उभा असलेला सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकरण्याची प्रेरणा आपणां सर्वांच्या विचार, वृत्ती आणि वर्तनात सतत जागती राहो, ही भारतमातेच्या चरणी प्रार्थना !&lt;br /&gt;***&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-4758623684498924197?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/4758623684498924197/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=4758623684498924197' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4758623684498924197'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4758623684498924197'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_8941.html' title='सावरकरांची विज्ञाननिष्ठा'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-3059587711595535611</id><published>2010-05-11T04:54:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:55:06.130-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रतिके'/><title type='text'>अक्षता</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;br /&gt;पिंजर किंवा केशर लावून रंगविलेल्या अक्षत म्हणजेच अखंड तांदुळांना अक्षता म्हणतात. अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. अक्षता हे पूजोपचारांतले प्रातिनिधिक द्रव्य आहे. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे. त्या साठीचा हा मंत्र -&lt;br /&gt;अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: ।&lt;br /&gt;मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर ।।&lt;br /&gt;कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्र्वरा, त्यांचे ग्रहण (स्वीकार) कर.&lt;br /&gt;लग्न-मुंजीच्या प्रसंगी, वधू-वरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीही चाल पुरातन आहे. अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जात असे. वधू-वरांचा विवाह संततीने सुफ़लित व्हावा, हा उद्देश त्यात आहे. याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूता-खेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधू-वरांना भूता-खेतांची दृष्ट लागू नये, म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात. लग्नविधीत ""अक्षता रोपण'' हा एक स्वतंत्र विधी आहे.&lt;br /&gt;या मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी इत्यादी कोणत्याही धान्यांच्या असू शकतात. प्राचीन काळी ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची चाल होती. प्राचीन पर्शियन विवाह समारंभातही तांदुळांना महत्त्वाचे स्थान होते. आजही पारश्यांत लग्न आणि नवज्योत या प्रसंगी अक्षता टाकण्याची चाल आहे. विविध कर्मांमध्ये ब्राह्मण आशीर्वादाचे मंत्र म्हणून यजमानाला मंत्राक्षता देतात. या अक्षता बळ, समृध्दी आणि दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत.&lt;br /&gt;***&lt;/p&gt;&lt;p&gt;जयंत फडके &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-3059587711595535611?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/3059587711595535611/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=3059587711595535611' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3059587711595535611'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3059587711595535611'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_5066.html' title='अक्षता'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-1378300730455215587</id><published>2010-05-11T04:53:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:54:26.621-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ध्यान'/><title type='text'>अनुसंधानातून ध्यानाकडे</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;br /&gt;स्वयंसूचनेद्वारा एखादी प्रक्रिया न्याहाळणे म्हणजे अनुसंधान. तेव्हा या अनुसंधानाच्या साह्याने धारणेकडून ध्यानाकडे जायचे आहे. ध्यानालाच प्रत्यय एकतानता असे म्हटले जाते. आपल्या शरीरातल्या काही मर्मस्थानांमध्ये "व्यान' प्राणाची जाणीव जागृत करून म्हणजे अनुसंधानाच्या साह्याने आपण शरीरातल्या मर्मस्थानांच्या जोडांमधले म्हणजे सांध्यांमधले व्यान-प्राणाचे भ्रमण न्याहाळणार आहोत. ही प्रक्रिया पूर्णपणे आंतरिक असते. या प्रक्रियेत आता प्राणशक्ती एका मर्मस्थानाकडून दुसऱ्या मर्मस्थानाकडे कशी जाते, हे तर अनुभवायचे आहेच, पण हा प्रवास होताना वाटेतल्या अवयवांवरही त्याचा प्रभाव कसा पडतो, याचाही अनुभव घ्यायचा आहे. प्राणशक्ती स्वत:च फिरणार आहे. आपल्याला तिचा प्रवाह केवळ अनुभवायचा आहे. या भ्रमणाचे आपल्याला साक्षीदार व्हायचे आहे.&lt;br /&gt;पहिल्या स्तरावर ही हालचाल डोक्यापासून तळपायांपर्यंत म्हणजे अधोगामी असते. हा प्रवास होताना ही प्राणशक्ती वाटेत काही स्टेशन्स घेत जाते. मस्तकापासून तिचा प्रवास चेहऱ्यावरून त्याच्या मागून सुरू असतो. ती डाव्या, उजव्या बाजूने मागून पुढून गळ्यापर्यंत येते. तेव्हा तिचा अन्य प्राणिक शक्तींशी मिलाफ होतो. यावेळी आपल्याला एक प्राणिक कंठा परिधान केल्याची जाणीव होते. ही जाणीव आणि प्राणिक शक्तींचा मिलाफ यांच्यात अधिक एकतानता निर्माण व्हावी यासाठी आपण "म'काराचा घोष करू शकतो. तसे केल्यास आपण चेहऱ्यावरून प्राणिक मुखवटा घातला आहे, असे वाटायला लागते.&lt;br /&gt;अशाच रीतीने गळ्यापासून कटिप्रदेशापर्यंत प्राणशक्तीचा अधोगामी प्रवास सुरू राहतो. गळा, मान, खांदे, पाठ, छाती, बगल, पोट असा मागे-पुढे आणि डाव्या-उजव्या बाजूंनी प्राणशक्ती कटिप्रदेशापर्यंत हा प्रवास सुरू असतो आणि अनुसंधानाद्वारा या प्रवासाची जाणीव घेतली जाते. तेव्हा कंबरेभोवती "उ'काराचा कंबरपट्टा घातला असल्याची जाणीव होते. हातांच्या बोटांच्या पेरापासून ते कंठस्थानापर्यंतच्या या प्रवासातली जाणीव आणि ही प्राणशक्तीच्या जाणिवेची एकतानता प्रस्थापित होण्यासाठी "उ' काराचा घोष केला जातो. तेव्हाच्या अननुभूत चेतनेमुळे आपण प्राणिक शक्तीचा सदरा घातला आहे की काय, असे वाटायला लागते.&lt;br /&gt;प्राणिक शक्तीच्या या अधोगामी प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात प्राणिक शक्तीचा प्रवास कंबरेपासून पायांच्या बोटांच्या पेरांपर्यंत सर्वबाजूंनी होत असताना आपल्याला वेगळीच जाणीव होते. ती जाणीव अधिक एकात्मिक व्हावी यासाठी "अ' काराचा घोष केला जातो. अनुसंधानाच्या या पायऱ्यांवर अ, उ आणि म कार उच्चारला जातो. त्यास "नादानुसंधान' असे संबोधले जाते.&lt;br /&gt;अनुसंधानाच्या दुसऱ्या भागात प्राणशक्तीच्या ऊर्ध्वगामी प्रवासाची जाणीव घेतली जाते. याच प्राणशक्तीच्या अधोगामी प्रवासाच्या नेमक्या उलट दिशेने म्हणजे पायाच्या बोटाच्या टोकापासून ते डोक्यापर्यंत प्रवास होत असतो. हा ऊर्ध्वगामी प्रवासही अधोगामी प्रवासाप्रमाणेच तीन टप्प्यांत होत असतो. पहिल्या टप्प्यात हा प्रवास पायांच्या बोटांच्या टोकापासून कंबरेपर्यंत होतो. प्राणशक्ती कंबरेपर्यंत आल्यावर होणारी जाणीव एकात्मिकपणे व्हावी यासाठी "उ' काराचा घोष करावा.&lt;br /&gt;दुसऱ्या टप्प्यात हा प्रवास कंबरेपासून ते कंठापर्यंत होतो. प्राणशक्ती कंठापर्यंत आल्याची जाणीव होताच ती अधिक एकात्मिक व्हावी यासाठी "म'काराचा उच्चार करावा तर कंठापासून मस्तकापर्यंत होणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार होतानाच नाद आणि प्राण यांच्या एकतानतेसाठी "अ'काराचा नाद करावा.&lt;br /&gt;अनुसंधानाच्या तिसऱ्या पायरीवर फारसे प्रयास करावे लागत नाहीत. प्राणशक्तीच्या ऊर्ध्वगामी आणि अधोगामी अशा दोन्ही प्रवासांची केवळ जाणीव घेत राहावे लागते. ही जाणीव घेण्याची प्रक्रिया अखंड, विनासायास आणि सतत सुरू राहिली की धारणेचाच विकास ध्यानाच्या रूपात होतो. ध्यान म्हणजेच प्राणशक्तीच्या भ्रमणाची सतत नेहमीसाठी जाणीव घेत राहणे.&lt;br /&gt;अशी जाणीव घेत असतानाच आपण नादानुसंधान करतो. आपण ॐकार गर्जना करतो, तेव्हा शरीरभर आतून-बाहेर खालून-वर आणि डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे अशी सर्वत्र ॐकाराची स्पंदने जाणवायला लागतात. त्यांची स्पंदने हा आपल्या जाणिवेचा विषय केला की ती स्पंदने यथावकाश आपल्या आतल्या शांतिस्थळाला स्पर्श करतात. चित्त शांत आणि शांत होत जाते. प्राणशक्तीची ही जागृती पसरत जाते आणि वैश्विक शक्तीच्या संपर्कात येते. साधक शांत होतो, आनंदी होतो, चैतन्याने भारला जातो. ऊर्जेच्या जागृतीच्या जाणिवेने समाधानी होतो. शरीरात वैश्विक प्राणशक्तीचा संचार होतो. शरीरातल्या प्राणाला प्रेरणा मिळते आणि साधक शक्तिमान होतो.&lt;br /&gt;या अवस्थेत आपण एक संकल्प केला पाहिजे की, आपण ही अवस्था कायम टिकवू आणि ध्यान थांबवले पाहिजे. यानंतर दोन्ही तळवे डोक्यावर ठेवावेत. तिथून ते अधोगामी दिशेने मान, कान, चेहरा, गळा, कंठस्थान, छाती, पोट अशारीतीने पायाच्या तळव्यापर्यंत खाली आणावेत. आपल्या शरीरातले सारे मालिन्य शरीरातून बाहेर पडत असून, आपले शरीर, चित्त शुद्ध होत आहे, अशी कल्पना करावी. तळवे परस्परांवर घासावेत आणि डोळे उघडावेत. हळूच आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव घेऊन मग ते ठिकाण सोडावे.&lt;br /&gt;या साऱ्या प्रक्रियेच्या पायऱ्या खालीलप्रमाणे थोडक्यात देता येतील.&lt;br /&gt;1) प्रार्थना - सहनाववतु, 2) पूर्वतयारी - कपालभाती, योगिक श्र्वसन, नाडीशुद्धी 3) प्राणायाम मंत्र 4) करन्यास 5) अंगन्यास 6) अनुसंधान 7) संकल्प&lt;br /&gt;8) प्राणशक्तीची प्रार्थना 9) प्राणशक्तीचे संचयन&lt;br /&gt;10) विश्र्वशांतीची प्रार्थना। ***&lt;/p&gt;&lt;p&gt;सतीश चौकुलकर &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-1378300730455215587?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/1378300730455215587/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=1378300730455215587' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/1378300730455215587'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/1378300730455215587'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_1189.html' title='अनुसंधानातून ध्यानाकडे'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-7152892530130874263</id><published>2010-05-11T04:52:00.001-07:00</published><updated>2010-05-11T04:52:50.950-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='केंद्र वृत्त'/><title type='text'>केंद्र वृत्त</title><content type='html'>बालमित्रांनो,&lt;br /&gt;विवेकानंद केंद्राकडून साप्ताहिक संस्कार वर्ग सुरू असतात. इयत्ता 5 वी ते 8 वीचे बालमित्र या वर्गांत सहभागी होत असतात. दरवर्षी सुटीच्या कालावधीत विविध शहरांमध्ये केंद्राकडून संस्कार शिबिरे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचेही आयोजन होत असते. गेल्या महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या काही शिबिरांचे वृत्त...&lt;br /&gt;नागपूर : दि. 26 ते 29 एप्रिल या कालावधीत निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची दिनचर्या पहाटे 5 ते रात्री 10 अशी होती. "वीर व्रतधारी बनूया' या विषयावर लखेश दादा, "ऋषीमुनियोंकी संतती हम है' या विषयावर प्रियादीदी तर "आपणही असे बनूया' या विषयावर क्षमाताई यांनी मार्गदर्शन केले.&lt;br /&gt;कृष्णाष्टकम्‌, ऐक्यमंत्र, एकात्मता स्तोत्र, हनुमान चालिसा, राष्ट्रभक्तीपर गीते, मैदानी खेळ, सूर्यनमस्कार, प्राणायाम, नाट्यप्रशिक्षण, मातीची भांडी बनविणे आाणि प्रेरक गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांची आंतरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न झाला. आत्मविश्वास वृद्धी झाली.&lt;br /&gt;समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या अ.भा. प्र. कार्यवाहिका मा. शांताक्का व अध्यक्ष म्हणून नगरप्रमुख श्री. आनंद बागडिया उपस्थित होते. आदरणीय शांताक्का यांनी आई-वडील आणि ग्रहस्थ धर्माचे महत्व सांगितले. यावेळी मातृपितृपूजन व भारतमाता पूजन झाले.&lt;br /&gt;सोलापूर : दि. 18 ते 25 एप्रिल या कालावधीत सोलापूर केंद्राकडून 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांकरिता वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रेरणेतून पुनरुत्थान -धनंजय सूर्यवंशी (विवेक विचार व्यवस्थाप्रमुख), कथाकथन -गीता भालेराव, व्यक्तिमत्व विकास -प्रभाकर जमखंडीकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. वन्य जीव या विषयावर भरत छेडा यांनी सादरीकरणासह मार्गदर्शन केले. शिबीर प्रमुख पार्वती शेटे आणि योगेश, विवेक, राहूल, पवन, किरण, प्रणव, केशव, प्रतीक्षा, पूजा, स्वेता आदी युवा कार्यकर्त्यांनी शिबिरात विविध दायित्व घेतले होते.&lt;br /&gt;मुंबई : दि. 14 ते 18 एप्रिल या कालावधीत मुंबई विवेकानंद केंद्राकडून संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 16 मुले व 16 मुलींनी सहभाग घेतला. विवेकानंदांच्या कथा - विभाग संघटक मंगलाताई, सुलेखन - सुचेता चाफेकर, माझा भारत -मंगलाताई, वैज्ञानिक खेळ -भगवान चक्रदेव याप्रमाणे विविध विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. आशियायी चॅंपियन कु. पूर्वा मॅथ्यू हिची मुलाखत झाली. दि. 18 रोजी मुंबई विभाग प्रमुख श्री. अभय बापट यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. यावेळी पालकांशी संवाद साधला गेला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-7152892530130874263?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/7152892530130874263/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=7152892530130874263' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/7152892530130874263'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/7152892530130874263'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_1375.html' title='केंद्र वृत्त'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-3694212298380014796</id><published>2010-05-11T04:51:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:52:06.885-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रीडा'/><title type='text'>विटी-दांडू</title><content type='html'>विटी-दांडू किंवा गिल्ली-दांडू हा दोन लाकडी तुकड्यांनी खेळला जाणारा भारतीय उपखंडातील ग्रामीण तरुणांचा एक लोकप्रिय खेळ आहे. विटी किंवा गिल्ली चार इंचाचा लाकडी तुकडा असतो. याला दोन्ही बाजूने निमुळता आकार देण्यात आलेला असतो. ह्याला दांडूने मारण्यात येते. एक हातभर लांबीचा लाकडी दंडा ज्याला खेळाडू आरामात फिरवू शकतो.&lt;br /&gt;गिल्ली क्रिकेटमधल्या बेल (क्रिकेट बेल्स) सारखी व दाडू क्रिकेट बॅटसारखा असतो. हा दोन्ही बाजूंनी खेळला जातो आणि त्यात काही नियम असतात. गिल्ली-दंडा खेळात खेळाडूंची संख्या किंवा संघाच्या संख्येची काही अधिकृत सीमा निश्चित केलेली नाहीये. खेळाडू आपल्या सोयीने नियम बनवू शकतात.&lt;br /&gt;हा खेळ दोघातही खेळता येतो आणि दोन संघांमध्येपण खेळला जाऊ शकतो.&lt;br /&gt;गिल्ली मारली गेल्यावर हवेत उडते. जर विपक्षी संघाच्या कोणी खेळाडूने गिल्लीला हवेतच झेलली, तर मारणारा (डाव घेणारा) आऊट होतो.&lt;br /&gt;जर गिल्ली जमिनीवर पडली, तर गिल्लीच्या जवळच्या खेळाडूला, गिल्ली फेकून दंड्याला (जो की खड्ड्याच्या तोंडावर ठेवलेला असतो) मारायचा एक मोका मिळतो, (क्रिकेटमधल्या धावबादसारखं). जर का खेळाडू दंड्याला मारण्यात यशस्वी ठरला, तर डाव घेणारा आऊट होतो आणि जर यशस्वी नाही झाला, तर डाव घेणाऱ्याला एक पॉईंट आणि दुसऱ्यांदा मारायची संधी मिळते.&lt;br /&gt;जास्त पॉईंट मिळवणारा संघ (किंवा व्यक्ती) खेळात जिंकतो. जर डाव घेणारा खेळाडू तीनवेळा प्रयत्न करूनही गिल्लीला मारण्यात यशस्वी नाही झाला तर तो आऊट होतो. हा खेळ क्रिकेटसारखा असून, बरेचशे लोक असं मानतात की क्रिकेट हा खेळ गिल्ली-दांडूवरूनच अस्तित्वात आलेला आहे.&lt;br /&gt;हा खेळ विविध प्रकारे खेळता येतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-3694212298380014796?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/3694212298380014796/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=3694212298380014796' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3694212298380014796'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/3694212298380014796'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_2778.html' title='विटी-दांडू'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-2178563914514197800</id><published>2010-05-11T04:50:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:51:25.596-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतर'/><title type='text'>दर्शन, "गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....!</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;किराणा-भुसार मालाचा असा किरकोळ व्यापारी दुकानदार ही जगभरातीलच व्यापाराच्या प्रांतातील&lt;br /&gt;एक पुरातन संस्था होय. आज मात्र या प्राचीन संस्थेचे पारंपरिक स्वरूप पालटते आहे. कारण&lt;br /&gt;जगाच्या कानाकोपऱ्यातील किरकोळ व्यापाराच्या व्यवसायाचेच रंगरूप आताशा आमूलाग्र बदलू लागलेेले दिसते. &lt;/span&gt;&lt;br /&gt;दुर्बोधतेचा शिक्का रचनेवर बसलेला असल्याने "नवकवितेचे प्रर्वतक' गणल्या गेलेल्या बाळ सीताराम मर्ढेकरांच्या कवितेच्या वाटेला फ़ारसे कोणी सहसा जात नाहीत. असे असले तरीही मर्ढेकरांचा "गणपत वाणी' कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला असतो. निदानपक्षी शालेय जीवनात मराठीच्या क्रमिक पुस्तकात तरी "गणपत वाण्या'शी गाठ झालेली असतेच असते. बाळपणीचे मैत्र टिकावू असते. त्यामुळे, अगदी संपूर्ण कविता जरी नाही तरी ,&lt;br /&gt;गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी&lt;br /&gt;म्हणायचा अन्‌ मनाशीच की या जागेवर बांधीन माडी&lt;br /&gt;मिचकावून मग उजवा डोळा आणि उडवून डावी भिवयी&lt;br /&gt;भिरकावून तो तशीच द्यायचा लकेर बेचव जैशी गवयी&lt;br /&gt;हे त्या कवितेचे पहिले कडवे आजही आठवणारे कितीतरी सापडतील. कर्तृत्वाचे इमले मनातल्या मनातच बांधणारा, परंतु त्या मनोरथांना प्रयत्नाची साथ व्यवहारात यत्किंंचितही न देणारा तो कृतिशून्य "गणपत वाणी' एक दिवस मर्ढेकरांच्याच शब्दांत सांगावयाचे तर "बापडा बिडी पिता पिताना मरून गेला...'&lt;br /&gt;खंगलेल्या दुकानाच्या जागेवर एकही माडी न बांधताच मर्र्ढेकरांच्या कवितेतील "गणपत वाणी' मनातले इमले आपल्या चिवट प्रयत्नांनी भुईवर प्रत्यक्षात उठवण्याच्या खटाटोपात गुंतलेेले ठायी ठायी दिसतील. कष्टांची पराकाष्ठा करणे त्यांना भागच आहे. कारण, आता त्यांच्याही अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. मर्ढेकरांचा"गणपत वाणी' हे खरे म्हणजे एक प्रतीक आहे. किराणा मालाचे पिढीजात दुकान पेठेत थाटलेला, रोजच्या गिऱ्हाईकाशी जिव्हाळ्याचे नाते जोपासलेला, पुड्याच्या दोऱ्याने गुंडाळलेल्या कागदात गूळ-मीठमिरची बांधून देणारा, रोख हिशेब चुकता करण्याचा हठ्ठ न धरता नेहेमीच्या गिऱ्हाईकाला उधारीवर माल देणारा, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा पारंपारिक किरकोळ दुकानदार मर्ढेकरांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या कवितेत नेऊन बसवला आणि त्याचे बारसे केले "गणपत वाणी'.&lt;br /&gt;किराणा-भुसार मालाचा असा किरकोळ व्यापारी दुकानदार ही जगभरातीलच व्यापाराच्या प्रांतातील एक पुरातन संस्था होय. आज मात्र या प्राचीन संस्थेचे पारंपरिक स्वरूप पालटते आहे. कारण जगाच्या कानाकोपऱ्यातील किरकोळ व्यापाराच्या व्यवसायाचेच रंगरूप आताशा आमूलाग्र बदलू लागलेेले दिसते. किरकोळ व्यापाराच्या प्रांतात मोठ्या संघटित व्यवसायघटकांना अलीकडच्या काळात मोठाच रस निर्माण झालेला आहे. जगभरातच हे चित्र दिसते. अनेक संघटित "कार्पोरेट' उद्योग आता किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात उतरले आहेत. आजही उतरत आहेत. केवळ इतकेच नाही तर, नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्याही या व्यवसायात भांडवल गुंतवणूक करून आपले बस्तान बसविण्याबाबत उत्सुक आहेत. राजधान्यांची शहरे, मोठमोठी महानगरे, महानगरसंकुले इथे झपाट्याने वाढत असलेेले मॉल्स, मेगा स्टोअर्स, सुपरस्टोअर्स, हायपर मार्केटस.... या सगळ्या किरकोळ व्यापारातील या नवीन प्रवाहांच्या खुणा आहेत.&lt;br /&gt;याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे, परंपरागत किरकोळ व्यापारी दुकानदार एकीकडे आणि या क्षेत्रात नव्याने हातपाय पसरत असलेले संघटित "प्लेअर्स' दुसरीकडे असे एक द्वैत आता किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात स्थिरावते आहे. या दोन गटांमधील स्पर्धा वाढते आहे. पारंपरिक पध्दतीने किरकोळ व्यापार करणाऱ्या सगळ्या "गणपत वाण्या'चा या स्पर्धेत टिकाव लागणार का, हाच प्रश्न त्यामुळे विचारला जातो आहे. कारण, व्यवसायाचे आकारमान, भांडवली पाया, तंत्रज्ञान... अशा सगळ्याच बाबतीत किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात नव्याने प्रवेशत असलेल्या घटकांची बाजू पारंपरिक व्यापारी दुकानदारांच्या तुलनेत प्रचंड वरचढ आहे. या क्षेत्रातील परिभाषेत, पारंपरिक किरकोळ व्यापाऱ्यांच्या वर्गाला किरकोळ व्यापारांचे "असंघटित क्षेत्र' असे संबांधले जाते. तर नव्याने येत असलेल्या व्यवसायघटकांना किरकोळ व्यापाराचे "संघटित क्षेत्र' असे म्हटले जाते.&lt;br /&gt;भारतातील किरकोळ व्यापाराचे क्षेत्रही आजमितीस या स्थित्यंतरामधून जात आहे. तसे पाहिले तर, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्राचा हा जो रूपपालट घडून येतो आहे, त्या प्रवाहात भारत तुलनेने उशीराच दाखल होत आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. आधुनिक अशा संघटित व्यवसायघटकांनी विकसनशील देशांमधील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्राकडे वळण्याच्या प्रवाहाची पहिली लाट 1990 च्या दशकाच्या प्रारंभी उमटली. 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत ही लाट टिकली. अर्जेन्टिना, ब्राझील, चिली, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, तैवान, फिलिपिन्स या देशांमधील किरकोळ व्यापार क्षेत्राने या पहिल्या लाटेत हात धुवून घेतले. 1990 च्या दशकाच्या मध्यास या लाटेचे दुसरे पर्व जे सुरू झाले, ते त्या दशकाच्या अंतापर्यंत टिकले. ग्वाटेमाल, कोलंबिया, इंडोनेशिया, बल्गेरिया या देशांमधील किरकोळ व्यापाराचे क्षेत्र या दुसऱ्या लाटेमधून प्रक्षाळून निघाले. विकसनशील देशांमधील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात घुमणाऱ्या या प्रवाहाची तिसरी लाट उमटली ती 1990 च्या दशकाच्या अखेरीस. केनिया, निकाराग्वा, पेरू, बोलिव्हिया, व्हिएतनाम, चीन, भारत आणि रशिया या देशांमधील किरकोळ व्यापारक्षेत्र या तिसऱ्या लाटेवर आता स्वार झालेले दिसते.&lt;br /&gt;देशोदेशींच्या किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित व्यवसायघटकांनी बसवलेले बस्तान, यामुळेच एकसारखे दिसत नाही. विकसित देशांच्या गटात किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित घटकांचा हिस्सा सरासरीने जवळपास 75 ते 80 टक्क्यांचा असल्याचे दिसते. विकसनशील देशांच्या गटात मात्र या प्रमाणात तुफान तफावत दिसते. 2006 सालातील जी काही आकडेवारी उपलब्ध आहे, ती बघितली तर पाकिस्तानात हे प्रमाण अवघा एक टक्का इतकेच होते. भारताची स्थिती जरा "बरी' होती. किरकोळ व्यापारात संघटित व्यापारक्षेत्राचा तौलनिक हिस्सा होता चार टक्क्यांचा हे दोन सख्खे शेजारी या यादीत तळाला आहेत. यादीच्या दुसऱ्या टोकाला आहेत मलेशिया (संघटित किरकोळ व्यापार घटकाचा एकंदर किरकोळ व्यापारातील हिस्सा 55 टक्के), थायलंड (40 टक्के), ब्राझील (36 टक्के), इंडोनेशिया (30 टक्के) आणि व्हिएतनाम (22 टक्के).&lt;br /&gt;आर्थिक विकासाच्या संदर्भात ज्या आपल्या शेजाऱ्याबरोबर आपली सतत तुलना केली जाते, त्या चीनमध्येही किरकोळ व्यापाराच्या एकूण उलाढालीत संघटित क्षेत्रांचा तौलनिक हिस्सा 2006 साली जवळपास 20 टक्क्यांच्या घरात होता. संघटित क्षेत्राने किरकोळ व्यापाराबाबत रस घेण्याच्या प्रवाहाच्या तिसऱ्या लाटेत भारताच्या आगेमागेच प्रवेश होऊनही चीन आणि रशिया तुलनेने बरेच पुढे सरकलेले दिसतात; याचे कारण त्या देशाच्या व्यापारविषयक धोरणांत दडलेले आहे. परकीय थेट भांडवली गुंतवणुकीस किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात मुक्तद्वार न देण्याचे या तीनही भांडवली गुंतवणुकीस प्रवेश न देण्याचे हे धोरण चीन आणि रशिया या दोन देशांनी 1990 च्या दशकात क्रमाने शिथील केले. भारताच्या बाबतीत मात्र, ही बंधने शिथिल करण्याची - तीही पुन्हा संपूर्ण नव्हे तर अंशत: प्रक्रिया 2000 सालानंतर हळूहळू सुरू झालेली दिसते.&lt;br /&gt;देशी बाजारपेठेतील संघटित उद्योगघटकांबरोबर व्यवसायीक हातमिळवणी करून किरकोळ व्यापाराच्या भारतीय क्षेत्रात पाऊल घालण्यास आजमितीस बहुराष्ट्रीय अनेक ताकदवान कंपन्या उत्सुक आहेत. परंतु, अशा सुदृढ स्पर्धकांपुढे भारतीय किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रातील असंघटित, पारंपरिक व्यापारी दुकानदारांचा टिकाव लागेल अथवा नाही, या चिंतेपायी किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीस पायघड्या घालण्याबाबत धोरणात्मक एकवाक्यता दिसत नाही. ते साहजिकही आहे. किंबहुना, देशी काय वा बहुराष्ट्रीय काय, संघटित व्यापारघटकांची तगडी स्पर्धा अर्थव्यवस्थेतली पारंपरिक, असंघटीत किरकोळ व्यापारी दुकानदारांना पेलवेल का, ही शंका जवळपास सगळ्याच विकसनशील देशांमधील धोरणकत्यार्ंना आजवर सतावत आलेली आहे. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित व्यवसायघटकांना मुक्त वाव देण्याने असंघटित, पारंपरिक किरकोळ व्यापारघटकांचे अस्तित्वच धोक्यात येईल का, हा खरोखरच एक संशोधनाचा विषय होय. केवळ असंघटित किरकोळ व्यापारीच नव्हे तर, ग्राहक, उत्पादक, शेतकरी... अशांसारख्या अन्य आर्थिक घटकांवर तसेच या क्षेत्रातील रोजगारावर त्याचे कोणते परिणाम संभवतात ?&lt;br /&gt;संघटित व्यापारघटकांचा प्रवेश किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात घडून आल्याने त्याचे जे विविधांगी परिणाम -पडसाद उमटतात त्यांबाबतचा जो एक अभ्यास "इंडियन कौन्सील फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स' या नवी दिल्ली येथील संस्थेने अलीकडेच केलेला आहे .&lt;br /&gt;त्या अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय उद्‌बोधक आहेत. नमुना पाहणी तत्त्वावर (सॅम्पल सर्व्हे) केलेल्या या व्यापक क्षेत्रीय अभ्यासात देशभरातील 10 मोठ्या शहरामधील पारंपरिक किरकोळ असंघटित व्यापारी, दुकानदार, असंघटित तसेच संघटित दुकानदार, व्यावसायिकांकडून नेहमी खरेदी करणारे ग्राहक, शेतकरी, विक्री -विपणनाच्या साखळीतील मध्यस्थ-अडते अशा नानाविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. या व्यतिरिक्त मोठे उत्पादक-कारखानदार, लघुउद्योजक, आधुनिक व संघटित व्यापारी, व्यावसायिक यांचाही समावेश या पाहणीत आवर्जून करण्यात आला होता. संघटित व्यापारी, दुकानदारांनी किरकोळ व्यापाराच्या प्रांतात पाऊल घातल्याने पारंपरिक, असंघटित किरकोळ व्यापारीवर्गावर नेमके काय परिणाम होतात, याचा अभ्यास करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.&lt;br /&gt;संघटित, आधुनिक व्यापारी घटक किरकोळ व्यापाराच्या व्यावसायात प्रवेशल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पिढ्यान्‌पिढ्या व्यवसाय करणाऱ्या असंघटित, पारंपरिक किरकोळ व किराणा भुसार मालाच्या व्यापारी, दुकानदारांवर अरिष्ट कोसळेल, ही भीती निराधार असल्याचा या सर्वेक्षणाचा निर्वाळा आहे. संघटित व्यापारक्षेत्राच्या प्रवेशामुळे किरकोळ व्यापाराच्या प्रांतातील वाढलेल्या स्पर्धेचा चिमटा पारंपरिक, असंघटित व्यापाऱ्यांना जाणवतो हे खरे, परंतु त्यामुळे या क्षेत्रातील उद्यमशीलताही सक्रीय व स्पर्धात्मक बनत असल्याचे या अभ्यासक्रमाद्वारे समोर आले आहे. बदललेल्या वातावरणात टिच्चून टिकून राहण्यासाठी पारंपरिक किरकोळ व्यापारीही प्रगत तंत्रज्ञानाचा अंगिकार करतात. आपले परंपरागत ग्राहक आपल्याशीच एकनिष्ठ राहावेत यासाठी नानाविध व्यावसायिक क्लृप्त्या लढवितात, असे या पाहणीअंती स्पष्ट झाले आहे. "गणपत वाण्या'च्या अंगी असणाऱ्या या चिवट जिजीविषेचे हे दर्शन जितके दिलासादायक, तितकेच आश्र्वासक नाही का?&lt;br /&gt;साभार : अर्थबोधपत्रिका&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-2178563914514197800?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/2178563914514197800/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=2178563914514197800' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/2178563914514197800'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/2178563914514197800'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_7174.html' title='दर्शन, &quot;गणपत वाण्या&apos; च्या चिवटपणाचे.....!'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-8022128941213191660</id><published>2010-05-11T04:49:00.001-07:00</published><updated>2010-05-11T04:49:57.391-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतर'/><title type='text'>कृताद्न्यता</title><content type='html'>भारतीय संस्कृती ही आपल्यातील सद्‌गुणांची वाढ व्हावी व दुर्गुण कमी व्हावेत, अशारीतीने बनलेली आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की आपल्या दैवी संपत्तीत वाढ व्हावी व आसुरी संपत्ती कमी व्हावी. यासाठी निरनिराळ्या सद्‌गुणांचे आचरण करून त्यांची जोपासना केली पाहिजे. त्यासाठी आपण एकेका सद्‌गुणाचा सविस्तर विचार करू, प्रथम आपण कृतज्ञता या गुणाचा विचार करू.&lt;br /&gt;कृतज्ञता शब्द उच्चारला की लोक म्हणतात, त्यात काय नवीन गोष्ट सांगताय? कोणी काही मदत केली तर आम्ही थॅंक्स, आभारी आहे, असे म्हणतच असतो, परंतु आभारी आहे वगैरे म्हणणे हा केवळ एक शिष्टाचार झाला. कृतज्ञता म्हणजे शिष्टाचारपेक्षा काहीतरी वेगळे आहे, त्याचा मनाशी, हृदयाशी संबंध आहे. तो वरवरचा शिष्टाचार नाही, भारतीय संस्कृतीचा तो एक भाग आहे. माणसाचे मन उन्नत होऊन दैवीगुणांची वाढ होण्यासाठी याची जरुरी आहे.&lt;br /&gt;कृतज्ञता म्हणजे आपल्याला मदत करून किंवा काही देऊन उपकृत केल्याची भावना. ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण काही छोटीशी परतफेडही करतो, परंतु ही परतफेड म्हणजे त्याच्या ऋणातून मुक्त होणे असे मात्र नाही. उलट त्या व्यक्तीच्या ऋणात राहणे आपण पसंत करतो, ही कृतज्ञता होय.&lt;br /&gt;आई मुलाला 9 महिने गर्भात वाढविते, तो भार आनंदाने सहन करते. त्याचे संगोपन करते, वाढविते, त्याला पुढील आयुष्यात आवश्यक असलेल्या गोष्टी शिकविते. त्यामागे तिची काहीही अपेक्षा नसते. वडीलही मुलांसाठी सर्व गोष्टी करीत असतात. गुरुजन आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानार्जन करून सज्ञान बनवीत असतात. त्यामुळे आई, वडील, गुरुजन यांचे आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे.&lt;br /&gt;आपल्या घरी कामासाठी गडी, मोलकरीण असते. आपण त्यांना दर महिन्याला पगार देतो व आपले काम झाले असे समजतो, परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यातील केलेल्या या योगदानामुळे आपले जीवन सुसह्य झालेले असते. त्यामुळे आपण त्यांचे कृतज्ञ असले पाहिजे. निव्वळ पैसे फेकून सर्व कामे होत नसतात. आपण कृतज्ञता दाखविण्यावर ते लोकसुध्दा मनापासून काम करतील.&lt;br /&gt;संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी निंदकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे. धोबी साबण लावून कपडे स्वच्छ धुवून देतो, परंतु त्यासाठी तो पैसे घेतो परंतु निंदक मात्र आपले दोष सतत दाखवून आपली सुधारणा करण्यासाठी आपणास फ़ुकटात मदत करीत असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, "निंदकाचे घर असावे शेजारी!'&lt;br /&gt;माणसात दैवी संपत्तीची वाढ करणारी कृतज्ञता आपण अंगी बाणवूया व मानवाचे देवमाणसात रूपांतर होण्यासाठी प्रयत्न करूया।&lt;br /&gt;वसंत कुलकर्णी ठाणे&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-8022128941213191660?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/8022128941213191660/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=8022128941213191660' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/8022128941213191660'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/8022128941213191660'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_3555.html' title='कृताद्न्यता'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-7027634568308645431</id><published>2010-05-11T04:46:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:48:52.157-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इस्लाम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पाकिस्तान'/><title type='text'>माधुरी गुप्ताचादेशद्रोह</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;माधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा&lt;br /&gt;अपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का&lt;br /&gt;देणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस&lt;br /&gt;डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत,&lt;br /&gt;प्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत&lt;br /&gt;आणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला&lt;br /&gt;अधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब&lt;br /&gt;चिंताजनक आहे।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#333399;"&gt;इस्लामाबाद (वृत्तसंस्था)- पाकिस्तानी गुप्तचर संस्था "आयएसआय'साठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेली महिला राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता हिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिले आहे.&lt;br /&gt;माधुरी गुप्ता इस्लाम धर्मामुळे प्रभावित झाली होती व तिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. ती शिया मुस्लिम आहे, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.&lt;br /&gt;""इस्लामच्या शिकवणुकीमुळे प्रभावित झालेल्या माधुरी गुप्ता हिने इस्लाम धर्म स्वीकारला खरा; मात्र, आपली ही नवीन ओळख जाहीर करण्यास ती धजावत नव्हती. माधुरी गुप्ता हिच्या नातेवाईकांचे लखनौतील ़़ख्यातनाम मुस्लिम परिवार असलेल्या आशिक हुसेन जाफरी यांच्या कुटुंबीयांशी निकटचे संबंध आहेत. माधुरी गुप्ता हिने आपल्या पूर्वायुष्यातील मोठा कालावधी लखनौतील जाफरी कुटुंबीयांसमवेत काढलेला आहे. येथेच तिला मुस्लिम मूल्यांची शिकवणूक मिळाली,'' असेही प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटलेले आहे.&lt;br /&gt;&lt;/span&gt;रमझानच्या महिन्यात एका स्थानिक पत्रकाराने संवाद साधला असता माधुरी तेव्हा त्याला म्हणाली,""माझे उपवास सुरू आहेत. मला इस्लामविषयी प्रचंड आदर आहे.''असेही वृत्तात म्हटलेले आहे.&lt;br /&gt;माधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा अपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का देणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत, प्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत आणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला अधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब चिंताजनक आहे.&lt;br /&gt;भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसकट इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरविणाऱ्या रॅकेटचा वेळीच पर्दाफाश झाला, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आनंदाची म्हटली पाहिजे. पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्तांचे जे कार्यालय आहे, त्या कार्यालयात काम करणाऱ्या द्वितीय सचिव दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने ही माहिती आयएसआयसारख्या संस्थेला पुरवावी, ही तशी गंभीर बाब होय. माधुरी गुप्ता नावाच्या महिला अधिकाऱ्याचे हे कृत्य म्हणजे देशाशी "गद्दारी'च होय. पाकिस्तान अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने भारतात घातपाती कारवाया घडवून निष्पाप लोकांचे जीव घेण्याचे कारस्थान करत असताना आपल्याच देशाच्या महिला अधिकाऱ्याने गोपनीय माहिती त्या देशाला पुरवावी, हा देशद्रोहही आहे.&lt;br /&gt;माधुरी गुप्ता नावाच्या या महिलेने यासंदर्भात जो कबुलीजबाब दिला आहे, तो तर आणखी धक्कादायक आहे आणि भ्रष्टाचाराने कुठले टोक गाठले आहे, यंत्रणा कशा बरबटल्या आहेत, याचा परिचय देणारा आहे. परराष्ट्र सेवेअंतर्गत विदेशात काम करताना या महिलेला 70 हजार रुपये पगार असल्याची माहिती आहे. शिवाय, इतर सोई-सवलती आहेतच. असे असतानाही ही बाई म्हणते, मला पैशांची अतिशय आवश्यकता असल्याने मी ही माहिती आयएसआय व इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरवीत असे. लठ्ठ पगार आणि सोई-सवलती मिळत असतानाही या बाईला अतिरिक्त पैसा कशासाठी हवा होता आणि तो मिळविण्यासाठी तिने कोणकोणती माहिती आयएसआयला पुरविली, याचा शोध आता जरुरी आहे.&lt;br /&gt;देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. घोटाळ्यांवर घोटाळे होत आहेत. लाच घेताना पकडले, अशी बातमी वर्तमानपत्रात नाही, असा दिवसच उगवेनासा झाला आहे. त्याची आता लोकांना सवयही झाली आहे. बातमी आली की, लोक ती वाचतात, त्यावर चर्चा करतात अन्‌ दुसरी बातमी आली की, पहिली विसरतात व नव्याची चर्चा करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष केतन देसाई यांच्याकडे आयकर खात्याने धाड घातली असता जे घबाड मिळाले, त्याचे वृत्त वाचूनच अनेक जण चक्रावून गेले. त्यांच्याकडे अठराशे कोटी रुपये रोख आणि दीड टन सोने आढळून आले. कुठून आणला याने एवढा पैसा? सामान्यांना त्याची आजही माहिती नाही आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाही. मध्यंतरी महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल बाली यांना दोन कोटींची लाच घेताना पकडले, त्यानंतर सुमित्रा बॅनर्जी या आयकर सहआयुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्याला कोट्यवधींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मध्यप्रदेशातील आयएएस जोशी दाम्पत्याकडे तीनशे कोटींची माया आढळून आल्याचे प्रकरणही अलीकडचेच आहे. आणखी एक घटना एकदम ताजी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात सहसचिव पदावर असणारे अो. रवी यांच्यावर 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, सीबीआयने त्यांच्या घरी छापा मारला आहे. पैसा दिल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही, असा निर्धारच जणु बहुतांश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतोय्‌ आणि लाच दिल्याशिवाय काम होतच नाही, असा जनतेचाही समज झालेला आहे. या सगळ्या घटना बघितल्या, तर जनतेचा समज योग्यच म्हटला पाहिजे. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती कुजली आहे, सडली आहे, चपराश्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण कसे भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, याचेच निदर्शक या सगळ्या घटना आहेत. माधुरी गुप्ता यांनीही पैशांसाठी (की इस्लामसाठी?) गोपनीय माहिती विकून भ्रष्टाचारच केला आहे, पण त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, तो देशाच्या सुरक्षेलाच धोका पोहोचविणारा आहे. पाकिस्तानसाठी चाललेली या बाईंची हेरगिरी उघड झाली नसती, तर आगामी काळात देशाला आणखी कोणकोणत्या संकटाला सामोरे जावे लागले असते, किती निष्पाप लोकांना नाहक जीव गमवावा लागला असता, याची कल्पना न केलेलीच बरी.&lt;br /&gt;53 वर्षे वय असलेल्या गुप्ता बाईंना उर्दू चांगले लिहिता, बोलता आणि वाचता येते म्हणून तिला पाकिस्तानात पाठविण्यात आले, तर तिने त्याचा असा दुरूपयोग केला. पकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांबाबत भारताचे जे धोरण आहे, त्याची माहिती आयएसआय व इतर पाकी यंत्रणांना पुरवून या बाईने देशाच्या सुरक्षेशीच खेळ केला आहे.&lt;br /&gt;पान 23 वरुन....&lt;br /&gt;गुप्ता बाईंची हेरगिरी दोन वर्षे बिनबोभाट चालली, पण आपल्या कार्यकक्षेबाहेरची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणे सुरू केले, तेव्हा संशय आल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली अन्‌ बाईची हेरगिरी उघड झाली. पाकिस्तानात राहून भारतासाठी हेरगिरी केली असती, तर समजण्यासारखी गोष्ट होती, पण बाईने आपल्या देशाशी संबंधित संवेदनशील माहिती त्या देशाला पुरवून फार मोठे पाप केले आहे. पैशांची एवढीच आवश्यकता होती, तर आपल्या सहकाऱ्यांना, वरिष्ठांना सांगून मदत मिळविता आली असती. पैशांच्या आवश्यकतेमागील कारण योग्य वाटले असते, तर सहकाऱ्यांनीही मदत केली असती. प्रसंगी सरकारकडून मदत मिळवून दिली असती, पण असे काही न करता गुप्ता बाईने एकाच वेळी भ्रष्टाचार, धर्मद्रोह अन्‌ देशद्रोह असे तीन गुन्हे केले आहेत. त्यामुळे गोपनीय माहिती कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुप्ता बाईला किमान दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, यात शंका नाही. या गुप्ता बाईने दिलेल्या आणखी एका माहितीची शहानिशा करणे क्रमप्राप्त आहे. दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये भारताची जी उच्चायुक्त कार्यालये आहेत, त्या कार्यालयांमधील काही अधिकारीही हेरगिरी करीत असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर सरकारने अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. या हेरगिरी प्रकरणाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील आपल्या उच्चायुक्त कार्यालयांमधील कामकाजाच्या पद्धतीचा आढावा घेऊन यंत्रणा स्वच्छ केली पाहिजे. वास्तविक, पाकिस्तानमधील उच्चायुक्त कार्यालयात काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा माधुरी गुप्ता यांना देशसेवेसाठी फायदा करून घेता आला असता. अशी संधी सर्वांना मिळत नसते. ती नशिबाने माधुरी गुप्ता यांना मिळाली. देशासाठी उत्तम कामगिरी करून नाव कमावण्याऐवजी त्यांनी स्वत:ला व देशालाही खाली मान घालायला लावणारे कृत्य केले आहे.&lt;br /&gt;साभार : तरुण भारत&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-7027634568308645431?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/7027634568308645431/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=7027634568308645431' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/7027634568308645431'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/7027634568308645431'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_6861.html' title='माधुरी गुप्ताचादेशद्रोह'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-4113665096564478563</id><published>2010-05-11T04:45:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:46:13.166-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भिशिकर'/><title type='text'>तरुण साधकांचा प्रपंच</title><content type='html'>गेल्या काही वर्षांत अनेक तरुण साधक मित्रांच्या विवाह समारंभात उपस्थित राहाण्याचा योग आला. अगदी ताजा समारंभ म्हणजे मिलिंदच्या लग्नाचा. कुणी विचारेल मग यात काय झालं? मुलं मोठी होतात आणि गृहस्थामश्रम स्वीकारतात. तुम़च्या मित्रांचे विवाह, यात मुद्दाम सांगण्यासारखं काय आहे येवढं? प्रश्न योग्य आहे, पण अशा मुलांची नावं मला स्मरतात तेव्हा वाटतं की, सभोवार आपण पाहतो तसा सर्वसामान्य चाकोरीतला गृहस्थाश्रम हा नाही.&lt;br /&gt;मकरंद, पंकज, माधव, विजय, शशांक, प्रमोद, दुसरा मकरंद ही नावाची मालिका. या मुलांचं विवाहपूर्व जीवन मी पाहिलेले आहे. नंतरचंही जीवन पाहतो आहे. खरं सांगायचं तर ही मुलं प्रपंचात पडतील असं मला प्रथम वाटलंच नव्हतं. कारण ती "साधक' बनलेली होती. उपासनेच्या मार्गाकडे वळली होती. या सगळ्या मुलांनी आपलं जीवनध्येय निश्चित केलं होतं. आत्मदर्शन आणि अखंड आनंदानुभूती. तसंच परमार्थाचा प्रसार !&lt;br /&gt;ही गोष्ट माझ्या निदर्शनाला आली तेव्हा मला खूप नवल वाटलं होतं. कारण ही मुलं चांगली शिकली-सवरलेली. कुशाग्र बुध्दीची. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असलेली, पण याच वयातील आणि असंच शिक्षण वगैरे झालेल्या कितीतरी कमावत्या तरुणांपेक्षा किती वेगळी ! खूप पैसा मिळवावा, उपभोगसाधनं गोळा करावीत. इंद्रीयसुखात डुंबावं, नाटक-सिनेमा-हॉटेलिंग यात आनंद मानावा, अशा प्रवत्तीची तरुण मुलं पदोपदी दिसतात. त्यात कोणाला काही गैर वाटत नाही. न आई-वडिलांना न समाजाला. हेच चांगलं आणि यशस्वी जीवन, अशी त्यांची धारणा. अशा मुलांच्या दोन हाताचे चार हात झाले, घर समृध्द करण्यातच धन्यता त्यांना वाटली, तर ते जगरहाटीला धरूनच ठरते.&lt;br /&gt;उलट, परमार्थाकडे आकृष्ट झालेली, उच्चविद्याविभूषित तरुण मुलं म्हणजे मात्र कुतूहलाचा, टीकाटिप्पणीचा विषय. "ही काय दुर्बुध्दी आठवली तरुणपणीच या मुलांना कोणास ठाऊक !' म्हणून हळहळणारेही असतातच, पण कशाचीही चिंता न करता या मुलांचा कार्यक्रम चालू असतो. पहाटे उठणं, व्यायाम करणं, ध्यानाला बसणं, नामस्मरणात रंगणं, संतसाहित्यात रमणं, स्वामी माधवनाथांच्या सत्संगाला व प्रवचनांना जाणं, स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचे उत्सव दृष्ट लागावी अशा देखणेपणानं व कल्पकतेनं पार पाडणं, नित्य अभ्यास विषयावर चिंतन करणं, बस, हाच एक ध्यास. दिवसभराचा सगळा कार्यक्रम रेखीव. कुठे वेळेचा अपव्यय नाही, सुख-साधनांची आसक्ती नाही, हे हवं आणि ते हवं नाही. सवंग करमणूक नाही. भलतं-सलतं खाणंपिणंही नाही.&lt;br /&gt;सात्विक आनंद!&lt;br /&gt;एकदा मी मकरंदला विचारलं, ""इतर तरुणांप्रमाणे मौजमजा करावीशी वाटत नाही तुला? कसलं रुक्ष आणि कळाहीन जीवन अंगिकारलंय तुम्ही तरुण मुलांनी?''&lt;br /&gt;या प्रश्नांवर मकरंद प्रथम केवळ हसला. मला वाटलं तो उत्तराची टाळाटाळ करणार, पण त्यानं तसं केलं नाही. तो म्हणाला, ""बापूसाहेब, ज्या प्रकारचं जीवन आम्ही स्वीकारलं आहे, ते नियमबाह्य असेल, संयमित असेल, आमच्याच वयाच्या इतर बहुतेक तरुणांना नाकं मुरडण्यासारखं वाटत असेल, पण आम्हाला त्यापासून सुख वा आनंद लाभत नाही, हा मात्र सर्वस्वी चुकीचा समज आहे. आम्ही ध्यानास बसतो, नाम घेतो, सत्संगाला उपस्थित असतो, प्रवचनं ऐकतो, पाद्यपूजेच्या सोहळ्यात भाग घेतो आणि हे करीत असताना आमचा प्रत्येक क्षण दिव्य आनंदाचाच असतो. राजस आणि तामस स्वरूपाचा नव्हे, तर सात्विक आनंद आम्ही लुटत असतो. उपभोग्य वस्तूंकडे म्हणजे विषयाकडे मनाची धाव नसल्यामुळे मन पुष्कळ शांत राहते, हलके राहते व समाधान लाभते.''&lt;br /&gt;सुमारे 22-23 वर्षांचा एक तरुण मुलगा मला हे सांगत होता. एक श्रेष्ठ प्रतीचा, दिवसाचे 24 ही तास चित्त व्यापून टाकणारा आनंद लाभतो, हे अगदी सहज बोलत होता. आपल्या मार्गदर्शक सद्‌गुरूंसंबंधी अपार श्रद्धेचा, अकृत्रिम आविष्कार तो करीत होता. त्याचवेळी मी मकरंदला विचारलं होतं, ""लग्नबिग्न करायचा विचार आहे का तुझा?'' ""अद्याप त्या बाबतीत मी काही ठरवलं नाही बापूसाहेब. आजच ठरवलं पाहिजे असंही नाही. पू. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करणं हेच सध्यातरी करायचं आहे. लग्न करणं किंवा न करणं यापैकी कोणताही पर्याय मी पुढे स्वीकारू शकेन. त्यामुळे जीवनात मोठे अंतर पडतं, असंही मला वाटत नाही.''&lt;br /&gt;काय कारण असेल ते असो, पण या मुलांनी प्रपंचात पडण्याचा निर्णय केला. मकरंद त्याच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी जेव्हा मला भेटला, तेव्हा मी त्याला विचारलं, ""मकरंद, आता जीवनाचा नवा अध्याय सुरू होईल तुझ्या. आजवर एकचित्त होऊन परमार्थ साधना करता आली तुला. इत:पर वेगळी दिशा मिळेल तुझ्या दिनक्रमाला. साधक मित्रांचा सहवास, ध्यानधारणा, सद्‌गं्रथांचे वाचन, ध्यानकेंद्राची कामं इत्यादीसाठी वेळ कसा मिळणार तुला? तुझ्या पत्नीच्याही अपेक्षा राहतील. तुझ्या फावल्या वेळाचा वाटा तिलाही द्यावाच लागेल.''&lt;br /&gt;मी विचारले ते मकरंदची परीक्षा पाहण्यासाठी नव्हे. मला त्यावेळी खरंच असं वाटत होतं की, एका म्यानात दोन तलवारी राहाणार कशा? प्रपंच आणि परमार्थ यांचं घनिष्ट साहचर्य या तरुण मुलाला साधणार कसं? यांची मानसिक ओढाताण तर होणार नाही? मकरंदची गुरुनिष्ठा अत्यंत उत्कट. परमार्थाची त्याची ओढ जबरदस्त. ध्यानाला बसला की त्याचा देहभाव हरपून जायचा. पुरता रंगला होता तो या मार्गात. आता संसारात पडल्यावर कोठल्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल या मुलाला? म्हणूनच मी त्याला ही पृच्छा केली होती. हा विवाह न करता अधिक आनंदात राहिला असता, असं माझ्या अंत:करणात खोलवर कुठंतरी वाटत होतं.&lt;br /&gt;परमार्थी भूमिका&lt;br /&gt;माझ्या प्रश्नाचा सगळा आशय मकरंदच्या ध्यानात आला असावा. प्रश्नाचं गांभीर्य जाणूनच त्यानं मला सविस्तर उत्तर दिलं. जणू काही आपल्या सगळ्या तरुण साधक मित्रांचा प्रतिनिधी या नात्यानं. त्याचं हे उत्तर तीन-चार वर्षांपूर्वीचं, पण माझ्या ध्यानात पक्के राहून गेलेले. त्यानंतर मकरंदच्या साधक मित्रांचेही विवाह झाले. त्यांच्यापैकी कोणालाही विचारलं असतं तरी मकरंदनं सांगितलं तेच त्यांनी सांगितलं असतं, यात मला मुळीच शंका नाही. मिलिंदच्या लग्नाला 8 दिवसांपूर्वी गेलो तेव्हा या जुन्या संभाषणाचं स्मरण मला झालं. मकरंदला जे मी विचारलं, ते या मुलांपैकी कोणालाही पुन्हा विचारलं नाही. विचारण्याची गरजच नव्हती.&lt;br /&gt;मकरंदशी झालेल्या प्रश्नोत्तरातून त्याची जी भूमिका मला कळली, ती केव्हातरी सर्वच तरुण मित्रांपुढे यावी असं मला वाटतं. म्हणून मकरंदाचं म्हणणं जरा विस्तारानं नमूद करीत आहे. मकरंद म्हणाला, ""माझ्या अनेक हितचिंतकांनी तुमच्याप्रमाणेच प्रश्न विचारला, मला वाटतं दोन गोष्टी स्पष्ट करून टाकणं बरं. पहिली गोष्ट ही की श्री स्वामींच्या संमतीने आणि त्यांचा शुभाशीर्वाद घेऊनच हे पाऊल मी उचललं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सभोवार लोक कशा प्रकारचे जीवन सुखकारक मानतात, यासंबधी मीही काही विचार केला आहे. माझे सद्‌गुरू हे स्वत: प्रापंचिक आहेत, त्यांचा प्रपंच मी जवळून पाहिला आहे. आंधळेपणाने गतानुगतिक म्हणून मी काही करतो आहे, अशातला भाग नाही. प्रपंचाचं स्वरूप मला कळलेलं आहे. त्या प्रपंचात परमार्थ कसा भरावा याचं साक्षात्‌ उदाहरण माझ्या दृष्टीपुढं आहे. मी प्रवाहपतित होईन, असं मला वाटत नाही.''&lt;br /&gt;एका तरूण मुलाच्या मुखातून निघणारे, सध्याच्या भोगप्रवण वातावरणात सहसा कानी न येणारे केवढे हे आत्मनिर्भराचे शब्द ! अन्‌ मग मकरंदनं प्रपंचाचं त्याला कळलेलं स्वरूप मला ऐकविलं. तो म्हणाला, ""मी ऐकले, वाचले आणि पाहिले त्यावरून कोणत्या मर्यादेत प्रपंच करावयाचा यासंबंधीच्या कल्पना स्पष्ट झाल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही स्वीकारलेला साधनेचा मार्ग आणि घरगृहस्थीचा तथाकथित व्याप यात मूलत: विरोध मानण्याचे कारण नाही. उलट परमार्थ नसलेला पसारा नि:सार होय. खाणेपिणे, उपभोग घेणे इत्यादी गोष्टींपुरतेच जीवन सीमित राहिले तर ते मनुष्यजीवन नव्हे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर आत्मदर्शनाच्या साधनेने त्याचे सार्थक करावयास पाहिजे. बुद्धीचा निश्चय आहे. संतांचा हा निर्णायक सांगावा आहे.&lt;br /&gt;आता दुसरी गोष्ट : प्रपंच अशाश्र्वत आहे. मी किंवा माझी भावी पत्नी, आमचे सारे आप्त यापैकी कोणाच्या देहाची शाश्र्वती आहे? ही अशाश्र्वतता गृहीत धरून मी प्रपंचात पाऊल टाकणार आहे. तसेच मला हेही ठाऊक आहे की बरे वाईट माझ्यावर येणारच. तेव्हा या सर्व प्रसंगात चित्त प्रसन्न राखण्याचा अभ्यास करणे, त्यासाठी शाश्र्वत वस्तूचा बोध अंत:करणात मुरविणं हा परमार्थाचा भाग आहे, हेच सार आहे. माझे प्रत्येक कर्म जर भगवंतापीत्यर्थ झाले तर संसारही तसाच होईल.&lt;br /&gt;तिसरी गोष्ट : घरादाराचा व्याप अवघड होऊन बसतो. तो "मी-माझे' या अहंकाराने व वासना आणि गरजा यांना आळा न घातल्याने. ही वखवख जर मला नसेल तर अमुक गोष्ट नाही म्हणून मी रडणार नाही किंवा वैभव लाभले म्हणून नाचणार नाही. उपभोगाच्या स्पर्धेत मी उतरणारच नाही. परमार्थ प्रयत्नपूर्वक करावयाचा व प्रपंचात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानावयाचे, हीच सार्थ जीवन जगण्याची खरी पध्दती आहे.''&lt;br /&gt;लोकांतील गैरसमज&lt;br /&gt;मला हे सगळेच मोठे अवघड वाटत होते. मकरंद मात्र अगदी सहजपणे बोलत होता. मी माझे समाधान व्हावे म्हणून त्याला आणखी एकच प्रश्न विचारला. माझा प्रश्न असा : ""संसार जर सारहीन आहे व परमार्थ जर जीवनाला सारभूत आहे, तर त्या प्रपंचाचा व्याप मागे लावून घेतोस कशाला? सद्‌गुरूंनी खरे तर तुझ्यासारख्या साधकाला या मार्गाने जाऊच द्यावयास नको होते. श्रीरामकृष्ण परमहंसांनी नाही का आपल्या तरुण शिष्यांना संन्यासदीक्षा घ्यावयास लावली?''&lt;br /&gt;पण याही प्रश्नाचं उत्तर मकरंदने सहजपणे देऊन टाकले. तो म्हणाला, ""सध्याचा काळ जरा लक्षात घेतला पाहिजे आणि जे जीवनध्येय माझ्यापुढे स्थिर झाले आहे, त्याचाही संदर्भ ध्यानात ठेवला पाहिजे. सध्या परमार्थ व प्रपंच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि परमार्थ ही उत्तरायुष्यात केव्हातरी सवडीने करावयाची गोष्ट आहे, असा समज बळावलेला दिसतो. तरुणपणी तर परमार्थाचा वाराही नकोसा वाटतो. हा अपसमज दूर झाला पाहिजे आणि प्रपंचच परमार्थरूप करता येतो, हा विश्र्वास बळावला पाहिजे. असा परमार्थरूप प्रपंच धन्य आणि आनंदमय ठरतो, हे लोकांना प्रत्यक्ष पाहता आले पाहिजे. कोणी अविवाहीत व एकांतात राहून परमार्थी झाला, तर "छे, हा मार्ग आपल्यासाठी नव्हे' असे म्हणून तरुण मंडळी चटकन्‌ मोकळी होतात. आम्हाला स्वत:चा उद्धार तर करून घ्यायचाच आहे, पण परमार्थाचे शुद्ध स्वरूपात पुनरुज्जीवन करण्याचे दायित्व देखील साधक या नात्याने आमच्यावर आहे, असे आम्ही मानतो. श्री सद्‌गुरू स्वामी समर्थांची एक ओवी वारंवार सांगतात -&lt;br /&gt;आत्मज्ञान जीर्ण जर्जर ।&lt;br /&gt;त्याचा करी जीर्णोद्धार ।&lt;br /&gt;विवेके पावे पैलपार ।&lt;br /&gt;या नाव साधक ।।&lt;br /&gt;"परमार्थासी माजविले । विरवित बळे' असेही समर्थांनी म्हटले आहे. या दायित्वाचा स्वीकार करून जीवन आम्हाला जगायचे आहे. जे पाच-दहा टक्के सात्विक प्रवृत्तीचे लोक समाजात असतील, त्यांच्याद्वारे आध्यात्मिक पुनरुत्थान घडवून आणायचे आहे. या पुनरुत्थानामागोमाग आपले भौतिक जीवनही उजळून निघेल, असा आमचा विश्र्वास आहे.''&lt;br /&gt;कृतार्थ जीवनाचा वस्तुपाठ&lt;br /&gt;अशा स्वरूपाची चर्चा कधी विस्मरणात जात नाही. मकरंदचा आणि त्याच्या अनेक साधक मित्रांचा विवाह झाला. सर्वसामान्यांप्रमाणेच तेही गृहस्थी बनले. ज्यांचे ज्यांचे साधकावस्थेत विवाह झाले, त्यांचे जीवन मी पाहतो आहे. या मुलांपैकी कोणामध्येही आसक्ती, वखवख, साधनेतील टाळाटाळ मला अद्याप तरी दिसलेली नाही. पतिपत्नी दोघांचाही मार्ग एकच. मुलांनी निवड योग्य अशीच केलेली आहे. परवा मिलिंदच्या लग्नाच्या वेळी स्वामी मोठ्या कौतुकाने म्हणाले, ""ही मुले अशी आहेत की, लग्नाच्या दिवशी देखील त्यांच्या नित्यसाधनेत खंड पडलेला नाही. उगाच आपण प्रपंचाचा बाऊ करीत असतो. परमार्थावरील पकड घट्ट असली की प्रपंचाच्या मर्यादा कळतात व आपल्या बोधाचा जो आनंद आहे, तो बाधित होत नाही. केवळ भोगाधीन जीवन हे पशुजीवन होय. परमार्थी साधकाला आपली कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय अशी कर्तव्ये उत्तमप्रकारे पार पाडता येतात, हे आपल्या जीवनानेच आपल्याला दाखवून द्यावे लागेल.''&lt;br /&gt;प्रपंच आणि परमार्थ यांच्या अन्योन संबंधाची व जीवन कृतार्थ करण्यासाठी लागणाऱ्या गुणवत्तेची अशी नवीन जाण या मुलांच्या विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने मला लाभत गेली आहे. म्हणूनच, या मुलांच्या भावी कर्तृत्वासंबंधी काही आगळीच स्वप्ने मला पडतात. ती साकार झालेली पाहण्यास मी असलो काय आणि नसलो काय, त्याचं महत्त्व मला वाटत नाही.&lt;br /&gt;***&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-4113665096564478563?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/4113665096564478563/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=4113665096564478563' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4113665096564478563'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4113665096564478563'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post_11.html' title='तरुण साधकांचा प्रपंच'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-8221455507094426439</id><published>2010-05-11T04:43:00.000-07:00</published><updated>2010-05-11T04:44:53.836-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाइना'/><title type='text'>चिनी चक्रव्यूहाचा भेद</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;जपानने चीनच्या विस्तारवादावर तोडगा म्हणून&lt;br /&gt;भारताशी नव्याने गोत्र जुळविल्याचे वर्तमान आहे.&lt;br /&gt;या नव्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठीच&lt;br /&gt;भारताने अन्दमान निकोबारला अत्याधुनिक&lt;br /&gt;पाणबुड्या व युद्धनौका यांनी सुसज्ज असे&lt;br /&gt;नौदलाचे तळ उभे करण्याचे ठरविले आहे. या&lt;br /&gt;माध्यमातून हिन्दी महासागरातली चीनची&lt;br /&gt;घुसखोरी आटोक्यात आणता येईल ही खात्री&lt;br /&gt;आपल्या नौदलप्रमुखांनी व्यक्तविली आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;चीनने तिबेटवर ताबा मिळविला या घटनेला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने चीनला या कृतीपासून रोखले असते, तिबेटच्या स्वातंत्र्याची ध्वजा उंच उचलून धरली असती, तर त्यानंतरच्या दशकांमध्ये चीनकडून भारताचे जे अपमान सातत्याने झाले, त्यापासून आपल्या अब्रूचीही राखण करता आली असती. सुरुवातीस आपण "हिन्दी-चिनी भाई भाई' या घोषणेची व पंचशील धोरणाची कबुतरे उडविली, खोट्या भ्रामक मृगजळामागे धावण्यात धन्यता मानली. चीनने मात्र, सरळ सैन्य पाठवून आपला पराभव केला. नंतर काही वर्षे उलटल्यावर आपण पुन्हा चीनशी बोलणी सुरू केली. ही बोलणी करण्यासाठी आपले बडे पुढारी बीजिंगला गेले. चीनच्या राज्यकर्त्यांनी यापैकी प्रत्येकाकडून "तिबेटवर चीनचे निर्भेळ वर्चस्व आहे' या वाक्यावर सह्या घेतल्या. एकदा तिबेटवरचा स्वत:चा हक्क असा मोहोरबंद करून घेतल्यावर चीनने "अरुणाचल सुद्धा चीनचाच हिस्सा आहे' असा सूर आळविण्यास सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे गेल्या वर्षापासूनच नियतीने भारताच्या बाजूने फासे टाकण्यास प्रारंभ केला व या वर्षी तर वेगवेगळ्या कारणांमुळे चीनची कोंडी होतेय्‌ असे चित्र दिसू लागले. म्हणजे एका बाजूने चीन भारताच्या भोवती चक्रव्यूहाचे जाळे विणत आहे, हे सत्य अाहे. पण भारताचे सेनापती दीपक कपूर, निस्संदिग्ध शब्दांत चीनने चालविलेल्या घुसखोरीबद्दल आरोप करून मोकळे झाले आहेत. हिन्दी महासागरात खास करून श्रीलंकेच्या आसपास आपल्या नौदलाने सागरी सीमांच्या रक्षणासाठी प्रभावी पावले उचलली आहेत आणि आपले संरक्षणमंत्री "भारताच्या सैन्याच्या सामर्थ्याची ग्वाही' देऊन मोकळे झाले आहेत. चीनने दलाई लामांच्या अरुणाचल भेटीवर आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या अरुणाचल दौऱ्यावर आक्षेप घेतले. आपण या आक्षेपांना कस्पटासमान लेखून दोन्ही दौऱ्यांची आखणी केली. अमेरिकेनेही दलाई लामांशी खुलेआम चर्चा करून चीनच्या धमक्यांना धुडकावून लावले. कल्पना करा, भारताने बदलत्या परिस्थितीचा फायदा उठवून हिमतीने आपले सैन्य अद्ययावत केले. सीमांच्या रक्षणासाठी दमदार पावले उचलली, तर सन 1962 च्या पराभवाचे शल्य संपुष्टात येईल. चीनच्या चक्रव्यूहाचा भारताने भेद केला याचा आनंद आपणास साजरा करता येईल.&lt;br /&gt;मुळात चीनने रचलेले चक्रव्यूह समजून घेतले पाहिजे. आपण एकतृतीयांश काश्मीर पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली राहू दिला. चीनने त्याच भागात आपले तळ रोवले, आपण ब्रह्मदेशाला काही भूदान केले, चीनकडून तिथेही वाटमारी झाली, शेजारच्या बांगला देशातही चीनने घुसखोरी केली. म्हणजे बंगालच्या उपसागरात चीनने मुसंडी मारली आहे. पाकिस्तानच्या ग्वादार बंदरापर्यंत थेट काराकोरमपासून रस्ता बांधून चीनने अरबी समुद्रात पाय रोवले आहेत, तर थेट श्रीलंकेशी संधान साधून हिन्दी महासागरापर्यंत धडक मारण्यात याच चीनने यश मिळविले आहे. तिबेट म्हणजे जगाचे छप्पर. या छपरावर बसून बीजिंग ते ल्हासा आणि उजवीकडे ल्हासा ते काठमांडू असा प्रशस्त महामार्ग चीनने बांधला आहे. परिणामत: चीनचे भूदल व नौदल विनादिक्कत भारताला वळसा घालू शकते, असे वर्तमान आहे! रशिया, मंगोलिया, कझाखस्तान, किरगीझस्तान या देशाबरोबर करारमदार करून चीनने तिकडच्या सीमांवर पकड मिळविली आहे. साहजिकच खुश्कीच्या मार्गाने थेट युरोप गाठता येईल, तर जलमार्गाने पर्शियन आखातात व इराणमधेही घुसता येईल, अशी व्यूहरचना आखण्यात चीन सफल झाला आहे.&lt;br /&gt;पाकिस्तानचा जन्मच भारताच्या द्वेषापोटी झाला. याच पाकिस्तानला सर्वतोपरी सहकार्य देण्यास चीन सदैव सिद्ध आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातले तालिबानी उद्योग उद्‌ध्वस्त करायचे आहेत व बिनभरवश्याच्या पाकिस्तानवरच वॉशिंग्टनचे राज्यकर्ते विसंबून राहात आहेत. चीनला "शत्रूचा शत्रू तो मित्र' या सूत्राच्या प्रकाशात भारतविरोधी पाकिस्तान एकदम प्रिय वाटतो. नजीकच्या भविष्यात समजा, अमेरिकेने अफगाण भूमीवरून काढता पाय घेतला, तर पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही राक्षस दिवाळी साजरी करतील. राहू व केतू यांची अभद्र युती भारताच्या सुखात माती मिळवील. चीनचा चक्रव्यूह भीषण आहे, यात शंका नाही.&lt;br /&gt;चीनने भारताच्या परिघावर संकटांचे ढग उत्पन्न केले आहेतच; पण भारताचे तुकडे होतील असे शिव्याशापही दिले आहेत. काश्मीरमधून चीनचा प्रवास करणाऱ्या त्रयस्थ भारतीय नागरिकांना वेगळ्या प्रकारचा व्हिसा देऊन काश्मीर भारतापेक्षा वेगळा आहे, असे सूचित करणारा चीन भारतविरोधी कट कारस्थाने करण्यात व्यग्र आहे. बिचारे जवाहरलाल नेहरू याच चीनला युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश मिळावा म्हणून जिवाचे रान करीत होते. अँग्लो-अमेरिकन व जपानी साम्राज्यवाद्यांपासून चीनला वाचविले पाहिजे, चिनी क्रान्ती यशस्वी झाली पाहिजे, यासाठीही कटिबद्ध होते. चीनने भारताचा विश्वासघात केला, तरी या विश्वासघातकी कारवायांवर पांघरूण घालीत होते. चीनच्या विरोधात भारतात म्हणे युद्धज्वर उत्पन्न होऊ नये यासाठीच जवाहरलालजींची घालमेल चालली होती. पण शेवटी चीनच्या पापांचा घडा भरला. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा मात्र जवाहरलालजींच्या रूपातला शांतिदूत संरक्षणसज्ज झाला. या नव्या धोरणामुळेच दलाई लामांना भारतात आश्रय देण्याचा निर्णय झाला. दुर्दैव म्हणजे रणांगणात मात्र चीनकडून आपला पराभव झाला. चीनने भारताच्या भावनांची कधीच कदर केली नाही, उलटपक्षी भारताला शंभर टक्के नामोहरम्‌ करायचे, युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश मिळाल्यावर जो नकाराधिकार प्राप्त झाला त्याचा आधार घेऊन जगाच्या चावडीवर भारताची सतत कोंडी करायची, अशीच दुष्ट खेळी या कृतघ्न राष्ट्राने नेहमी खेळली.&lt;br /&gt;पण ढगालाही सोनेरी किनार असते याची सुखद प्रचीती नजीकच्या भूतकाळात आपण घेतलीय्‌ व म्हणूनच समाधान आहे. चीनच्या चढेल आगाऊपणावर अंकुश बसविण्यासाठी अमेरिकन अध्यक्षांनी दलाई लामांना सन्मानपूर्वक स्वत:च्या कार्यालयात पाचारण केले व चीनमधल्या लोकशाहीच्या गळचेपीचा निषेध केला. पाठोपाठ तैवानला क्षेपणास्त्रविरोधी अस्त्रे आणि लक्षावधी डॉलर्सच्या किमतीची शस्त्रेही रवाना केली. शिवाय, चीनकडून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर आयात करही लावले. जपानने चीनच्या विस्तारवादावर तोडगा म्हणून भारताशी नव्याने गोत्र जुळविल्याचे वर्तमान आहे. या नव्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठीच भारताने अन्दमान निकोबारला अत्याधुनिक पाणबुड्या व युद्धनौका यांनी सुसज्ज असे नौदलाचे तळ उभे करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून हिन्दी महासागरातली चीनची घुसखोरी आटोक्यात आणता येईल ही खात्री आपल्या नौदलप्रमुखांनी व्यक्तविली आहे.&lt;br /&gt;भारताने स्वसामर्थ्य वाढविण्याचे व निर्धारपूर्वक पावले उचलून चिनी चक्रव्यूह भेदून जाण्याचे ठरविले आहे. अशी ही शुभचिन्हे सुखद आहेत, असेच सच्चा भारतीय म्हणेल!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-8221455507094426439?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/8221455507094426439/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=8221455507094426439' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/8221455507094426439'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/8221455507094426439'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='चिनी चक्रव्यूहाचा भेद'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-4310324761765838585</id><published>2010-02-25T03:20:00.001-08:00</published><updated>2010-02-25T03:20:46.513-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आघात'/><title type='text'>प्रेरानेवर आघात</title><content type='html'>राजस्थान शासनाने शैक्षणिक अभ्यासक्रमातून गाळण्यास सांगितलेला काही भाग पुढीलप्रमाणे&lt;br /&gt;इयत्ता 9 वीचे "सामाजिक विज्ञान'&lt;br /&gt;पहिल्या धड्यातील "वैदिक सभ्यता विश्व की प्राचीनतम... सभ्यता है', हा परिच्छेद गाळावा.&lt;br /&gt;सातव्या धड्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे लिखाण गाळावे.&lt;br /&gt;आठव्या धड्यातील "प्राचीन भारतीय आर्थिक चिंतन' हा भाग गाळावा.&lt;br /&gt;इयत्ता 10 वीचे "संस्कृत' या विषयाचे पुस्तक&lt;br /&gt;"स्वराष्ट्रम्‌।' हा 4 था धडा पूर्ण गाळण्यात यावा.&lt;br /&gt;"वीर सावरकर।' हा 11 वा धडा संपूर्ण वगळावा.&lt;br /&gt;"कुंभमेळा।' हा 12 वा धडा वगळण्यात यावा.&lt;br /&gt;ई "अपठितावबोधनम्‌।' मधील "संघे शक्तिः कलौयुगे' (अर्थ ः कलियुगात संघशक्ती महत्त्वाची आहे.) हे वाक्य धड्यात जिथे जिथे असेल, तेथून ते काढावे.&lt;br /&gt;"पत्रलेखनम्‌।' या भागातील "भारती संस्कृतपत्रिका' ऐवजी "स्वरमंगला संस्कृतपत्रिका' असे म्हणावे.&lt;br /&gt;"शब्दाधारितवाक्यानां निर्माणम्‌' यामधील "लक्ष्मणः रामस्य भ्राता।' (अर्थ ः लक्ष्मण हा रामाचा भाऊ आहे.) याऐवजी "श्यामाः रमेशस्य भ्राता।' (अर्थ श्याम हा रमेशचा भाऊ आहे) असे वाचावे.&lt;br /&gt;इयत्ता 11 वीचे "संस्कृत' या विषयाचे पुस्तक&lt;br /&gt;"भरतस्य मोहः।' हा संपूर्ण धडा गाळावा.&lt;br /&gt;"वेदोपदेशः।' हा संपूर्ण धडा गाळावा.&lt;br /&gt;"संघे शक्तीः' असेल तिथे "संगठने शक्तिः' म्हटले जावे.&lt;br /&gt;"चंद्रगुप्त' हा 13 वा धडा पूर्ण गाळावा.&lt;br /&gt;"उत्तिष्ठत जाग्रत।' (अर्थ ः ऊठ, जागा हो!) हा 14 वा धडा पूर्ण गाळावा.&lt;br /&gt;वरील प्रमाणेच रामायण, वाल्मिकी ऋषी आणि संस्कृत भाषा यांचे महत्त्व सांगणारी वाक्ये काही पाठांतून वगळण्याचा आदेश आहे.&lt;br /&gt;इयत्ता 11 वीचे "राजनीती विज्ञान' या विषयाचे पुस्तक&lt;br /&gt;7 व्या धड्यातील क्रांतिकारकांच्या साहसाच्या संदर्भातील वाक्ये गाळण्यास सांगितले आहे.&lt;br /&gt;11 व्या धड्यातील "विनायक दामोदर&lt;br /&gt;सावरकर' या नावाच्या अंतर्गत जे काही असेल, ते सर्व गाळावे.&lt;br /&gt;***&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-4310324761765838585?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/4310324761765838585/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=4310324761765838585' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4310324761765838585'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/4310324761765838585'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/02/blog-post_6381.html' title='प्रेरानेवर आघात'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-1964327940917378851</id><published>2010-02-25T03:18:00.000-08:00</published><updated>2010-02-25T03:19:53.920-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ख्रिस्ती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चं. प. भिशिकर'/><title type='text'>खरा ख्रिस्ती</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक ख्रिस्तानुयायी "फादर' दासबोध अभ्यास वर्गासाठी शिवथर घळीत येऊन आठ-दहा दिवस राहिले होते. फादर मायकेल घोन्सालविस हे त्यांचे नाव. त्यांना संक्षेपाने "मायकल जी' असे संबोधले जाते. या वर्गातील वातावरण, शिवथर घळीचा इतिहास व परिसर, दासबोधातील जीवनविचार आणि एकूणच हिंदू तत्त्वज्ञानाचा आवाका यांनी ते अतिशय प्रभावित झाले. समरस होऊन गेले. "फादर' असल्यामुळे ख्रिस्ती मताचा त्यांचा अभ्यास अर्थात आहेच. हिंदू आणि ख्रिस्ती अशा दोन विचारांचा तुलनात्मक अभ्यास ते सहज करू शकले.&lt;/span&gt;&lt;br /&gt;आपण हिंदू समाजातील माणसे. आपल्याला आपलाच धर्मविचार किंवा जीवनविषयक तत्त्वज्ञान यांची नीटशी ओळख नसते, तिथे तुलनात्मक चिंतन आपण काय करणार? आपण तरुणपणी तत्त्वज्ञान तर समजून घेत नाहीच, पण जेवढ्या प्रकाराने आपल्या समाजाचे दोष काढता येतील आणि त्याचा तेजोभंग करता येईल, तेवढे सारे प्रकार अवलंबितो. आपला धर्म आपल्याला वायफळ, भ्रांत समजुतीच्या एखाद्य़ा गाठोड्यासारखा वाटू लागतो. जेवढ्या लवकर या धर्माला व संस्कृतीला मूठमाती मिळेल तेवढे आधुनिक प्रगतीसाठी आपले मन मुक्त होईल, असे तारस्वराने सांगणारे महाभागही आपल्यात आहेत. हिंदू समाजात जन्म घेतला म्हणून बिचारे शरमिंदे असतात! कत्येक गरम रक्ताचे असतात ते, जे, जुने आहे त्या सगळ्यांची होळी करण्याची आक्रस्ताळी भाषा वापरतात. ख्रिस्ती धर्माची स्तुतिस्तोत्रे तर अनेकजण गातात. भूतदया, करूणा, समानता, सोशिकपणा, सोपेपणा इ. अनेक "ख्रिस्ती' सदगुणांचा उल्लेख वारंवार त्यांच्या बोलण्यात येतो. आपल्या समाजातील उपेक्षित बांधवांना मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली, तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही.&lt;br /&gt;असे जे बंधू आहेत, त्यांच्यासाठी मायकेल जीचा अनुभव मोठा बोधप्रद ठरेल. घळीवरील अभ्यास वर्गानंतर मायकेल जी यांनी हिंदू व ख्रिस्ती मतांचे अनेक अंगांनी सखोल तुलनात्मक चिंतन केले. आपले विचार ते व्यक्त करू लागले. ख्रिस्त्यांनी आपल्या इतर मतांसंबंधीच्या भूमिकेत सहिष्णुता, उदारता व गुणग्राहकता आणली पाहिजे, असे प्रतिपादन करू लागले. फादर मायकेल जी यांचे मराठी भाषेचे ज्ञान चांगले. त्यांनी वसईच्या "नम्रता' मासिकासाठी "ख्रिस्ती दृष्टिकोनातून गणपती दैवत' या मथळ्याचा एक लेख लिहिला, तो त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाला.&lt;br /&gt;खळबळजनक लेख&lt;br /&gt;या लेखात लेखकाने असे सूचित केले आहे की, ख्रिस्ती मतानुयायांनी संकुचित, एकांगी आणि असहिष्णू न राहता विविध मूर्तीतील देवत्वाच्या संकल्पनेबद्दल सहिष्णु राहावे आणि त्यातील सत्य ध्यानात घेऊन ख्रिस्ती पंथात देखील ते ग्राह्य मानावे. नमुन्यादाखल त्यांचा हा एक अभिप्राय पाहा.&lt;br /&gt;""विवेकानंदांची उदार मनोवृत्ती पाहिल्यावर मला गेल्या शतकातील ख्रिस्ती धर्मातील इन्क्विझिशन पद्धती आठवते. ख्रिस्तावरचीच श्रद्धा, पण रोमचे अधिकारी म्हणतील त्याच शब्दात व्यक्त न करणारांचा छळ करणारी ती इन्क्विझिशन कोर्टे कुठे आणि हजारो धर्मपंथांचे स्वागत करणारे विवेकानंद कुठे!'' सर्व देवता ही निराकार ईश्वराची केवळ प्रतीके आहेत, असे म्हटल्यावर माझ्यासारखा ख्रिस्ती माणूस गणपतीच्या मूर्तीसमोर बसून परमात्म्याचे ध्यान फार सुंदर करू शकेल. जोपर्यत परमात्म्याच्या ध्यानाचे ते एक साधन म्हणून मी मानतो, तोवर ख्रिस्ती धर्मपंथाची देखील काही अडचण नसावी. अशाने माझी ख्रिस्तावरील भक्ती कमी न होता उलट वाढेल. हे ख्रिस्ताचेच एक रूप असे मी मानीन. कारण संत पॉलने दुसऱ्या शब्दात त्याला "मंडळींचा पति' म्हटले आहे. तेव्हा गणपती हे ख्रिस्तांचेचरूप मानून मी त्याला नमस्कार करायला हरकत कुठे आहे? पण बरेच ख्रिस्ती लोक ख्रिस्ताचे वैश्विक रूप स्वीकारावयास तयार नाहीत. त्यांना तो इस्त्रायली येशूच हवा आहे, पण असा आग्रह धरण्याने ख्रिस्ती लोक आपली आध्यात्मिक दिवाळखोरीच प्रकट करतात.''&lt;br /&gt;प्रतिक्रिया&lt;br /&gt;ख्रिस्ती समाजाच्या विचारांना एक नवी व्यापक दिशा दाखविणाऱ्या या लेखाची प्रतिक्रिया ख्रिस्ती समाजात काय झाली? किंवा नंतर ""सज्जनगड' मासिकात "आम्ही ख्रिस्ती देखील हिंदूच आहोत' ही जी भूमिका त्यांनी मांडली, तिचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की, वसईतून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केली व चुळणे या ठाणे जिल्ह्यातील आडगावी त्यांना काम करावयास सांगितले.&lt;br /&gt;(मुक्काम चुळणे, पोस्ट वसई रोड, जि. ठाणे पिन- 401202) तेथे "फातिमा माता मंदिरा'त ते असतात. त्यांचे एक पत्र मी पाहिले. चिंचवडच्या एका समर्थभक्त मित्राला आलेले. पत्रावर "श्रीअभिषिक्ताय नम:' असे लिहिलेले असते. आपण श्रीगणेशाय नम: लिहितो तसे. स्वत:ला ते "अभिषिक्तानंद' म्हणवितात. अभिषिक्त म्हणजे येशू ख्रिस्त!&lt;br /&gt;वसईतून हकालपट्टी होण्यावरच थांबले नाही. त्यांच्या लेखांची कात्रणे अनुवादासहित थेट रोमपर्यंत रवाना झाली. रोमने या कागाळीची दखल घेतली आणि "शो कॉज नोटीस'सारखी एक प्रश्नावली रोमहून मायकेल जी यांच्याकडे येऊन थडकली. मला असे कळले आहे की, या प्रश्नावलीला एक दहापानी उत्तर मायकेल जी यांनी तयार केले आहे. यात आपल्या भूमिकेचे समर्थन त्यांनी केले असून, ख्रिस्ती पंथाने उदार होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. या निवेदनाचा उपयोग बहुधा होणार नाही आणि संभवत: चर्चमधून त्यांची हकालपट्टी होईल! ख्रिस्ती पंथाचे व मिशनऱ्यांच्या मतलबी सेवेचे ऊठसूट कौतुक करणाऱ्यांना मायकेल जी यांचाच आणखी एक अनुभव सांगण्यासारखा आहे. हिंदुस्थानातील ख्रिश्चनांच्या प्रतिगामित्वावर त्यामुळे झगझगीत प्रकाश पडतो.&lt;br /&gt;ख्रिस्ती लोकात अशी पद्धत रूढ आहे की, " गुड फ्रायडे'ला धर्मगुरूने शिष्याच्या पायावर पाणी घालावे, ते धुवावे. येशूने तेच केले होते. जीवनाच्या अंतिम समयी केलेली ती सेवा होती. स्वामी विवेकानंदांनी महासमाधी घेण्याच्या दोनच दिवस आधी (2 जुलै 1902) असाच प्रसंग घडला होता. भगिनी निवेदिता यांना त्यांनी स्वहस्ते मोठ्या प्रेमाने जेवण वाढले होते. त्यांच्या हातावर पाणी घातले होते आणि टॉवेलने त्यांचे हात पुसले होते. ""स्वामीजी, जी सेवा मी करावयास हवी ती तुम्ही का करताहात?'' या निवेदितांच्या प्रश्नावर स्वामीजी उद्‌गारले होते, ""ख्रिस्ताने तर आपल्या शिष्याचे पाय धुतले!''&lt;br /&gt;विवेकनंदांनाही एवढा उदात्त वाटलेला तो प्रसंग! त्याची स्मृती म्हणून धर्मगुरूने शिष्याचे पाय धुण्याची प्रथा ख्रिस्ती संप्रदायात चालू आहे, पण चमत्कार असा की, बिचाऱ्या महिलांना यात कुठेही स्थान नसते. मायकेल जी यांच्या उदार मनाला वाटले की, ज्यांचे पाय धुवावयाचे, त्यांत काही महिलांचाही समावेश करावा, त्या प्रमाणे त्यांनी केले, पण ख्रिस्ती लोकांना हा "धर्मभ्रष्टपणा' अजिबात मानवला नाही. सोहळा पाहण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती लोकांपैकी अनेकांनी धर्मगुरूवर हल्ला चढविला! त्यांना मारायला ते उठले, हिंदू महिलांचा कळवळा ख्रिस्ती धर्मप्रचारक दाखवितात, पण ख्रिस्ती समाजात औदार्य ते आणीत नाहीत. समतेचा भाव ओतत नाहीत. अनाथ आणि गांजलेल्या हिंदू स्त्रियांना आश्रय देऊन त्यांना ख्रिस्ती कळपात ओढण्यापलीकडे कोणता विचार त्यांच्याजवळ असतो? काही तरुणांनी साहसपूर्वक मायकेल जी यांना संरक्षण दिले म्हणून केवळ तो प्रसंग निभावला.&lt;br /&gt;मला म्हणायचे असे की, आपल्या हिंदू समाजात दोष शिरले असतील. वौदिक तत्त्वज्ञानाची विटंबना करणाऱ्या प्रथा रूढ झाल्या असतील, अध्यात्माच्या किंवा परमार्थाच्या मूळ शुद्ध प्रेरणा मलीन होऊन गेल्या असतील. भोंदू महाराजांचा सुळसुळाट झाला असेल, पण परधर्मात आपल्या बांधवांनी जाणे हा त्यावर तोडगा ठरू शकत नाही. त्या समाजातही अवगुण काय थोडे आहेत? असहिष्णुता आणि छळवाद काय कमी आहे? विधवांसाठी जे आश्रम (होम्स) ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केले, त्यातील महिलांच्या दुर्धर अवस्थेने स्वत: विवेकानंद कळवळून चिडून गेले होते. हिंदू समाजाने या दुर्दैवी महिलांना कुटुंब व्यवस्थेत सामावून घेतले पाहिजे, असा अभिप्राय आपल्या अखेरच्या दिवसात त्यांनी व्यक्त केला होता. तेव्हा, ज्या त्या समाजाने आपल्याच पद्धतीने अवगुण किंवा दोष निपटून काढले पाहिजेत व समाज एकरस, एकात्म आणि प्रगतीशील बनविला पाहिजे. हाच योग्य मार्ग आहे. गांधीजींनीही ख्रिस्ती मिशनऱ्यांना सांगितले होते की,""तुम्ही आमच्या सुधारणेची चिंता करू नका ते आमचे आम्ही पाहून घेऊ.''&lt;br /&gt;या मायकेल जी प्रकरणावरून आणखी एक विचार मनात येतो तो हा की, आपल्या समाजातील दोषच केवळ पाहण्याची धडपड का? आपली बलस्थाने हेरून त्यांच्यावर भर देण्याचा व आत्मगौरवाची भावना हिंन्दूंच्या ठायी पुष्ट करण्याचा विधायक प्रयत्न का नाही? ज्याची जगण्याचीच पात्रता नाही, जो केवळ सडलेलाच आहे आणि जिजीवेच्छा जो पूर्णपणे हरवून बसला आहे, तो समाज अनादी काळापासून आजवर एक सातत्यपूर्ण जीवन कंठू शकेल, ही गोष्ट अशक्यच. ज्या अर्थी हा समाज जगला, वेळोवेळी त्याचे पुनरुत्थान झाले, थोर अवतारी व महात्मे या समाजाने जन्माला घातले, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत दिग्गज इथे निपजले व ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमणांचे हालाहल पचवून आपले अमृतत्त्व त्याने सिद्ध केले, त्याअर्थी काही तरी अंगभूत गुणवत्ता या समाजात व या भूमीत असलीच पाहिजे. त्या गुणांचा शोध घेऊन त्यांचा पुन्हा उत्कर्ष घडवून आणला, तर आज त्याचे भासणारे विकृत दयनीय स्वरूप नाहीसे होऊन नव्या तेज:पुंज स्वरूपात तो उभा का होऊ शकणार नाही? घरच्या म्हातारीचा काळ बनणारांनी तसेच हताश वैफल्यग्रस्त होऊन गेलेल्यांनी या दृष्टीने परिस्थीतीकडे पाहावयास पाहिजे. परक्यांना आपले गुण दिसू शकतात. आपल्या श्रेष्ठ द्रष्ट्या पुरुषांचे द्रष्टेपण कळू शकते, पण आपण मात्र "उध्दरेदात्मनात्मानम्‌' हा प्राचीन महामंत्र विसरून आत्मनिंदेत मश्गुल होतो! आत्मसन्मानाची भावना तर माणसात आधी पाहिजे. कोणत्या मूल्यांसाठी आपले जीवन आहे, याचा विवेक सदैव पाहिजे. त्यासाठी प्राणपणाने झुंजण्याची वृत्ती पाहिजे. परक्यांकडे आपली बुद्धी गहाण टाकून हे करता येत नाही. आंधळया व मर्कटछाप परानुकरणाने काहीच साधत नाही. मानसिक दास्य, पराभूतता व परावलंबन यांनाच जन्म देते.&lt;br /&gt;आपले बलस्थान&lt;br /&gt;आज मायकेल जी यांचे अनुभव मी सांगितले याचे कारण एवढेच की, आपल्यापेक्षा अन्य समाज सुखी, प्रगतीशील व प्रगल्भ आहेत, हा अनेकांच्या मनातील भ्रम दूर व्हावा. कोणाच्या स्तुती-निंदेवर आपली महत्ता अवलंबून नसते. "स्वयमेव मृगेन्द्रता' हीच पुरुषार्थी वृत्ती समाज वा राष्ट्र या नात्याने जीवनात धारण करावी लागते. अनेक विचारवंतांच्या दृष्टीने आपले मुख्य बलस्थान आपल्या तत्त्वज्ञानाने दिलेल्या आणि हजारो सत्पुरुषांनी आचरून उद्‌घोषिलेल्या आपल्या जीवनदृष्टीत आहे. ही जीवनदृष्टी एकदा स्वीकारली व तद्‌नुसार जगण्याचा प्रयत्न केला, तर एकेका व्यक्तीपासून तो समस्त विश्वापर्यंत सर्वांच्या सुखी आणि विकासोन्मुख, तृप्त आणि धन्य जीवनाचा राजमार्ग दृष्टिपथात येतो. मात्र या जीवनदृष्टीची दोन्ही अंगे नीट आत्मसात केली पाहिजेत. पहिले अंग हे की, कोणीही व्यक्ती क्षुद्र नाही. उपेक्षणीय नाही. कारण तिच्यात भगवंत असतो. त्या व्यक्तीलाही हे ज्ञान व्हावे की मी क्षुद्र, क्षणभंगुर, सुख-दु:खाचे आगतिकपणे हेलकावे खाणारा जीव नाही, तर अविनाशी, शाश्र्वत चैतन्य हे माझे "स्वरूप' आहे. यालाच देहबुद्धीचा लोप आणि आत्मबुद्धीचा उदय असे आपल्या जीवन चिंतकांनी म्हटले आहे. देहबुद्धी क्षीण झाली की, इतरांची दु:खे दिसतात. त्यांच्यातील देवत्व जाणवते. त्यागभावना निर्माण होते. सोशिकता येते. क्षुद्र मानापमान गळून पडतात. सत्ता आणि संपत्ती यासाठी सर्व उन्नत जीवनमूल्ये पायदळी तुडविण्याचा उन्मत्तपणा स्पर्शही करीत नाही. समाजाचे जीवन आध्यात्मिकतेच्या भक्कम पायावर उभे होते. ओघानेच भौतिक सुस्थितीही समाजाला अवश्यमेव लाभते.&lt;br /&gt;आणि दुसरे अंगही महत्त्वाचे आहे. जगात देवमाणसे असतात तसे प्रकृतीच्या अंगाने दानव ठरणारेही असतात. कितीही प्रयत्न केला, तरी त्यांची प्रकृती पालटत नाही. हे दानव सात्विक गुण आणि संस्कृती यांच्यावर आततायी आघात करतात. त्यांना ऐश्र्वर्य हवे असते. अमर्याद देहसुखाची अनावर अभिलाषा असते. हे यज्ञरूपी जीवनाचा विध्वंस करण्यास प्रवृत्त होतात. आतंक निर्माण करतात. नृशंस व्यवहार करतात. सुसंस्कृत व दिव्यत्वाची साधना करणाऱ्या समूहांचा प्रत्येक मानबिंदू विटंबितात, अशा आततायी आणि दानवी शक्तीला वेळीच ठेचण्याचे व त्यांचा उपद्रव रोखण्याचे अमोघ सामर्थ्यही समाजात पाहिजे. सज्जनांना निर्वेधपणे जगता येईल आणि आनंद साधना करता येईल, अशी भौतिक परिस्थिती राखणे हे थोर धर्मकार्य आपल्याकडे मानले गेले आहे, ते ईश्र्वरी कार्य आहे. सुखी व संपन्न समाजासाठी या जागृत, नित्यसिद्ध शक्तीची परम आवश्यकता असते. तशी ऐहिक रचना समाजाने करावयाची असते.&lt;br /&gt;खरे प्रबोधन&lt;br /&gt;मूलत: हा सगळा विचार हिंदू तत्त्वज्ञानाने सांगितला आहे. आपल्या इतिहासातील घटनात त्याची गुंफण झालेली आहे. या दुहेरी जीवनविचाराने आपल्याला अमरत्व प्रदान केले आहे. माणसाला वेळोवेळी याच विचाराने उंच उठविले आहे, परंतु या विचारापासून आपण दूर भरकटलो, तेव्हा आपल्याला दैन्यावस्थाही आलेली आहे. हे आज आपण जाणले पाहिजे. कोण पुढारी कसा वागतो, लोक कसे पैशाच्या व भोगाच्या मागे वेड्यासारखे धावत आहेत, हे आपण विषण्ण होऊन सांगतो, पण मुळाशी जात नाही. सत्तेषणा, लोकेषणा, वित्तेषणा, अनिर्बंध दुर्वासना, मत्सरग्रस्तता यावर माणूस व समाज कशी मात करू शकेल, हा मूळ प्रश्न आहे. केवळ ऐहिक विचाराने या प्रश्र्नाचे उत्तर मिळूच शकत नाही. अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनंत प्रकारची विविधता यांना सामावून घेणारा तत्त्वविचार कोणता व हे भगवंताने दिलेले वैभवशाली जीवन उद्‌ध्वस्त करणारा असहिष्णु दानवी विचार कोणता याची स्पष्ट जाण समाजात प्रसृत करणे म्हणजे खरे समाजप्रबोधन होय. असे प्रबोधन जो करीत असेल, तो समाजाचा हितकर्ता आणि रक्षणकर्ता या स्वरूपाच्या वैश्र्विक प्रबोधनाचे निहित सामर्थ्य ख्रिस्ती वा इस्लामी पंथांनी कधी प्रकट केले नाही. रक्तपात आणि शोषण केले. धमार्च्या क्षेत्रात जुलूम आणि वंचना याचे थौमान घातले. त्याला इतिहास साक्षी आहे. हिंदूचे हे अजोड बलस्थान आपण जाणले पाहिजे व संस्कृतिधारेतील अमृत सर्व बांधवांपर्यंत पोचविले पाहिजे. प्रथम स्वत: ते ग्रहण करावे लागेल हे सांगणे न लगे!&lt;br /&gt;( 30 वर्षांपूर्वीचा हा लेख आजही प्रासंगिक आहे.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-1964327940917378851?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/1964327940917378851/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=1964327940917378851' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/1964327940917378851'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/1964327940917378851'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/02/blog-post_5130.html' title='खरा ख्रिस्ती'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-5575777777425879180</id><published>2010-02-25T03:16:00.000-08:00</published><updated>2010-02-25T03:17:34.993-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मागो'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ख्रिस्ती'/><title type='text'>... "कॅथॉलिक' बनावे</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;सर्व ख्रिस्ती संप्रदायांमध्ये, कॅथॉलिक चर्च अधिक कट्टर, अधिक जुलमी, अधिक असहिष्णू आणि अधिक मूलस्थितिवादी राहिलेले आहे. या चर्चची म्हणजे चर्च चालविणाऱ्या प्रमुखांची अशी वागणूक राहिल्यामुळेच तर, त्याविरुद्ध मार्टिन ल्यूथरला या चर्चविरुद्ध बंड करावे लागले. त्याने स्थापन केलेल्या पंथाचे "प्रॉटेस्टंट' हे नावच कॅथॉलिक चर्चच्या निषेधाचे द्योतक आहे. &lt;/span&gt;&lt;br /&gt;नुकतीच "कॅथॉलिक कौन्सिल ऑफ इंडिया,' या ख्रिस्ती संप्रदायाच्या संस्थेची 10 वी सर्वसाधारण बैठक झाली. ती चार दिवस चालली. त्या बैठकीला, कॅथॉलिक चर्चच्या भारतातील 160 घटकसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तेथे पारित झालेल्या एका ठरावान्वये "राष्ट्रीय एकात्मता आणि भारतातील अन्य नागरिकांच्या शांततापूणर्ण सहजीवनासाठी' आपली प्रतिबद्धता प्रकट करण्यात आली. ही प्रतिबद्धता, प्रस्तावाच्या शब्दांमध्ये बुडून न जाता, ती प्रत्यक्षात उतरली, तर ती स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रजीवनातील फार मोठी उपलब्धी ठरेल, याविषयी शंका नको. "कॅथॉलिक' या विशेषणाचा अर्थ वैश्विक उदारता असा आहे. त्या अर्थाला साजेसेच हे वर्तन ठरेल. परंतु, कॅथॉलिक चर्चचा इतिहास आणि वर्तमानही, या प्रतिबद्धतेला अनुरूप आहे, असे मात्र म्हणता यावयाचे नाही.&lt;br /&gt;भूतकाळ : मागच्या इतिहासातील कृष्णकारस्थाने उगाळीत बसण्यात अर्थ नाही. तथापि, एवढे सांगणे अप्रासंगिक होऊ नये की, सर्व ख्रिस्ती संप्रदायांमध्ये, कॅथॉलिक चर्च अधिक कट्टर, अधिक जुलमी, अधिक असहिष्णू आणि अधिक मूलस्थितिवादी राहिलेले आहे. या चर्चची म्हणजे चर्च चालविणाऱ्या प्रमुखांची अशी वागणूक राहिल्यामुळेच तर, त्याविरुद्ध मार्टिन ल्यूथरला या चर्चविरुद्ध बंड करावे लागले. त्याने स्थापन केलेल्या पंथाचे "प्रॉटेस्टंट' हे नावच कॅथॉलिक चर्चच्या निषेधाचे द्योतक आहे. ल्यूथरनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर गॅलिलिओ झाला. त्याचा अपराध एवढाच होता की, तो सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, असे प्रतिपादित होता. हा धर्मद्रोह आहे, असे चर्चने ठरविले आणि त्याला तुरुंगात टाकून त्याचा इतका छळ केला की, त्याने आपले मत चूक असल्याचे कबूल केले, तेव्हा त्याची तुरुंगातून सुटका झाली. किती प्रॉटेस्टंट धर्मगुरूंना कॅथॉलिक चर्चने जिवंत जाळले, याचा सारा हिशेब प्रॉटेस्टंटांजवळ आहे.&lt;br /&gt;वर्तमान : पण ही सारी "रानटी' मध्ययुगातील प्रकरणे आहेत. त्याबद्दल कॅथॉलिक चर्चच्या अलीकडच्या प्रमुखांनी म्हणजे पोपमहाशयांनी खेदही व्यक्त केला आहे. पण या 20 व्या व 21 व्या शतकातही, कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लोकांमध्ये सामंजस्य निर्माण झाले, असे दिसून येत नाही. मी, नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये 17 वर्षे प्राध्यापक होतो. हे कॉलेज, "चर्च ऑफ स्कॉटलंड' या प्रॉटेस्टंट चर्चमार्फत चालविले जाते. त्या काळात अनेक नव्या प्राध्यापकांची नियुक्ती झाली. काही वर्षे मी या निवड मंडळीचा एक सदस्यही होतो, पण एकाही कॅथॉलिकाला आमच्या कॉलेजमध्ये नोकरी मिळाल्याचे उदाहरण नाही. नागपूरचे सेंट फ्रान्सिस डिसेल्स कॉलेज कॅथॉलिकांकडून चालविले जाते. त्या कॉलेजमध्ये कधीतरी कुणा प्रॉटेस्टंटाला नोकरी मिळाली असेल, असे वाटत नाही. माझे हे विधान चूक असेल, तर मी आले शब्द माफीनाम्यासह परत घेईन. मी असे ठामपणे म्हणण्याचे कारण आहे. गोष्ट 2002 ची आहे. मी, तेव्हा, दिल्लीला रा. स्व. संघाचा प्रवक्ता म्हणून कार्यरत होतो. संघाच्या राष्ट्र जागरण अभियानाच्या दरम्यान अल्पसंख्यक आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष सरदार तरलोचन सिंग यांच्या घरी आम्ही गेलो होतो. शीख रिलिजन आणि शीख समाज यांच्यासंबंधी संघाची भूमिका, आम्ही त्यांना समजावून सांगितली. ते आम्हाला म्हणाले, ""हे तुम्ही अल्पसंख्यक आयोगासमोर सांगाल काय?'' आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे बैठक ठरली. आयोगाचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते. आम्ही आपले निवेदन इंग्रजी भाषेत लेखी स्वरूपात सादर केले होते. बहुतेक चर्चा इंग्रजीतच झाली. तेव्हा त्या आयोगाचे एक सदस्य श्री जॉन जोसेफ म्हणाले, ""आपण ख्रिस्ती धर्मगुरूंशीही बोलाल काय?'' आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे त्यांनी दिल्लीच्या कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांशी संपर्क केला. त्यांच्या तीन अटी होत्या- 1. आम्ही प्रवक्ता वगैरे खालच्या दर्जाच्या संघ कार्यकर्त्याशी बोलणार नाही, सर्वोच्च व्यक्तीशीच बोलू. 2. आमच्याबरोबर प्रॉटेस्टंट असणार नाहीत आणि 3. बैठक चर्चच्या इमारतीतच होईल. आम्ही या सर्व अटी मान्य केल्या. मात्र, प्रॉटेस्टंटांबरोबर बसायचेही नाही, एवढी अस्पृश्यता हे चर्च का पाळत असते, याचा उलगडा काही झाला नाही. त्यानंतर सुमारे एक महिन्याने प्रॉटेस्टंटांच्या 27 उपसंप्रदायांचे 29 प्रतिनिधी नागपूरला संघाच्या मुख्य कार्यालयात आले होते. दीड-दोन तास त्यांच्याशीही चर्चा झाली. सर्वांनी आमच्याबरोबर कार्यालयातच भोजन केले. हे सांगण्याचा उद्देश हा की, जो पंथ आपल्या अभिधानात "कॅथॉलिक' हे व्यापक विशेषण वापरतो आणि ज्याला आपल्याच धर्माच्या अन्य पंथांविषयी एवढी अनुदारता आहे, तो अन्य धर्मांच्या बाबतीत सहिष्णू आणि शांततापूर्ण सहजीवनासाठी उत्सुक राहील काय?&lt;br /&gt;कॅथॉलिकच तेवढे अनुदार आहेत आणि बाकीचे पंथ खूप उदार आहेत, असे मला सूचित करावयाचे नाही. अमेरिकेचे उदाहरण माझ्यासमोर आहे. अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका. जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र. या राष्ट्रात, बहुसंख्या प्रॉटेस्टंटांची आहे. पण कॅथॉलिकही 24 टक्के आहेत. या राष्ट्राच्या गेल्या तीनशे-सव्वातीनशे वर्षांच्या इतिहासात, फक्त एकदाच एक कॅथॉलिक राष्ट्रपती बनू शकला, पण तोही आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. तीन वर्षांच्या आत त्याची हत्या झाली.&lt;br /&gt;सेमेटिक : सारेच सेमेटिक पंथ संप्रदाय अनुदारतेने ग्रस्त आहेत. केवळ ख्रिस्तीच अनुदार आहेत असे नाही. मुसलमानातही भरपूर अनुदारता आहे. शिया, सुन्नी, अहमदिया हे स्वत:ला इस्लामीच मानतात; ते सारे कुराण शरीफवर विश्वास ठेवतात आणि पैगंबरसाहेबांचाही आदर करतात; पण परस्परांचा द्वेष करावयाला कमी करीत नाहीत. इराण व इराक यांमधील संघर्ष हा शिया व सुन्नी यांच्यातील संघर्ष असतो. अहमदियांना, तर पाकिस्तानात मुसलमानच मानले जात नाही! कारण हे की, ते महमदसाहेबांना अंतिम पैगंबर मानीत नाहीत! अन्य बाबतीत सर्व समान असताना, या एका बाबीवरून जे आपल्या बांधवांना परके ठरवितात, ते अन्य पंथसंप्रदायांच्या लोकांशी समानतेने व्यवहार करू शकतील? -हा सर्वात मोठा कळीचा प्रश्न आहे. आणि त्याचे ठाम सकारात्मक उत्तर अद्यापि प्राप्त झालेले नाही, पण आजचा आपला मुद्दा कॅथॉलिक पंथांच्या संदर्भात आहे. त्यांच्याशी झालेल्या वार्तालापात आम्ही एकच प्रश्न उपस्थित केला की, चर्चमध्ये न जाताही पापमुक्ती मिळू शकते काय? (Can there be salvation outside the Church also) आणि या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आम्हाला मिळू शकले नाही. हिस्लॉप कॉलेजमध्ये असताना माझ्यापेक्षा निदान दोन दशके वयाने ज्येष्ठ असलेल्या अत्यंत शांत स्वभावाच्या प्राध्यापकाने मला प्रश्न केला होता की, ""मी आरएसएसचा सदस्य होऊ शकतो काय? त्यासाठी मी काय केले पाहिजे?'' मी उत्तर दिले होते की, ""आपणास आपले चर्च सोडण्याची जरुरी नाही. आपण बायबलवर श्रद्धा ठेवू शकता, परंतु आपणास हे मान्य करावे लागेल की, इतरही पंथ आणि विश्वासही, आपल्या पंथासारखेच योग्य असू शकतात.'' माझे वाक्य, पन्नास- पंचावन्न वर्षांनंतर आजही माझ्या स्मरणात आहे. मी म्हटले होते, Sir, You have to accept the validity of other faiths and religions. ते प्रामाणिक होते. ते म्हणाले, ""मी हे मान्य करू शकत नाही. हे मान्य केले तर मी आपल्या धर्माचा प्रचार कसा करू शकेन?''&lt;br /&gt;अनिवार्यता : भारताच्या एकात्मतेसंबंधी आणि शांतिपूर्ण सहजीवनासाठी कॅथॉलिक चर्चची खरेच प्रतिबद्धता असेल, तर रोमची गोष्ट सोडा, भारतातील कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांनी असे नि:संदिग्ध विधान केले पाहिजे की, ईश्वराच्या उपासनेचे, ईश्वरप्राप्तीचे अन्यही मार्ग असू शकतात. आहे या चर्चच्या प्रमुखांची तयारी? एकात्मतेसाठी ही अगदी मूलभूत आवश्यकता आहे. या भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, म्हणूनच एवढी उदारता, भारताच्या संविधानात आहे. आपल्या घटनेच्या 25 व्या कलमात प्रत्येकाला आपला वेगळा पंथ मानण्याचा (प्रोफेस), त्याप्रमाणे उपासना करण्याचा (प्रॅक्टिस), आणि प्रचार करण्याचा (प्रॉपॅगेट) मौलिक अधिकार दिला आहे. माझा व्यक्तिश: या व्यापक अधिकाराला विरोध आहे. ज्यांना इतर पंथ व आस्था यासंबंधीची वैधता मान्य नाही, त्यांना आपल्या असहिष्णू मताचा प्रचार करण्याचा अधिकार असू नये, असे मला वाटते. कारण, ते असहिष्णुतेचाच प्रचार करणार. आमची अशी इच्छा आहे की, सारेच पंथ, संप्रदाय, रिलिजन, मजहब खऱ्या अर्थाने "भारतीय' बनावेत; आणि त्यासाठी सर्व पंथसंप्रदायांच्या अस्तित्वाला मान्यता देणे अनिवार्य आहे. भारतातीलच ख्रिस्ती व इस्लामी संप्रदाय हे महत्‌ कार्य करू शकतात. कारण, नवे स्वीकारण्याची इथली फार प्राचीन परंपरा आहे.&lt;br /&gt;उदारता : परमेश्वराची अनेक रूपे व अनेक नावे असू शकतात, ही इथली फार प्राचीन काळापासूनची मान्यता आहे. ऋग्वेदात इंद्र, वरुण आणि अग्नी या प्रधान देवता होत्या. नंतरच्या काळात ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्ती आल्या. त्यानंतरही राम, कृष्ण अशा अवतारी महापुरुषांना देवत्व प्राप्त झाले. विठोबा, खंडोबा, बालाजी अशी नवी दैवते आली. साई महाराज, गजानन महाराज, संतोषी माता ही आणखी अलीकडची दैवते आहेत. त्यांची भव्य, समृद्ध मंदिरेही उभी झाली. या मंदिरांच्या उभारणीला कुणाचाही आक्षेप नाही. अट एकच आहे की, जुने मंदिर उद्‌ध्वस्त करून आपले नवे मंदिर उभे करावयाचे नाही. बाबराला हे जमले नाही म्हणून अयोध्येत मंदिराच्या जागी मशीद बांधण्याचे दुष्कृत्य त्याच्या हातून घडले. वस्तुस्थिती ही आहे की, शरयूच्या किनाऱ्यावर मशीद बांधण्यासाठी भरपूर जागा होती, पण बाबराच्या सेनापतीला मशीद बांधायचीच नव्हती. हिंदूंचे मंदिर आक्रमायचे होते. औरंगजेबानेही त्याचेच अनुकरण करीत काशी व मथुरेची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. गझनीच्या महमदानेही सोमनाथला तेच केले. अत्याचारांची, ही दृष्टीला बोचणारी आणि अंत:करणाला पिळवटून काढणारी प्रात्यक्षिके संपली पाहिजेत. भारतातील मुसलमानांचे हे आद्य कर्तव्य आहे. राजकारणाच्या आणि मतपेढीच्या मर्यादेच्या बाहेरचे हे प्रश्न आहेत.&lt;br /&gt;अंतरंग : "कॅथॉलिक कौन्सिल ऑफ इंडिया'ने आपल्या एका प्रस्तावात "घरवापसी'ला (रिकॉन्व्हर्शन) विरोध केला आहे. त्यांनी मुख्यत: ओरिसा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांचा निर्देश केला आहे. मला बरे वाटले. मिशनऱ्यांना, घरवापसीची आच लागत आहे, ही चांगली गोष्ट आहे. धर्मान्तराचा एकदिक्‌ मार्गच का असावा? जे ख्रिस्ती झाले, खरे म्हणजे ज्यांना ख्रिस्ती करण्यात आले, त्यांना परत स्वधर्मात का आणले जाऊ नये? यात व्यक्तीच्या "धर्मस्वातंत्र्या'वर कसा काय घाला पडतो? केवळ कॅथॉलिकच नव्हे, तर सर्वच चर्चेसने विचार केला पाहिजे की, ओरिसा आणि छत्तीसगड पूर्वी ज्या प्रांतात अंतर्भूत होते तो मध्यप्रदेश, यातील सरकारांनी "लालूच, कपट आणि जबरदस्ती' याद्वारे धर्मांतर करण्यावर बंदी का घातली? ही सरकारे भाजपाची सरकारे नव्हती. "सेक्युलर' कॉंग्रेसची सरकारे होती. या सरकारांनी अवैध धर्मपरिवर्तनाला प्रतिबंध करणारा, कायदा केल्याबद्दल, त्या कायद्याच्या विरोधात कुणी न्यायालयात धाव घेतली होती? चर्चेसनीच ना! का? लालूच, लबाडी व जबरदस्ती हे धर्मप्रसाराचे मार्ग चर्चेसला मान्य आहेत, म्हणूनच की नाही! हे पापलिप्त मार्ग या चर्चेसना योग्य वाटत असलेच पाहिजेत आणि आजही या वृत्तीत फारसा फरक पडला असेल, असे वाटत नाही. म्हणून तर, या कायद्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी चर्चची मंडळी न्यायालयात गेली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने साफ सांगितले की, "धर्मस्वातंत्र्याचा हक्क' म्हणजे धर्मपरिवर्तन करण्याचा हक्क नव्हे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय कॅथॉलिक चर्चला मान्य आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे.&lt;br /&gt;हित-अहित : हे खरेच आहे की, धर्म, उपासना, श्रद्धा हे वैयक्तिक पातळीवरचे विषय आहेत. पण चर्चेसने सामूहिक धर्मपरिवर्तन केले आहे. कायद्याची ऐसीतैसी करून हे अपप्रकार करण्यात धन्यता मानली आहे. स्टेन्सची हत्या, या अपप्रकारामुळे घडली. चर्चच्या उद्दंड कारवायांना लक्ष्मणानंद सरस्वती विरोध करीत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. आताचा काळ, ना बाबर- औरंगजेबाचा आहे, ना सेंट झेवियरचा. आता अत्याचाराची प्रतिक्रिया उमटणार आहे. ओरिसात ज्या निरपराध ख्रिस्ती बांधवांचे विस्थापन झाले आहे, त्यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. कॅथॉलिक कौन्सिलच्या ठरावाच्या या भागाचे कुणीही समजदार माणूस समर्थनच करील. परंतु, कॅथॉलिक चर्चने, त्यांच्या त्या कारवायाही थांबविल्या पाहिजेत. आपल्या कळपाची संख्या वाढविणे हे एका काळी वैध मानले गेले असेलही, पण आता ते चालायचे नाही. धर्मपरिवर्तनाची फार मोठी किंमत या आपल्या हिंदुस्थानाने दिली आहे. आपल्या पवित्र मातृभूमीचे तुकडे यामुळेच झाले. यामुळेच काश्मीरच्या खोऱ्यातील पाच टक्के हिंदूंना देशोधडीला लागावे लागले. यामुळेच नागालॅंडमध्ये भारत सरकारचे नाममात्र अस्तित्व आहे. तेथे म्हणे "युद्धबंदी' (सीज्‌ फायर) आहे! युद्धबंदी कोणात असते? दोन देशांमध्येच की नाही? नागालॅंड वेगळा देश आहे काय? वेगळे राष्ट्र आहे काय? तेथे कोणत्या चर्चचे वर्चस्व आहे, याची मला कल्पना नाही, पण कुणाचेही वर्चस्व असो, त्यांच्या फूटपाड्या कारवाया सहन करण्याची जनतेची मानसिकता नाही. हे ख्रिस्ती चर्चेस जेवढ्या लवकर समजून घेतील, तेवढे त्यांच्या हिताचे आहे.&lt;br /&gt;अल्पसंख्य? : सर्व ख्रिस्ती आणि इस्लामी संघटनांना माझा प्रश्न आहे की, आपण स्वत:ला अल्पसंख्यक का समजता? बहुसंख्यकांना जे अधिकार आहेत, त्यातल्या कोणत्या अधिकारापासून आपणांस वंचित ठेवण्यात आले आहे? वस्तुत:, जे अधिकार बहुसंख्यकांना नाही, ते ज्या अल्पसंख्यकांना, हिंदूंच्या उदारतेमुळे म्हणून प्राप्त आहेत, ते आम्हाला नको, असे या धर्मसंस्थांना म्हणता आले पाहिजे. घटनेच्या 30 व्या कलमात अल्पसंख्यकांना आपल्या शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा अनिर्बंध अधिकार दिला आहे. या तथाकथित अल्पसंख्यकांना आपले वेगळे अल्पसंख्यकत्व टिकविण्याला मोकळीक असावी, यासाठी या कलमाचा अंतर्भाव घटनेत केला असावा, असे मला वाटते.&lt;br /&gt;मग त्यांनी, आपले कार्यक्षेत्र आपल्या पंथाच्या लोकांपर्यंतच मर्यादित ठेवायला हवे. उदाहरणार्थ, स्थानिक हिस्लॉप कॉलेजात फक्त प्रॉटेस्टंट पंथीय ख्रिस्त्यांनाच प्रवेश असावा. सेंट फान्सिस डिसेल्समध्ये फक्त कॅथॉलिकांना, परंतु या कॉलेजांमधील 90 टक्के विद्यार्थी त्यांच्या संप्रदायांच्या बाहेरचे असतात. त्यांना "अल्पसंख्यक संस्था' का मानायचे? केवळ मालकीच्या आधारावर? हे योग्य नाही. सर्वसाधारण संस्थांप्रमाणे तेथेही नियम लागू असले पाहिजेत. तेथेही एस. सी., एस. टी. यांच्यासाठी आरक्षण असले पाहिजे. केवळ विद्यार्थ्यांच्या बाबतीतच नाही, तर सर्व नियुक्त्यांच्या बाबतीतही. या महाविद्यालयाचा प्राचार्य ख्रिस्तीच का असावा?&lt;br /&gt;दांभिकपणा : अलीकडे ख्रिस्ती चर्चेस, दलित ख्रिश्चनांना अन्य दलितांप्रमाणे सुविधा मागत आहेत. या मागणीने, माझ्या मते, या धर्मसंस्था आपल्याच धर्माचा अपमान करीत आहेत. जे जुन्या काळात अस्पृश्यतेच्या दुष्ट रूढीचे बळी ठरले होते, त्यांच्याकरिता "दलित' शब्द प्रचलित आहे. गांधीजी त्यांना "हरिजन' म्हणत. आता त्यांना "दलित' शब्द अधिक पसंत आहे. हिंदू समाजात अस्पृश्यतेची दुष्ट रूढी होती. अनेक समाजसुधारकांच्या आणि समाजसंघटकांच्या प्रयत्नांनी ती जवळ जवळ समाप्त झाली आहे. कायदाही अस्पृश्यतेच्या विरोधात ठामपणे उभा आहे. त्यांना काही काळपर्यंत इतरांच्या बरोबर येण्यासाठी काही सोयी, काही सुविधा आवश्यक होत्या. गेल्या 60 वर्षांपासून त्या त्यांना प्राप्त आहेत. त्यांचे फायदेही दृग्गोचर आहेत, पण ख्रिस्त्यांमध्ये "दलित' केव्हापासून शिरलेत? कोणत्या ख्रिस्ती संप्रदायाची किंवा पंथाची जातिव्यवस्थेला मान्यता आहे? हिंदू समाजातील या अनिष्ट प्रथेवर आघात करूनच, तर या समाजातून लोकांचे घाऊक धर्मांतर करण्यात आले. त्यांना समान वागणुकीचे आश्वासन देण्यात आले. मग, ख्रिस्त्यांमधील सवर्ण लोक त्यांना बरोबरीने का वागवीत नाहीत? ते ख्रिस्ती बनण्यापूर्वी "दलित' होते. ख्रिस्ती बनल्यानंतरही "दलित'च कसे राहिले? ख्रिस्ती चर्चने आणि विशेषत: ज्या कॅथॉलिक कौन्सिलने, दलित ख्रिस्त्यांच्या मागण्यांचा, आपल्या ठरावात पाठपुरावा केला आहे, याचे उत्तर दिले पाहिजे. ख्रिस्त्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब नक्कीच असतील. त्यांना खरेच काही सुविधा मिळाल्या पाहिजेतच. तेव्हा आवश्यकता ही आहे की, यच्चयावत्‌ ख्रिस्ती संस्थांनी आरक्षणाचा आणि तसेच अन्य सुविधांचा निकष आर्थिक स्तर ठरविण्यासाठी मागणी केली पाहिजे. जन्माने येणारे दलितत्व हा आधार राहू शकत नाही. तो निकष मानायचा असेल, तर पोपपासून व प्रॉटेस्टंट बिशपपर्यंत सर्व ख्रिस्ती संप्रदायांच्या धर्मनेत्यांनी आणि धर्मपंडितांनी एकमुखाने सांगावे की, ""होय, आम्ही जन्माने येणारी जात मानतो; म्हणून जातीच्या आधारावर आम्हाला सोयी-सवलती व आरक्षणे हवी आहेत.'' या घोषणेत, निदान प्रामाणिकपणा तरी दिसेल. एकीकडे, जन्माने येणारी जातिव्यवस्था मानली जाते म्हणून हिंदू धर्म व हिंदू समाज यांच्यावर टीकेचे आसूड ओढायचे आणि दुसरीकडे त्याच आधारावर मतलबी मागण्या करायच्या, हा दांभिकपणा आहे. राजकारण्यांना दांभिकपणाबद्दल सामान्यत: कोणी वेठीस धरणार नाही. उक्ती एक आणि कृती दुसरी, हे त्या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे, पण धर्माच्या, अध्यात्माच्या, पारलौकिक कल्याणाच्या आणि नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्यांनी असला दांभिकपणा अंगीकारू नये. असला दांभिकपणा त्यांचे सारे वैशिष्ट्यच समाप्त करील.&lt;br /&gt;कॅथॉलिकांची संख्या साऱ्या जगात अधिक आहे. त्यांनी नव्या चांगल्या परंपरा पाडल्या पाहिजेत. त्यामुळेच ते आपल्या धर्माचे सच्चे संवाहक बनतील आणि आपल्या अभिधानातील "कॅथॉलिक' या शब्दाच्या अर्थाप्रमाणे त्यांची धोरणे व आचरण राहील, तर ते केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या एकात्मतेचे ते पुरोधा बनतील. खऱ्या अर्थाने भारतीय बनतील. जैन आणि बौद्धांप्रमाणे समान सांस्कृतिक मूल्यांचे वारसदार बनतील. खऱ्या अर्थाने "कॅथॉलिक' म्हणजे उदारमनस्क व समावेशक बनतील. इतर संप्रदायही मग त्यांचे अनुकरण करतील.&lt;br /&gt;***&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-5575777777425879180?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/5575777777425879180/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=5575777777425879180' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/5575777777425879180'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/5575777777425879180'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/02/blog-post_2949.html' title='... &quot;कॅथॉलिक&apos; बनावे'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-2110999706931363653</id><published>2010-02-25T03:14:00.000-08:00</published><updated>2010-02-25T03:15:34.752-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सहज संवाद'/><title type='text'>कृताद्न्यता २</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;span style="color:#993300;"&gt;अरुण करमरकर, ठाणे&lt;/span&gt;&lt;br /&gt;डोळ्यांनी बघतो, ध्वनि परिसतो कानीं, पदी चालतो,&lt;br /&gt;जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो!&lt;br /&gt;हाताने बहु साल काम करितो, विश्रांतीही घ्यावया&lt;br /&gt;घेतो झोपे सुखे, फिरूनि उठतो ही ईश्वराची दया।।&lt;br /&gt;अगदी बालवाडीच्या वर्गात शिकविलेल्या या बडबडगीतातूनही आपल्या साऱ्या क्रियांची क्षमता सृष्टीकर्त्यानेच आपल्याला दिली असल्याचा संकेत ठळकपणाने केला आहे. थोडक्यात, सारे मानवी जीवन ही केवळ ईश्वराची देणगी आहे. ईश्वराचे नाव घेण्यास काही जणांना लाज वाटते, तरी त्यांनाही हे मान्य करावेच लागते की, माणसाला निसर्गाने शक्तीसंपदा बहाल केली आहे. यातल्या कुठल्याही एका शक्तीची कमतरता असली तर रोजच्या जगण्यात पदोपदी ती जाणवत, बोचत राहते. डोळस माणसाने प्रयोग म्हणून एक-दोन तास डोळे बांधून वावरावे, म्हणजे त्याला नेत्रहीनांची वेदना कळेल. समंजस माणसाने यावर दोन तीन उपाय शोधून काढले आहेत. एकतर विज्ञानाच्या साह्याने आणि बुद्धीच्या वापराने त्याने काही साधने बनवून अपंगत्व भरून काढण्याचा (फक्त काही प्रमाणातच) प्रयत्न केला आहे, दुसरे म्हणजे ज्याच्यापाशी एखादंदुसरी क्षमता कमी आहे, त्याला इतरांनी साह्य करण्याची जाण विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच ज्या क्षमता मिळाल्या आहेत, त्यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगणे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब नव्हे काय? आणि ही मनात बाळगलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात का संकोच करावा? स्वर्गातील "त्या' दालनाच्या वर्णनाच्या िनमित्ताने आणि तिथे आळसावून, खंतावून बसलेल्या देवदूताच्या मनोगताच्या माध्यमातून हीच जाणीव आपल्या स्नेही प्राध्यापिकेने करून दिलीय. त्यांचा ई-मेल पुढे म्हणतो, "दोन्ही वेळेच्या जेवणाची आपल्याला भ्रांत नसेल तर आपण जगातील एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के भाग्यवंतांपैकी एक आहोत. अहो एवढंच काय आपले बॅंकेत खाते असेल तरीही आपला फारच थोड्या भाग्यवंतांमध्ये समावेश असेल. त्या खात्यात जमा रक्कम असणे ही तर आणखीनच भाग्याची बाब आहे. एकट्या महाराष्ट्रातच सात-आठ लाख कुटुंबे अशी आहेत की, ज्यातल्या सदस्यांना स्वतःवर दिवसाकाठी 20 रुपये सुद्धा खर्च करता येत नाहीत. हिशेबच करायचा झाला तर जेवणखाण, चहा-कॉफी, कपडे आणि डोक्यावरील छप्पर या गरजांसकट सर्व गरजा महिना 600 रुपयांपेक्षा कमी उत्पन्नात भागवाव्या लागतात. आर्थिकदृष्ट्या "प्रगत' असलेल्या महाराष्ट्राची ही कथा. बिहार, ओरिसाच्या गोष्टी बोलायला नको! म्हणजे असा "चमचाभर' विकासही ज्यांच्या वाट्याला आलेला नाही अशांची संख्या काही कोटींची आहे. त्यात आपला समावेश नाही, आपल्या वाट्याला चांगला बादलीभर विकास आलाय, मग जे विकासाच्या लाभाचा समुद्र ओरबाडताहेत त्यांच्याकडे बघून बोटे मोडायची की जे मिळालेय त्याबाबत ईश्वराचे/निसर्गाचे आभार मानायचे? आणि परमेश्वराचीही आभाराची अपेक्षा म्हणजे तरी काय आहे? तर त्याचे स्मरण करायचे, त्याला मनोभावे नमन करायचे आणि मनातल्या मनातच पण मनापासून म्हणायचे "धन्यवाद देवा!' तेवढेही करावेसे आपल्याला वाटू नये?&lt;br /&gt;&lt;a href="mailto:sahavedana@gmail.com"&gt;sahavedana@gmail.कॉम&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-2110999706931363653?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/2110999706931363653/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=2110999706931363653' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/2110999706931363653'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/2110999706931363653'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/02/blog-post_3828.html' title='कृताद्न्यता २'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-6734830026083771966</id><published>2010-02-25T03:11:00.000-08:00</published><updated>2010-02-25T03:13:18.344-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सेकुलर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पाक'/><title type='text'>"लव्ह पाकिस्तान' एक कारस्थान</title><content type='html'>&lt;span style="color:#3333ff;"&gt;टाइम्स हे भारतातले आघाडीचे दैनिक आहे. पण भारताच्या सुरक्षेच्या सामाजिक, संरक्षण विषयक&lt;br /&gt;प्रश्नांवर त्यांची मते फारच एकांगी राहिलेली आहेत. त्याची काही संपादकीय मते राष्ट्रविरोधी वाटावीत&lt;br /&gt;अशी आहेत. भारतात बांगला देशातून येणारे निर्वासित आणि घुसखोर ही डोकेदुखी ठरलेली आहे. पण&lt;br /&gt;टाइम्सला मात्र ती संधी वाटते. कारण त्यांच्यामुळे भारताला स्वस्त मजूर मिळतात. &lt;/span&gt;&lt;br /&gt;नवे वर्ष सुरू झाले की, सर्वांनाच हे वर्ष आपल्याला आनंदाचे जावे असे वाटते. पण माझ्यासाठी तरी या वर्षाचा पहिला दिवस निराशाजनक ठरला. या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाने "लव्ह पाकिस्तान' हे अभियान सुरू केले. त्या दिवशी एक विशेष लेख छापून या आंग्ल दैनिकाने भारतीयांना, पाकिस्तानचा आदर करण्याचा संदेश दिला. आपण पाकिस्तानशी सलोख्याने जगायला शिकले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतात बहुसंख्य लोक याच मनाचे आहेत, असा दावाही टाइम्सने केला. त्यासाठी सर्व्हे केल्याचे त्याचे म्हणणे आहे. भारताच्या मोठ्या शहरात तो केला म्हणे.&lt;br /&gt;टाइम्स हे भारतातले आघाडीचे दैनिक आहे. पण भारताच्या सुरक्षेच्या सामाजिक, संरक्षण विषयक प्रश्नांवर त्यांची मते फारच एकांगी राहिलेली आहेत. त्याची काही संपादकीय मते राष्ट्रविरोधी वाटावीत अशी आहेत. भारतात बांगला देशातून येणारे निर्वासित आणि घुसखोर ही डोकेदुखी ठरलेली आहे. पण टाइम्सला मात्र ती संधी वाटते. कारण त्यांच्यामुळे भारताला स्वस्त मजूर मिळतात. नक्षलवादी चळवळीने देश तुटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये त्यांच्या विरोधात सलवा जुडुम ही सामाजिक चळवळ उभी करण्यात आली. पण टाइम्सने नक्षलवाद्यांना सोडून या चळवळीलाच टीकेचे लक्ष्य केले. वास्तविक नक्षलवाद्यांना परदेशी पैसा मिळतो आणि त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मोठाच अडथळा आणायला सुरुवात केलेली आहे. पण टाइम्सला ती मात्र सामाजिक, आर्थिक समस्या वाटते. ही राष्ट्रविरोधी चळवळ बळाने दडपता कामा नये असे टाइम्सचे मत आहे. नक्षलवादी चळवळ बंद पाडली पाहिजे असे टाइम्सने कधी म्हटलेले नाही. सलवा जुडुमवर बंदी घालण्यासाठी याच या दैनिकाने आपली संपादकीय मजकुराची जागा भरपूर खर्ची घातली आहे.&lt;br /&gt;टाइम्स ऑफ इंडियाने भूतकाळात अशा अनेक निरर्थक आणि समाजघातक मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे ही "लव्ह पाकिस्तान' मोहीम. खरे तर पाकिस्तानवर भारताने प्रेम करावे हे सांगण्याची काही गरज आहे का ? त्यासाठी टाइम्स एवढा जीव का टाकत आहे ? भारताने पाकिस्तानचा कधी अधिक्षेप केला आहे का ? भारताशी एक हजार वर्षे लढण्याची प्रतिज्ञा कोणी केली आहे ? भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे काय भारत सरकार चालवत आहे का ? भारताचे हजार तुकडे करून भारतात रक्तपात घडवण्याच्या आणि त्यासाठी घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानवर भारतीयांनी प्रेम केले पाहिजे असा भारतीयांना उपदेश करणाऱ्या टाइम्सचा भोंचकपणा पाकिस्तानी जनतेला मान्य आहे का ? टाइम्सच्या या प्रेम मोहिमेला पाकिस्तान प्रतिसाद देणार आहे का ? आणि कसा ?&lt;br /&gt;1987 पासून म्हणजे जवळपास 23 वर्षांपासून काश्मीरमार्गे पाकिस्तानने भारतात दहशतवादी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर 17 वर्षांनी दाऊद इब्राहिमने हा काश्मीरमधला दहशतवाद भारताच्या मुख्य भूमीत आणला. 1993 साली त्याने मुंबईत 258 जणांचे प्राण घेणारी बॉम्बस्फोटांची मालिका घडवली. त्यासाठी त्याने जैश-ए-महंमद, लष्करे-तोयबा अशा इस्लामी दहशतवादी संघटनांची मदत घेतली. त्यानंतर हे प्रकार भारतात जारीच राहिले. दाऊदच्या कारस्थानातून भारतात 2006 साली मुंबईत पुन्हा एकदा असाच घातपात घडवण्यात आला. 26/11 चा प्रकार तर ताजाच आहे. दाऊदचे 5 हजार दहशतवाद्यांचे दल आता भारत, पाकिस्तानात आणि अरबस्तानात निरनिराळ्या प्रकाराने वळवळ करीत आहे. पाकिस्तानस्थित मुस्लीम दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची आय.एस.आय. ही लष्करी गुप्तचर संघटना यांच्या सहकार्याने हे धोकादायक अतिरेकी आणि त्यातले मानवी बॉम्ब कार्यरत आहेत.&lt;br /&gt;हा दाऊद इब्राहिम आता पाकिस्तानातल्या कराची शहरात एका आलिशान बंगल्यात आपल्या कुटुंबासह रहात आहे. आंतरराष्ट्रीय पोलिसांनीही त्याचा छडा लावलेला आहे. तिथूनच तो अनेक दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करीत असतो. तो तिथे पाकिस्तानच्या कृपेने विलासी जीवन जगत आहे. एवढेच नव्हे तर नकली नोटा छापणे, नशिल्या पदार्थांची निर्यात करणे अशा अनेक गुन्ह्यांचा तो सूत्रधार आहे. त्याला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचे लष्करी जवान या दाऊद इब्राहिमच्या दिमतीला असतात आणि पाकिस्तानी निमलष्करी दलाचे जवान हे त्याचे अंगरक्षक असतात. पण हे सारे एवढे उघडपणे होत असताना पाकिस्तानचे सरकार मात्र दाऊद पाकिस्तानात नाहीच, असा खुलासा करून हात झटकत असते. दाऊद इब्राहिमसह विविध दहशतवादी कृत्यांतले आरोपी पाकिस्तानात आश्रयाला आहेत. टाइम्सच्या लव्ह पाकिस्तान मोहिमेतून पाकिस्तान या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करणार आहे का ?&lt;br /&gt;पाकिस्तानात विविध छापखान्यात छापल्या गेलेल्या लाखो रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटांचा भारतात सुळसुळाट झाला आहे. बांगला देश, नेपाळ, दुबई या मार्गांनी किंवा कराचीतून थेट या नोटा भारतात आणल्या जात आहेत. मुंबईच्या मानखुर्द भागात अशा नोटा बाळगणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. या चौघांनी या नोटा पाकिस्तानात छापल्या गेल्या असल्याचे कबूल केले. महसुली गुप्तचर खात्याने अशा चार महिलांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तामिळनाडू आणि नेपाळात अशाच काही लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ सापडलेल्या नकली नोटांचे मूळ पाकिस्तानात असल्याचे दिसून आले. टाइम्सच्या "लव्ह पाकिस्तान' मोहिमेला पाकिस्तान भारतातले हे चलन बंद करून प्रतिसाद देणार आहे का? पाकिस्तान भारतावर एवढे प्रेम करणार आहे का?&lt;br /&gt;भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी 50 शिबिरे जारी असून या शिबिरात आय.एस.आय. आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी काही तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत आहेत. काही दहशतवाद्यांनीच ही माहिती दिली आहे. टाइम्सच्या लव्ह पाकिस्तान मोहिमेत ही प्रशिक्षण शिबिरे बंद करण्याची काही तरतूद आहे का ?&lt;br /&gt;या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. अट्टारी सरहद्दीवर 12 जानेवारी 2010 रोजी नूमात हर्षद या तरुण मानवी बॉम्बला पकडण्यात आले. त्याने आपल्यासह सात मानवी बॉम्ब भारतात पाठवण्यात आले असल्याचे मान्य केले. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी पंजाबच्या ओकारा इथे आपल्याला प्रशिक्षण देण्यात आले आहे हेही त्याने मान्य केले.&lt;br /&gt;26/11 च्या हल्ल्याने तर अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. वस्तुस्थिती अशी असताना टाइम्सला "अमन की आशा' कशाच्या आधारावर वाटत आहे? टाइम्सची ही मोहीम म्हणजे काही पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांचे कारस्थान आहे. त्याला अमेरिकेतल्या सी.आय.ए.ची फूस आहे. काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानच्या बाजूने सोडवला जावा अशी भारतीयांची मन:स्थिती निर्माण करण्याचा हा एक गुप्त डाव आहे.&lt;br /&gt;याच कारस्थानाचा एक भाग म्हणून कारगीलमध्ये आक्रमण करण्यात आले होते. अशा चळवळी आणि वळवळी करून भारताला चर्चेच्या मेजावर ओढून आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यात यशही येत आहे. कारगीलच्या युद्धानंतर भारताने पाकिस्तानशी काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दाखवली. खरे तर काश्मीरवर चर्चा करण्याची काहीच गरज नाही. पण भारताने तशी तयारी दाखवणे हा पाकिस्तानचा विजय आहे. जनरल मुशर्रफ यांनी तसे म्हटलेही होते. 2004 आणि 2009 या दोन निवडणुकांतून भारतात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या आघाडीतले काही अमेरिका शरण नेते आता पाकिस्तानबाब मवाळ धोरणांची चर्चा करायला लागले आहेत.&lt;br /&gt;2006 साली मुशर्रफ भारत-पाक मैत्रीचा एक चार कलमी मसुदा घेऊन आले होते. त्यात भारताने काश्मीरमधले लष्कर काढून घ्यावे, काश्मीरला स्वायत्तता द्यावी, दोन देशांदरम्यान नागरिकांना मुक्तपणे ये-जा करण्याची परवानगी द्यावी अशी होती. खरे तर या चार कलमांत नवे काही नव्हते. ती केवळ नवे रुप देऊन मांडली गेली होती. मुशर्रफ यांनी मांडलेली ही चार कलमे हिजबुल मुजाहिदीनच्या नेत्यांनी आपल्या सुपीक डोक्यातून काढली होती. ती मान्य केली तर काश्मीर भारतात राहणार नाही. त्यामुळे ती स्पष्टपणे नाकारायला हवी होती. पण त्याऐवजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ती भारत-पाक चर्चेच्या कार्यक्रम पत्रिकेत घेण्याचे मान्य केले. ही चर्चा सुद्धा होऊ शकत नाही इतके या दोन देशांतले संबंध बिघडले आहेत. पण या चर्चेचा प्रस्ताव पुढे रेटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न जारी आहे.&lt;br /&gt;भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीर कसलाही संघर्ष न करता पाकिस्तानला मिळावे असा अमेरिकेचा डाव आहे. त्यासाठी दोन देशांदरम्यानची बस, रेल्वे वाहतूक सुरू रहावी असा अमेरिकेचा दबाव आहे. काश्मीरला स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव हा त्याच कारस्थानाचा एक भाग आहे. मुशर्रफ यांनी मांडलेला 4 कलमी प्रस्तावच आता काश्मीरमधल्या विभाजनवादी संघटनांनीही मांडायला लागल्या आहेत. हा सारा कट आहे.&lt;br /&gt;भारत सरकारने 3000 सुरक्षा सैनिक, निमलष्करी दलाच्या आठ तुकड्या मागे घेतल्या असून अजूनही काही पावले टाकण्याची तयारी दाखवली आहे. त्याऐवजी काश्मिरी पोलीस नेमण्यात येत आहेत. त्यांची भरती सुरू आहे. त्यांच्या संख्या 30 हजारांवरून 70 हजारांपर्यंत वाढवली जात आहे. न्या. सागीर अहमद यांनी सरकारला एक अहवाल सादर करून त्यात काश्मीरला स्वायत्तता देण्याची शिफारस केली आहे.&lt;br /&gt;अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. काश्मीरवरून सुरू असलेल्या भारत आणि पाक यांच्यातल्या वादात अमेरिकेने मध्यस्थ म्हणून काम करण्याची कितीही तयारी दाखवली तरी मध्यस्थ म्हणून अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही. अमेरिकेलाही ते कळते. म्हणून आपल्याला जे घडवायचे आहे ते भारतातल्या बुद्धीवादी लोकांच्या तोंडून वदवून घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे आणि त्यांची मन:स्थिती तशी व्हावी यासाठी लव्ह पाकिस्तान सारख्या मोहिमा आखल्या जात आहेत आणि टाइम्ससारखी दैनिके त्यांना त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.&lt;br /&gt;विशेष नोंद&lt;br /&gt;हा मजकूर लिहिताना एक आशादायक बातमी हाती आली आहे. नक्षलवाद्यांच्या मानवी हक्कांसाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या मेधा पाटकर आणि संदीप पांड्ये यांच्यावर छत्तीसगडमधील काही वनवासींनी हल्ला केला. त्यांच्या सभेवर अंडी आणि टोमॅटो फेकले. नक्षलवाद्यांनी आयोजित केलेल्या एका जनता कोर्टात सहभागी होण्यासाठी ते चालले होते. पण वनवासींनी त्यांना पळवून लावले. मेधा पाटकर आदि ढोंगी लोकांचे ढोंग वनवासींना तर कळले आहेच. पण शहरातल्या सुशिक्षितांनाही ते कळायला लागले आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-6734830026083771966?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/6734830026083771966/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=6734830026083771966' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/6734830026083771966'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/6734830026083771966'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/02/blog-post_4825.html' title='&quot;लव्ह पाकिस्तान&apos; एक कारस्थान'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-50914507660375762</id><published>2010-02-25T03:09:00.000-08:00</published><updated>2010-02-25T03:10:56.100-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अरुणाचल'/><title type='text'>आठवणीतील अरुणाचल</title><content type='html'>&lt;span style="color:#663366;"&gt;अभियांत्रीकीची पदवी घेतलेला सोलापूरचा एक&lt;br /&gt;तरुण समाजऋणाचे भान ठेवून अरुणाचल&lt;br /&gt;प्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या शैक्षणिक&lt;br /&gt;सेवाकार्यात सहभागी होतो. तेथील समाज&lt;br /&gt;जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतो. या&lt;br /&gt;काळातील संस्मरणीय आठवणींना उजाळा देणारा सचिन भिडे यांचा हा लेख. अरुणाचल दिनाच्या (20 फेबु्रवारी) निमित्ताने....&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;"केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे'&lt;br /&gt;"यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे&lt;/span&gt;&lt;br /&gt;या श्रीसमर्थांच्या उक्तीचा मान ठेवत मी शाळेतील कार्यास आरंभ केला. जर काश्मीर भारतमातेचा मुकुट असेल, तर त्यात जडविलेला "कोहिनूर' म्हणजे अरुणाचल प्रदेश! नयनरम्य अशा येथील निसर्ग सान्निध्यात मन लवकरच रमले. येथून जाताना ऐकिवात होते की, तेथे काही अतिरेकी कारवाया होतात. तिथे गेल्यावर त्या कारवायांमागील मानसिकता व कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अरुणाचल हा म्यानमार, नेपाळ, चीन व तिबेट यांच्या सीमालगतचा प्रांत आहे. दक्षिण व अग्नेय आशियावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने काही जागतिक शक्तींनी येथील कारभारात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली व राजकीय डोळेझाकीमुळे त्यात ते यशस्वीही झाले. माध्यमे अनेक होती, जसे गुप्त संघटना, सशस्त्र कारवाया, मादक पदार्थांचा वापर, ख्रिश्चन मिशनरीज वगैरे. याचा परिणाम तिथे दिसतच आहे. ""आम्ही सर्व लोक या सात बहिणी घेऊन भारतातून वेगळे होणार. आम्हास कोणीही अडवू शकत नाही'', असे बोलणे सर्रास ऐकू येऊ लागते, कधी उघड तर कधी छुपे! (सात बहिणी-ईशान्येकडील सात राज्ये - आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय) तेव्हा ही फोफावत असलेली विषवल्ली वेळीच उखडण्याच्या दृष्टीने आपण आपले प्रयत्न सुरू करावे हा विचार केला गेला.&lt;br /&gt;शाळेत गेल्यावर मुलांना गाणी, शिवचरित्र व इतर कथा, नाटक वगैरेंच्या माध्यमातून आपलंसं केलं. त्यांना आपण भारतीय संस्कृतीचे पाईक आहोत ही बाब विविध प्रकारे सांगितली. अर्थात त्यांनाही हे पटलेच. कारण यात वावगे व चुकीचे असे काहीच नव्हते. महाभारत व इतर ग्रंथातील अरुणाचलचा उल्लेख सांगून, आपली नाळ या संस्कृतीशी कशी जोडली आहे हे समजावले गेले. "देणाऱ्याने देत जावे व घेणाऱ्याने घेत जावे'प्रमाणेच स्वामीजींचे विचार आम्हास प्रेरित करीत होते. खूप काही देत होते, तर आम्ही तेच सर्व सदस्य परिस्थितीशी एकरूप होऊन पुढील पिढीस प्रदान करीत होतो. मुले ही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्यांना जसा आकार देऊ तशी ती घडतात, तेव्हा त्या चिखलाच्या गोळ्यापासून देवाची मूर्ती घडवायची का दानवाची हे आपल्याच हाती असते, नाही का?&lt;br /&gt;मी इयत्ता चौथीत असताना मराठी पाठ्यक्रमात आम्हाला एक कविता होती "निर्धार'. त्यातील काही ओळींनी मला खूप काही शिकविले. त्यात तो कवी म्हणतो -&lt;br /&gt;"दे टोले जोवरी असे, तप्त लाल लोखंड&lt;br /&gt;येईल आकारास कसे, झाल्यावर ते थंड'&lt;br /&gt;जगणे व कर्म याबद्दल तो म्हणतो -&lt;br /&gt;"झटणे या जगण्याचे, तत्त्व मनी तू जाण&lt;br /&gt;म्हणून उद्य़म सोडू नको, जोवरी देही प्राण'&lt;br /&gt;अतिरेकी आहेत, जीव गेला तर काय करशील? या प्रश्नास वरील ओळींचे उत्तर पुरेसे आहे ना!&lt;br /&gt;दुर्गम भागातील जंगली लोक हा मनावर उमटलेला शिक्का तेथे गेल्यावर काही दिवसांतच पुसला गेला. निसर्गाच्या एवढ्या जवळ राहण्याची सवय झालेले ते कलेच्या क्षेत्रात इतकी उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसतात की, विचारायची सोय नाही. शिल्पकला हस्तकला, चित्रकला, वाद्य, नृत्य, संगीत, खेळ व बरेच काही! त्यांच्या सुपिक डोक्यातून व अनुभवी हातातून साकारलेल्या त्या आखीवरेखीव कलेकडे बघतच राहावे वाटते. माणूस अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो.&lt;br /&gt;मुलांबाबत तर विचारायचीच सोय नाही. लहान वयातच दिसून येणारी परिपक्वता व सामंजस्य तिथे खूप अनुभवायला मिळते; जे इकडे कमीच दिसते. निसर्गाच्या कुशीत जगताना त्याच्याशी अनुरूप होणे नवीन नाही. अगदी छोट्या छोट्या मुलांना इतक्या औषधी वनस्पतींची माहिती आहे की, विचारू नका. मला असे अनेक बालवैद्य तेथे भेटले. माझ्या पोटदुखीवर त्यांनी फारच प्रभावी औषध मला दिले होते. तेथे पाऊस प्रचंड व त्याचमुळे जळवाही! त्यांच्यापासून सुटकेसाठीचा रामबाण इलाजही त्यांनीच मला सांगितला. अशा बुद्धिमान लोकांसोबत वावरताना कोण आनंद होत असेल!&lt;br /&gt;गणित (त्यांच्यामते राक्षस) हा विषय सोडला तर इतर विषयात व मुख्य करून भाषा विषयात फार लवकर प्रगती होताना दिसते. मला त्याच गणिताची भीती दूर करण्यासाठी धाडले गेले होते. कधी वेगवेगळ्या मजेदार पद्धतीतून गमतीशीर उदाहरणे, चित्रे यांच्या सहाय्याने, तर कधी आपले प्राचीन शास्त्रज्ञ व शोध, गणिताचा इतिहास या मार्गाने गणित सोपे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बौद्धिक पातळीनुसार माझ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले गेले, त्यामुळे प्रथम चाचणीस जो निकाल 30% होता तो शेवटी 90-92% पर्यंत वाढला. अर्थात याचे श्रेय मला नसून मुलांच्या कष्टालाच आहे.&lt;br /&gt;शाळेत 11 सप्टेंबर (विश्वबंधुत्वदिन) व 12 जानेवारी (राष्ट्रीय युवादिन) फार मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. वस्तीतील नागरिकांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचाही यात सक्रिय सहभाग असतो. त्यानिमित्ताने विविध क्रीडा व कलेच्या स्पर्धा होतात. अतिशय आनंदी व चुरशीचे वातावरण असते. तेथील गावबुढा (ज्येष्ठ व्यक्ती) राजा व नेते मंडळी यांच्याही उत्तम संपर्कात असल्याने फारच बरे वाटते. शाळेसही त्यांची खूप मदत होते. आम्ही काही शिक्षकांनी बस्तीत जाऊन प्रौढ साक्षरता वर्गही सुरू केला. इंग्रजी, गणित, हिंदी हे विषय तेथे होत होते. शिवाय केंद्राची गीतेही शिकविली. प्रतिसाद इतका सुंदर मिळाला की बस! संध्याकाळी शेतीची कामे करून दमून आलेली मंडळी लगेचच वर्गात धाव घेतात, ते पाहून फार आनंद वाटायचा, उत्साह वाटायचा. त्यांचे इतके स्नेह व आपुलकी आम्हास मिळाली की, पूर्ण वर्षात कधीच घरची आठवण व उणीव भासली नाही. तेथील वृद्धांना आम्ही आपू (आजोबा) व आपी (आजी) असेच म्हणत होतो.&lt;br /&gt;तेथील मुख्य सण म्हणजे "बिहू'व "ओरीया'. त्या वेळी केलेले अगत्य, झालेले आतिथ्य पाहून डोळे भरून आले. इतक्या प्रेमाने आपल्याशी एक प्रथमदर्शी अनोळखी गृहस्थ वागतो, हे आपण शहरात अनुभवू शकतो का? ही व अशी हजारो उदाहरणे मी अनुभवली. किती लिहावे हा प्रश्नच आहे. या सर्वानंतर मला खरंच प्रश्न पडला की, या सभ्य संस्कृतीस जंगली, रानटी का म्हटले जाते? केवळ जंगलवासी आहेत म्हणून? मग आपण सिमेंटच्या जंगलात राहणारे त्यापेक्षा काय वेगळे आहोत?&lt;br /&gt;अनुभव न संपणारे आहेत, पण इतर गोष्टीस मर्यादा आहेत. आपणही यांच्या उन्नतीसाठी खूप काही करू शकता.&lt;br /&gt;"ज्यांना जे जमेल, त्यांनी ते जरूर करावे', माझे तरुण उसळत्या रक्ताचे मित्र आपला वेळ या शाळांसाठी देऊ शकतात. सेवाव्रती, जीवनव्रती म्हणून केंद्राचे कार्य करू शकतात, कारण तन-मन अर्पणाची हिच तर वेळ आहे.&lt;br /&gt;माझे ज्येष्ठ व आदरणीय बांधव की, ज्यांनी आपले सारे आयुष्य गृहस्थाश्रमी वेचले ते "अरुणाचल बंधू परिवारास' आपली आर्थिक सेवा देऊ शकतात. तेथील मुलांना शिष्यवृत्ती रूपाने सहाय्य करू शकतात. यथाशक्ती श्रमदान व वेळही केंद्रास देऊ शकतात.&lt;br /&gt;आपल्या इच्छेचा मान ठेवत हे केंद्र आपल्या सेवेशी या पत्त्यावर हजर आहेच.&lt;br /&gt;विवेकानंद केंद्र, विवेकानंदपुरम्‌, कन्याकुमारी - 629702.&lt;br /&gt;तामिळनाडु- दूरध्वनी ः 04652 - 347012, 346250, 346232.&lt;br /&gt;website.www.vkendra.org&lt;br /&gt;शेवटी माझे आपणा सर्वांना, माझ्या सुज्ञ बांधवांना एक आवाहन आहे.&lt;br /&gt;"अरुणाचल वाचवा, देश वाचवा'&lt;br /&gt;"जीवने यावदादानं, स्यात्‌ प्रदानं ततोऽधिकम्‌'&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6500694376530445276-50914507660375762?l=vkvivekvichar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkvivekvichar.blogspot.com/feeds/50914507660375762/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6500694376530445276&amp;postID=50914507660375762' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/50914507660375762'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6500694376530445276/posts/default/50914507660375762'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkvivekvichar.blogspot.com/2010/02/blog-post_25.html' title='आठवणीतील अरुणाचल'/><author><name>vivek vichar विवेक विचार</name><uri>http://www.blogger.com/profile/16420215525681621187</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6500694376530445276.post-6670865307717044031</id><published>2010-02-25T03:06:00.000-08:00</published><updated>2010-02-25T03:07:50.287-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='sampadakiy'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='परमेश्वरन'/><title type='text'>वसुधैव कुटुम्बकम्‌</title><content type='html'>&lt;span style="color:#ff0000;"&gt;मानवजातीपुढील पर्याय ः मानवधर्म की मार्केट&lt;/span&gt;&lt;br /&gt;या भारत देशात फार पुरातन काळापासून उदात्त विचारांची धारा वाहत आली आहे. हा केवळ विचारच होता असे नाही, तर आपला जीवनव्यवहार होता. तोच पुढे आपल्या संस्कृतीत परिवर्तित झाला. द्रष्ट्या विचारवंतांनी हा विचार काही सुभाषितांमध्ये आकर्षकपणे मांडला आहे.&lt;br /&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;अयं निजः परोवेति, गणना लघुचेतसाम्‌&lt;br /&gt;उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्‌&lt;/span&gt;&lt;br /&gt;संकुचित विचाराचे लोक जगाला आपले आणि परके अशा वर्गांत वाटत असतात, पण उदात्त विचारांचे लोक जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहत असतात. ही काही एक कविकल्पना नाही. हा तर "सर्वं खल्विदं ब्रह्म' या अंतिम सत्याचा अविष्कार आहे. हे सारे विश्व म्हणजे अनेकात झालेलं "एका'चं प्रकटन आहे. भारताचा इतिहास हा या सत्याचा दैनंदिन व्यवहारी जीवनात वापर करण्याच्या प्रयासातून साकार झाला आहे.&lt;br /&gt;व्यक्तिगत जीवनापासून राष्ट्रीय जीवनापर्यंत साऱ्या पातळ्यांवर या तत्त्वाच्या विविध पैलूंचा अनुभव आपण घेत आलो आहोत. या देशात विविधतेतून एकता दिसत आली आहेच, पण या एकात्मतेच्या मुळाशी वसुधैव कुटुम्बकम्‌ हे तत्त्व आहे. कारण आपल्या पूर्वजांनी विविधतेत एकतेचा विचार भारत देशाच्या भौगोलिक सीमांपर्यंत मर्यादित केलेला नव्हता. त्यांनी आपल्या प्रेम आणि आपुलकीच्या मर्यादा वाढवून तिच्यात पूर्ण मानव जातीला अंतर्भूत केले होते. या प्रेमानेच त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेले होते. त्यांनी आपल्या व्यवहारातून हा एकतेचा संदेश जगभर नेला असल्यामुळे भारतातल्या संस्कृती दूतांची छाप जगाच्या सर्व भागात उमटली आहे. हा भारतीय संस्कृतीच्या उदात्त अवस्थेचा कालखंड होता.&lt;br /&gt;केवळ सत्याला बांधील असलेल्या अनेक संशोधकांनी याची ग्वाही दिलेली आहे. पुरातन मानल्या गेलेल्या ग्रीक आणि रोमन संस्कृती. तसेच ग्रीक आणि लॅटिन भाषांचा उगम भारतात असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. या भाषा भारतात उगम पावल्या आणि नंतर त्या जगाच्या विविध भागांत गेल्या, असे त्यांनी म्हटले आहे. हे विस्तार कार्य लढाया करून साध्य झालेले नाही, तर गतिमान संस्कृतीच्या माध्यमातून हळूहळू झाले आहे, पण नंतरच्या काळात विजेत्या पाश्चात्यांनी हा इतिहास विपरितरित्या सांगितला. भारतातली संस्कृती ही परक्यांनी भारतात आणली असा विचित्र शोध त्यांनी लावला, पण हळूहळू सत्य समोर येत आहे. ते त्याच्या अंगभूत सामर्थ्याच्या जोरावर प्रस्थापित होणार आहे.&lt;br /&gt;रोमन आणि ग्रीक संस्कृती लयाला गेल्यानंतर पाश्चात्य जग अंधारात बुडाले होते आणि उर्वरित जगापासून तुटून राहिले होते, पण ग्रीक संस्कृती पुन्हा जागी आणि पुनरुज्जीवित झाली आणि तिने या पाश्चात्य लोकांना बाहेर पाहण्याची प्रेरणा दिली. साम्राज्यवादी आक्रमकता आणि ख्रिश्चन धर्मगुरूंची मिशनरीवृत्ती यामुळे युरोपीय देशांनी एकामागे एक अतिक्रमणे करून अफ्रिका आणि आशिया खंडातले भूभाग पादाक्रांत करायला सुरुवात केली. त्यांनी या भागात नांदत असलेल्या पुरातन, शांततापूर्ण सहजीवन मानणाऱ्या संस्कृतीचा बिमोड करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचे परिणाम या दोन खंडांवर व्यापकपणे व्हायला लागले. असहिष्णू धर्मग्रंथ आणि संकुचित वृत्ती यांचीच प्रेरणा या विध्वंसामागे होती. त्यांचा हा विचार भारतीयांच्या वसुधैव कुटुम्बकम्‌ या तत्त्वाशी पूर्णपणे विरोधी होता. त्यांना व्यापार आणि धर्म यांचे वैचारिक पाठबळ होते. त्यांनी धूर्त आणि फसव्या मार्गांनी तसेच लष्करी सामर्थ्याच्या जोरावर हे काम केले. गेल्या तीन-चार शतकांचा इतिहास ज्यास आधुनिक इतिहास असे म्हटले जाते, या अनैतिक विजयांनी आणि भूमी पादाक्रांत करण्याच्या घटनांनी भरलेला आहे. पाश्चात्यांच्या या स्वार्थी धाेरणांचा पदोपदी वापर झाला आणि त्याची परिणती आजच्या जागतिक बाजारपेठ या संकल्पनेत झाली आहे. पाश्चात्य देशांनी सहकारी सामर्थ्य, आर्थिक शोषण, वैचारिक आणि बौद्धिक युक्त्या यांच्या साह्याने जगावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या जागतिक बाजारपेठेने उर्वरित जगातच काय पण खुद्द पाश्चात्य देशांनाही तंग केले आहे.&lt;br /&gt;जग एक कुटुंब ही भावना आणि जग ही एक बाजारपेठ ही भावना या दोन भावना परस्परांपासून केवळ भिन्नच असतात असे नाही तर परस्पर विसंगत असतात. घरातले व्यवहार प्रेमावर आधारलेले असतात, तर बाजारातले व्यवहार स्पर्धा आणि कपट यावर आधारलेले असतात. घरात समविचारीपणा नांदत असतो, तर बाजारात परस्पर विरोधी हितसंबंधांचा टकराव होत असतो. घराचे अंतिम उद्दिष्ट शांती हे असते, तर बाजाराचे अंतिम उद्दिष्ट नफा हे असते. बाजार जडवादी तत्त्वांवर चालतो, तर घर आध्यात्मिक मूल्यांवर चालते. परस्पर सहकार्य हा कुटुंबाचा पाया असतो, तर शोषण हा बाजाराचा मान्यता प्राप्त मार्ग असतो.&lt;br /&gt;बाजारात बिभत्स उपभोक्तावाद वाढवला जातो, तर घरात मूल्याधारित, काटकसरीचे संस्कार केले जातात.&lt;br /&gt;आज जगासमोरचा कळीचा प्रश्न आहे यातल्या कोणत्या तत्त्वाचा अंगिकार करावा? कोणती जीवनप्रणाली आत्मसात करावी?कोणता दृष्टिकोन अंगिकारावा? पाश्चात्य विचाराचा प्रयोग करून झाला आहे. त्याच्या साह्याने संपन्न आणि समाधानी जीवन जगता येत नाही. मानव जातीला आता योग्य मार्गाची निवड करायची आहे. आता काही पाश्चात्य विचारवंतही या निष्कर्षाप्रत आले आहेत की, या पृथ्वीतलावर मानवी जात टिकायची असेल आणि तिला समाधानी जीवन जगायचे असेल, तर पौर्वात्य विचारांशिवाय पर्याय नाही. जगासमोर दोन पर्याय आहेत. एक आहे मानवधर्म आणि दुसरा आहे "बाजार'. एक पर्याय आहे विश्व कुटुंबाचा तर दुसरा विश्वव्यापाराचा. याबाबत भारतीय प्रबोधन युगातल्या अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत. या विचारवंतांचे खरे प्रतिनिधी स्वामी विवेकानंद हे होत. त्यांनी 100 वर्षांपूर्वीच म्हणून ठेवले आहे, ""सारे पाश्चात्य जग ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहे. या ज्वालामुखीचा येत्या 50 वर्षांत स्फोट होणार आहे. उपनिषदांतला विचारच त्यांना या स्फोटापासून वाचवणार आहे.'' स्वामीजींचा हा विचार कोणी विचारात घेतला नाही आणि त्यामुळे छोट्या-मोठ्या ज्वालामुखींचे स्फोट हा आता नित्यक्रम झाला आहे. पाश्चात्य देशातले प्रामाणिक विचारवंत निराश झाले आहेत. इलेनोर स्टार्क यांनी आपल्या "द गिफ्ट अनओपन्‌ड' या पुस्तकात आपली निराशा या शब्दात व्यक्त केली आहे. "कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, पण स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेचा आत्मा शोधला.' स्वामीजींनी स्वतः अमेरिकेचा आत्मा म्हणजे काय? याचा खुलासा केला आहे. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत सादर केलेल्या आपल्या हिंदुत्वावरच्या प्रबंधात त्यांनी म्हटले आहे, अमेरिकेला उद्देशून ते म्हणतात, "तुलाच हे स्वातंत्र्य दिले गेले आहे, जिने आपले हात कधी शेजाऱ्याच्या रक्ताने बरबटवून घेतलेले नाहीत, शेजाऱ्यांना लुबाडणे हाच श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग आहे असा विचार तिने कधी केला नाही आणि सौहार्दाचा ध्वज हाती घेऊन संस्कृतीच्या अग्रदूताकडे कूच करण्याचा मार्ग तिने पत्करला आहे.'&lt;br /&gt;(कंपलीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद भाग-1 पृष्ठ 20)&lt;br /&gt;या जगाने जागतिक आणि शीत युद्धामुळे वेगळेच वळण घेतले. जगाला स्वातंत्र्याचा संदेश देणारी अमेरिकाच गरीब देशांची लूट करणारी अ
